पोस्ट्स

सप्टेंबर २७, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अस्पृश्यांना बौद्ध धम्माशिवाय दुसरा पर्याय कोणताच मुक्तीचा मार्ग नाही

अस्पृश्यांना बौद्ध धम्माशिवाय दुसरा पर्याय कोणताच मुक्तीचा मार्ग नाही   { दिनांक ६ जून १९५० - कोलंबो टाऊन हॉल मधील अखिल सिलोन दलित  फेडरेशनच्या विद्यमाने भरविण्यात आलेल्या संमेलनातील भाषण } इथे जमलेल्या समस्त लोकांना सकारात्मक उत्तरे देताना बाबासाहेब म्हणतात … **************बाबासाहेब यांचे भाषण ************* '' सिलोन हा देश बौद्ध धर्मियांचा आहे अस्पृश्यांच्या मुक्तीचा मार्ग बौद्ध धम्म स्वीकारण्यात आहे अशी माझी खात्री झाली असल्याने एज तऱ्हेने तुम्ही सुदैवी देशात आहात असे मला वाटते मला सिलोन मधील बौद्ध धर्मीय जनतेस सांगावेसे वाटते कि  दलित वर्गीय बंधूना त्यांनी दिलजमाई ने बौद्ध धम्मात समाविष्ट करून घ्यावे आणि मानीव पुत्राप्रमाणे त्यांच्या हितसंबंध संरक्षण   करावे सिलोन पुरते बोलावयाचे झाल्यास हा देश बौद्ध धर्मीय असल्यानेच ,मी असे म्हणेन कि अस्पृश्यांची संघटना म्हणून तुम्ही वेगळेपणाने संघटीत होण्याचे कारण नाही भारतात दलित फेडरेशन आहे म्हणून त्याचे तुम्ही अनुकरण करण्याची  आवश्यकता नाही  बौद्ध धर्मीय देशात तुम्ही स्वतःस अस्पृश्य मानण्याची आवश्यकता नाही तुम्ही स्वतःस अस्पृश्

तिरंगा

आज काल बाबासाहेबांचे अनुयायी देखील भारताच्या तिरंगी झेंड्याला चौरंगा म्हणू लागलेत आणि यावर लिहीन म्हटले होते म्हणून आज लिहिण्याची गरज वाटली कि बाबासाहेब यांनी या ध्वजाला चक्रांकित तिरंगा का म्हटले होते याचे आज हि लोकांना माहित नाही या संबंधीचे सर्व पुरावे आपण पाहणार आहोत प्रथम हा तिरंगा निर्माण कसा झाला याचा विचार  करावा लागेल तर भारताच्या या झेंड्याची सुरुवात १८५७ ला झाली भारताचा प्रथम ध्वज : सन १८५७  ला निर्माण केला गेला हा  ध्वज रेशमी कापडाचा पोपटी रंगाचा चौकोनी आकाराचा होता त्याची किनार पिवळी व निळी होती यात वरच्या टोकाला लाल कमल आणि खाली लाल चंद्र अंकित होते  भारताचा दुसरा ध्वज : सन १९०६ हा ध्वज    भगव्या रंगाचा चौकोनी आकाराचा असून त्याच्या किनारी १०८ पिवळ्या रंगाच्या ज्योती छापल्या होत्या मध्यभागी पिवळ्या रंगाचे इंद्राच्या वज्राचे चिन्ह असून बाजूला बंगाली भाषेत   वन्दे मातरम  लिहिले  होते  भारताचा तिसरा ध्वज : सन १९०६  हा ध्वज  रंगाच्या पट्ट्यांच्या चौकांनी आकाराचा व ३. २ प्रमाणाचा होता वर हिरवा  रंगाचा व त्यावर भारतात असणाऱ्या आठ प्रांतांचे प्रतिक म्हणून पांढऱ्या रंगाचे आ