पोस्ट्स

2013 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ओबीसींचा धर्म कोणता ? ओबीसी हिंदू आहेत का ?

ओबीसी लोक अलीकडच्या काळात स्वताला हिंदू समजत असले तरी त्यांचा धर्म हिंदू नाही एखाद्या माणसाला त्याचा धर्म अमुक आहे असे केव्हा म्हणता येईल जेव्हा त्याच्यावर त्या धर्माचा काहीएक संस्कार विधी झालेला असेल जेवढे धर्म आहेत त्या धर्मात माणसाला त्या त्या धर्माचा अधिकृत सदस्य करण्यासाठी दीक्षा देण्याची पद्धत अवलंबली जाते जगातल्या सर्वच धर्मात असे नियम आहेत ख्रिश्चन धर्मात मुल विशिष्ट वयात आल्यावर त्यांना बाप्तिस्मा दली जाते मुस्लिमात सुंता झाल्याशिवाय मुस्लिम होता येत नाही शीख धर्माची दिक्ष घेतल्याशिवाय शीख होता येत नाही ज्यू पारशी जैन बौद्ध या धर्मातही असे संस्कारविधी केले जातात तरच माणूस अधिकृतपणे त्या धर्माचा मनाला जातो समाज हि तसे मानतो सरकारचा कायदाही तसे मानतो या पार्श्वभूमीवर हिंदू धर्मात काय दिसते ? हिंदू धर्मीय समाजात पाच मुख्य विभाग आहेत या विभागाला वर्ण म्हणतात हे या आधी आपण पहिले आहेच या वर्ण व्यवस्थेला हिंदू धर्माच्या सर्व धर्मग्रंथाचा अमी धर्म शास्त्राचा भक्कम आधार आहे या पाच पैकी फक्त ब्राह्मण वर्णातील मुलांनाच उपनयन विधी म्हणजे मुंज करण्याचा अधिकार आहे असे हिं

ओबीसी

इमेज
ओबीसी म्हणजे काय : ओबीसी म्हणजे इतर मागास वर्ग म्हणजे हा वर्ग पुढारलेला नाही म्हून तप मागासलेला मनाला जातो भारतात बहुसंख्य लोक आहेत त्या समाजापैकी जो जास्त मागास आहे त्यांना मुख्य मागास म्हटले जाते त्या पेक्षा कमी मागास असलेल्यांना इतर मागास म्हटले जाते भारत देशात समाजात साडे सहा हजार जाती जमाती आहेत आणि या सर्व जाती जमाती पाच वर्गात विभागल्या आहेत भारतीय समजाचे पाच स्तर आहेत ते चार + एक = पाच असे आहेत हिंदू धर्मानुसार यांना वर्ण म्हटले जातात त्यातल्या चार वर व्यवस्थेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शुद्र असे आहेत आणि शुद्रामध्ये ओबीसी गणले जातात या ओबीसी मध्ये अनेक जाती येतात त्यात कुणबी माली कोळी कोष्टी तेली भावसार वाणी शिंपी नाभिक पारित गवळी जंगम पांचाल फुलारी सुतार रंगारी लोहार कासार सोनार धनगर आगरी भंडारी तांडेल तांबट मोमीन घडसी विणकर अश्या जाती ओबीसी मध्ये मोडतात ओबीसी समाज का मागास राहिला : ओबीसी समजाचा आजतागायत फारसा विकास झालेला नाही हि वस्तुस्थिती आहे याला असंख्य कारणे आहेत त्यातले महत्वाचे कारण म्हणजे वर्ण व्यवस्था व त्यावर आधारलेली शेकडो वर्षाची समाज व्यवस्

इतिहास बदलवणारा महामानव

रविवार ,२ डिसेंबरला नानकचंद रत्तू सकाळी नेहमीप्रमाणे सव्वासातला आले, तेव्हा बाबासाहेब बिछान्यात पडून राहिले होते. त्याला पाहताच बाबासाहेब म्हणाले, " आलास वेळेवर ! आज आपल्याला खूप काम करायचे आहे." ते बिछान्यातून उठले, चहा घेतला व 'कार्ल मार्क्सचे ' 'दास कॅपिटल ' या ग्रंथातील मजकूर परत डोळ्यांखालून घालून ' buddha & his dhamma ' या ग्रंथाच्या लेखनासाठी बसले. आणि नानकचंद ला टाईप करायला देत होते. हे काम संध्याकाळपर्यंत चालले .दिनांक ४ डिसेंबर ला बाबासाहेब सुमारे ८-४५ ला उठले . सकाळी सुमारे ११ वाजता बाबासाहेबांना भेटायला जैन धर्माचे काही लोक आले. त्यांनी याबाबतीत विचारविनिमय करावा अशी विनंती केली.बाबासाहेब त्यांना म्हणाले, ' यासंबंधी आपण उद्या रात्री ८-३० च्या नंतर चर्चा करू . दिनांक ५ डिसेंबर १९५६ ला नानकचंद ऑफिस सुटल्याबरोबर बाबासाहेबांच्या बंगल्यावर आले. तसा बाबासाहेबांचा नोकर सुदाम याने त्यांना फोन केला होता. बाबासाहेबांना झोप लागत नव्हती . ते अस्वस्थ होते. अशा परिस्थितीतही बाबासाहेब मधूनमधून 'buddha & his dhamma ' या ग्

