पोस्ट्स

ऑक्टोबर २५, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
दीक्षाभूमी : बहुजनांचे पंढरपूर  बाबासाहेबांनी १४ ऑक्टोंबर १९५६ साली नागांच्या पवित्र भूमीत तथागत बुद्धाच्या चरणी लीन झाले धर्माला सोडून धम्मात प्रवेश केला तम्मा बहुजनांना मानवतावादी बुद्धाचा धम्म देवून सकळ बहुजनांचा उद्धार केला आज आपण पाहतो कि दीक्षाभूमीवर येणारे करोडो लोक बुद्धाचरणी लीन होतात कोणताही स्वार्थ मनी न ठेवता  बहुजनाने बुद्धाकडे यावे यातच त्यांचा उद्धार आहे कारण कर्मकांडात दिवस जगत राहण्यापेक्षा स्वातंत्र्य समता बंधुता न्यायाच्या दुनियेत एकदा येवून पाहावे म्हणून बाबासाहेब यांनी दिलेला हा मार्ग आहे  मी यासाठी दीक्षाभूमीला बहुजनाचे पंढरपूर म्हटले आहे कि रमाई माता बाबासाह ेबांना ऐके दिवशी म्हणाल्या साहेब मला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन कराल का त्यावर बाबासाहेब म्हणतात अग रामू त्या पंढरपूरच्या विठ्ठलाला आपले दर्शन घेण चालत नाही तो विठोबा आपल्या स्पर्शाने बाटतो तुला आत मंदिरात हि येवू देणार नाहीत पण रामू तू काळजी करू नको मी एक असा पंढरपूर वसविन कि जिथ कोणालाही बंदी नसणार आहे सारे समान मानले जातील अस पंढरपूर वसविन पण रमा मातेला आयुष्य कमी भेटलं बाबासाहेब ज्यावेळी दीक्षा घेत