पोस्ट्स

मे २४, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बाबासाहेबांच्या समाजाची विचारसरणी

बाबासाहेबांच्या समाजाची विचारसरणी दलित म्हटलं कि एका जातीकडे पाहिलं जात त्यांच्या विशिष्ट बाबींकडे पहिले जाते सामाजिक आर्थिक घटकांचा विचार करता आजच्या युगात दलित समाज काही प्रमाणात उच्चवर्गीयांच्या प्रमाणात बसतो त्यांची संकृती बदलली विचार बदलले परंतु माणसाच्या मनी असणारे भाव मात्र तेच राहतात बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलित समाजाला नवसंजीवनी देणारे अमृत तसेच कोटी कोटी बहुजनांना उद्धारण्यासाठी जन्म ाला आलेला कोहिनूर हिरा प्रज्ञा शील करुणा ह्या मानवाने अंगीकारल्या पाहिजेत तरच या जणांचा उद्धार होईल पण आजही दलित बांधव परंपरेच्या जाळ्यात अडकलेले आपणाला पहावयाला दिसतात मानवाच्या सदविवेक बुद्धीला पटणारे विषय या समजत घेतले जात नाही मानवता हि आजच्या माणसात दिसतच नाही बौद्ध धम्माच्या विचारांचा पगडा सार्या जगावर असताना भारतातील दलित समाज आजही जुन्या रूढीना धरून जगात आहे सर्व प्रकारची नाहीती असतानाही जातीधर्माच्या बेड्या आपल्या पायी का बांधून घेत आहे हे समाजात नाही का त्या विषमतेच्या दरीत परत उडी मारत आहे आणि परिणाम काय तर परत त्यांना त्या नाहक हानीला सामोरे जावे लागत आहे आणि याला कारणीभूत हे दलित

महाभारताची गीता

महाभारत  इतिहास :      आज उपलब्ध असलेला महाभारत हा ग्रंथ इ, सन २०० ते इ, सन ५०० यामध्ये लिहिला असल्याची माहिती भेटते महाभारत ग्रंथात एकूण ९६२२४ श्लोक आहेत पण त्याचे हे आजचे स्वरूप हे मुल स्वरूप नाही महाभारत ग्रंथ व १८ पुराने व्यास यांनी लिहिली शुद्र व स्त्रियांच्या कल्याणाकरिता ती लिहिली असे सांगितले जाते ज्यावेळी व्यासांनी मूळ महाभारत लिहल त्यावेळी त्यांच्या श्लोकांची संख्या हि केवळ ८८००  इतकी होती आणि त्याचे नाव हे जय संहिता होते { उदाहरण पहा महाभारत आदिपर्व श्लोक ६२-२२ } पुढे जनमेनजय राजाच्या महायज्ञाच्या वेळी वैश्यपायन ऋषींच्या संपादनाखाली जय संहीताचे वाचन करण्यात आले तेथे अनेक ऋषींनी आपल्या कथा रचून जय संहितेच्या नावावर  कथन करण्यास सुरुवात केली आणि तेव्हा ८८०० च्या श्लोकांचे वाढती संख्या झाली २४००० साली आणि जय संहीताचे नाव बदलून त्याचे नाव भारत संहिता ठेवण्यात आले वेळोवेळी  यज्ञाच्या वेळी भारत संहिता चे वाचन होत गेले त्यात निरंतर अनेक ऋषींनी आपल्या श्लोकांची भर देत गेले आणी तिसर्यावेळी उसश्रवा सौति नावाच्या ऋषीच्या संपादनाखाली भारत संहिता च्या रचना कथन केल्या गेल्या आणि तेव्