शेवटचा संदेश

इमेज
डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापारीनिर्वान दिनानिमित्त विनम्र अभिवादन  बाबासाहेब आंबेडकर म्हणजे विद्वत्तेचा मेरुमणी  बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात स्वार्थ  पहिला  नाही  एक घटना आठवते बाबासाहेबांच्या जीवनातील जेव्हा बाबासाहेबांचा मुलगा गंगाधर आजारी पडला तेव्हा बाबासाहेबांकडे त्याच्या औषध उपचारासाठी पैसे नव्हते बाबासाहेबांना नोकरी करून पैसे कमवू शकत होते पण बाबासाहेब म्हणाले मी जर माझ्या गंगाधर साठी नोकरी केली आणि पैसे कमावले तर माझ्या समाजाला माझ्या गंगाधारापेक्षा असा अजीर्ण  आजार झाला आहे  मला त्यांच्या आजाराचे निराकरण करायचे आहे आणि गंगाधर मरण पावला मित्रानो त्या गंगाधराच्या प्रेताला गुंडाळण्यासाठी साधा कापडही विकत घ्यायला बाबासाहेबांकडे पैसे नव्हते शेवटी रमाई  मातेने आपल्या लुगड्याचा पदर फाडून गंगाधराचा अंत्यविधी केला गेला अश्या महामानवाच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडल्या   घटनेवर घटनेवर प्रकाश  टाकत आहे त्यावर लक्ष द्या  एकदा नानकचंद रत्तू यांनी एकदा बाबासाहेबांना विचारले कि बाबासाहेब  तुम्ही एकसारखे दुःखी का असता त्यावर बाबासाहेबांनी  दिलेलं उत्तर पाहिलं तर खर आज

संघातील मुक्त प्रवेशाचे टीकाकार

१] कोणत्याही उपासकाला सदस्य म्हणून स्वीकृत करणे संघाला सुलभ होते २] संघरुपी मंदिराचे द्वार खुले ठेवून त्यात कोणालाही प्रवेश करू दिल्याबद्दल भगवान बुद्धावर काही लोक टीका करतात ३] त्यांचे असे म्हणणे आहे कि या योजनेमुळे असे घडले कि काही लोकांना संघात प्रवेश मिळाल्यावर संघ सोडून ते परत गृहस्थ श्रमात जातील आणि ह्या त्यांच्या माघारीमुळे लोक असे म्हणू लागतील ह्या लोकांनी व्यक्त केलेला स्रमण गौतम धर्म फोल असला पाहिजे ४] हि टीका यथातथ्य  नव्हती ज्या हेतूने तथागातांची अशी योजने केली होती हेतू टीकाकारांना समाजाला नव्हता ५]  तथागतांचे  म्हणणे असे होते कि हा धर्म स्थापून उपकार अश्या मुक्तीजलाने परिपूर्ण व स्नान करण्यासाठी योग्य  जलाशय  निर्माण केला होता सद्धम्माचा जलाशय ६] तथागतांची इच्छा होती लि पापाच्या कलंकानि जर कोणी भ्रष्ट झाला असेल तर ह्या जलाशयात त्याने स्नान केल्याने त्याची पापे धुवून जातील ७] आणि जर कोणी ह्या सद्धम्माच्या जलाशयाकडे गेला आणि स्नान न करताच पूर्वीप्रमाणेच कलंकित अवस्थेत मागे फिरला तर त्याला त्याबद्दल तोच दोषी आहे सद्धम्म  नव्हे ८] तथागत म्हणाले लोकांना आपली पापे धु

धर्म आणि धम्म

इमेज
 बाबासाहेबांनी धर्म आणि धम्म यात काय साम्य असते हे त्यांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात चौथ्या खंडात प्रस्तुत लिहिले आहे  बाबासाहेब म्हणत धर्म हा माणसासाठी आहे माणूस धर्मासाठी नाही पाहिलं बाबासाहेब धर्माची व्याख्या सांगताना म्हणतात कि धर्म म्हणजे ईश्वर पूजा चुकलेल्या आत्म्याची सुधारणा प्रार्थना विधी व यज्ञ याग इत्यादींनी देवाला प्रसन्न करणे धर्म हा वैयक्तिक असून ज्याने त्याने तो स्वतःपुरता  मर्यादित ठेवावा सार्वजनिक जीवनात त्याला अवसर नाही उलटपक्षी धम्म हा मूलतः आणि तत्वतः सामाजिक आहे धम्म म्हणजे सदाचरण जीवनाच्या क्षेत्रात माणसा - माणसातील व्यवहार उचित असणे समाज धम्माशिवाय असूच शकत  नाही अश्या पद्धतीने धर्म हा वैयक्तिक असून धम्म हा वैश्विक आहे  प्रज्ञा आणि करुणा या  धम्माच्या दोन कोनशीला आहेत प्रज्ञा म्हणजे निर्मल बुद्धी धम्मात अंधश्रद्धा खुल्या समजुती चमत्कार यांना जागा नाही करुणा म्हणजे प्राणीमात्राविषयी प्रेमपूर्ण दयाशीलता प्रज्ञा आणि करुणा यांचे मिश्रण म्हणजे भगवान बुद्धांचा धम्म धर्माच्या कल्पनेत वास्तुमात्रांचा आरंभाचा साक्षात्कार तसेच जग शास्वत आहे काय साग सांत आहेकाय

आजच्या समाजाची विचारसरणी

     भारता  भारता तू कशाचा महान रे आज तुझ्याच लेकीबालीचा इथे होतो रे बलात्कार कशाचा महान तू ज्या ,भूमीत  तथागत भगवान गौतम बुद्ध जन्माला आले ज्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले त्या भूमीत असे स्त्रियांवर  होणारे अत्याचार आपण आज पाहत आहोत असे का यांना रोकणारे कोणी नाही का ज्या देशात महान राष्ट्रानिर्माते होवून गेले त्या देशाची हि करुण कहाणी आज आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत आपल्या या देशात अश्या गोष्ठी सर्रास घडत आहेत मानवाला मनुष्की नावाची ओळख राहिली नाही माणूस  फक्त वासनाधीन  झाला आहे याला कारणी भूत आजची लोकांची विचार करण्यासाठी पद्धत  ती बदलली पाहिजे तर या देशात मैत्रीपूर्ण संबंध राहतील पण याला बदलण्यासाठी माणसाला आपल्या मानुसूचीतेला आव्हान कराव लागेल त्यासाठी या देशातील लोकांना एकच पर्याय राहतो तो म्हणजे माणसाने मैत्री करुणा अंगीकारणे आवश्यक आहे . आजच्या जीवनात माणूस स्त्री या जातीकडे एक उपभोगाची वस्तू म्हणून समजतो पण कधी हा विचार नाही करत कि हीच स्त्री कधी  कोणाची आई असते कोणाची बहिण असते कोणाची मावशी असते कोणाची बायको असते कि कोणाची मुलगी असते मग हि नाती तर प्रत्येक मा

भारतीय घटनेचे शिल्पकार

इमेज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर. स्वतंत्र भारताच्या राज्य घटनेचे शिल्पकार हा बहुमान त्यांना आम जनतेने बहाल केला आहे.मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा घटना समितीला सादर केला.डॉ . आंबेडकर भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार होते असे भारताचे माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन म्हणतात. तसेच ते संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते. म्हणून संविधानसभेत हा मसुदा सादर करणे आणि आणि स्वीकृत करवून घेणे या प्रक्रियेत त्यांची भूमिका सुकाणू धारकाची होती. मसुदा समितीतील डॉ. आंबेडकरांचे एक सहयोगी श्री टी.टी. कृष्णम्माचारी, यांनी संविधान सभेतील एका भाषणात असे प्रतिपादन केले की, संविधान सभेने मसुदा समितीवर सात सदस्य नियुक्त केले होते. त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला आणि त्याची जागा दुसऱ्याने घेतली. एकाचा मृत्यू झाला आणि ती जागा रिक्तच राहिली. एक अमेरिकेत निघून गेला आणि ती जागा भरली गेलीच नाही, आणि एक अन्य सभासद राज्याच्या राजकारणात गुंतून पडले आणि त्यामुळे तेवढी पोकळी निर्माण झाली. एक किंवा दोन व्यक्ती दिल्लीपासून बऱ्याच लांब होत्या आणि त्यांची

भारतरत्न : सर्वोच्च नागरी पुरस्कार

इमेज
भारत रत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च त्याग करणार्या किंवा भारताची किर्ती जगभरात वृद्धीगंत करणार्या व्यक्तीस भारत रत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देवून गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. आतापर्यंत समाज सेवा, कला, साहित्य, विज्ञान व तंत्रज्ञान, कारखानदारी ही क्षेत्रे व सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींनाच हा पुरस्कार दिला गेला आहे. १९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरांत ‘भारतरत्न’ देण्याची सोय उपलब्ध करून घेण्यात आली. त्यानंतर १२ जणांना मरणोपरांत भारतरत्न दिले गेलेले आहे. आत्तापर्यंत ४१ जणांना ‘हा अत्युच्च सन्मानाचा भारतरत्न पुरस्कार लाभलेला आहे. त्यात तीन नावे परदेशी व्यक्तींची आहेत. सुरुवातीला हा पुरस्कार म्हणजे ३५ मिमी व्यासाचे एक वर्तुळाकार सुवर्णपदक असावे अशी कल्पना होती. त्यावर एका बाजूवर मधोमध सूर्याची प्रतीमा, त्याच्या वरच्या बाजूला हिंदी भाषेत ‘भारतरत्न’ असे लिहिलेले असे व सूर्याच्या खालील बाजूस एक फुलांची माळ असावी. तसेच पदकाच्या दुसऱ्या बाजूस संबंधित राज्याचे

प्रतापगडाचा रणसंग्राम

इमेज
प्रताप घडाचा रणसंग्राम शिवरायांच्या आयुष्यातील एक भयानक प्रसंग आणि त्यामध्ये महाराजांनी मिळवलेली विजयाची पताका आणि काही घटक प्रसंगाचे वर्णन इतिहासात आहे त्याचा आढावा आपण घेवूया तो काळ इतका धामधुमीचा होता शिवरायांनी स्वराज्याची घौडदौड अगदी जोरात चालली होती गड किल्ले कब्जात घेतले जात होते तोरणा घेवून स्वराज्याचे तोरण बांधले आणि मग महाराजांनी अनेक गड किल्ले घ्यायला सुरुवात केली आणि विजापूरची आदिलशाही हादरली आदिलशाह ओरडला अरे कोण तो शिवा शहाजीचा पोरगा त्याने काय उत्पाद मांडला आहे त्याला रोखणे गरजेचे आहे शहाजीला पत्र पाठवा आणि आपल्या पुत्राला समजवण्यास सांगा अन्यथा त्याचा बिमोड करावा लागेल पण शहाजी राजे सांगतात कि माझा माझ्या मुलाशी काहीही सबंध नाही ते वेगळे राहतात आणि इकडे मनात आनंद होतो कि आपले स्वप्न पूर्णत्वाकडे जात आहे त्यांनी आपल्या पुत्राला पूर्ण पाठींबा दिला कि हे स्वराज्य व्हावे हि श्रीची इच्छा आहे आणि मग आदिलशाहने फतेह खानाला अन्ज्ञ दिली कि शिवाजीच्या  किल्ले घेवून या आणि फातेह खान स्वराज्यावर चाल करून आला  शिवरायांकडे त्यावेळी कोणतेच शास्त्र नव्हते पण मराठे हे गनिमी कावा खेळण्य

भारतरत्न पुरस्कार

इमेज
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ( १८८८ - १९७५ ) १९५४ भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकीत शिक्षणतज्ञ २ चक्रवर्ती राजगोपालचारी ( १८७८ - १९७२ ) १९५४ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शेवटचे गव्हर्नर जनरल ३ डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण ( १८८८ - १९७० ) १९५४ प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ ४ डॉ. भगवान दास ( १८६९ - १९५८ ) १९५५ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते ५ डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या ( १८६१ - १९६२ ) १९५५ पहिले अभियंता 'बँक ऑफ म्हैसूर' ची स्थापना ६ जवाहरलाल नेहरू ( १८८९ - १९६४ ) १९५५ भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते ७ गोविंद वल्लभ पंत ( १८८७ - १९६१ ) १९५७ भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व उत्तर प्रदेशाचे प्रथम मुख्यमंत्री व भारताचे दुसरे गृहमंत्री ८ डॉ. धोंडो केशव कर्वे ( १८५८ - १९६२ ) १९५८ समाजसुधारक, शिक्षणप्रसारक ९ डॉ. बिधान चंद्र रॉय ( १८८२ - १९६२ ) १९६१ पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री व वैद्यक १० पुरूषोत्तम दास टंडन ( १८८२ - १९६२ ) १९६१ भारतीय स्