पोस्ट्स

डिसेंबर २०, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

धम्माचीभूक

बाबासाहेब यांनी बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथाची प्रस्थावना लिहिली आणि त्याच रात्री बाबासाहेबांचा संशयास्पद दिल्ही मध्ये मृत्यू झाला हि बातमी रात्री रेडिओ वरून साऱ्या भारतात पसरली सारा समाज रडू लागला जनता धाय मोकलून रडत होती बाबासाहेबांना त्यांचा अंत्य विधी हा मुंबईत होणार होता आणि बाबासाहेबांचे प्रेत हे दिल्लीत पडून आहे एक तास झाला दोन तास झाले तीन तास झाले  चार तास झाले बाबासाहेबांचे प्रेत तशेच पडून आहे एवढा उशिर का झाला त्यांच्या प्रेताला आणायला तर नंतर समजल कि बाबासाहेबांचे प्रेत ज्या विमानाने मुंबईत नेणार आहेत त्या विमानांच भाड कोण भरणार याच्यावरून वाद चालू होता सकाळी चार वाजता हा वाद संपला आणि मग बाबासाहेबांचे प्रेत निघाले दिल्ली वरून सकाळी बाबासाहेबांचे पार्थिव सांताक्रूझ विमानतळावर आणले आणि त्या लोकांना आश्चर्याचा धक्का बसला तो असा कि सांताक्रूझ विमानतळ लोकांच्या गर्दीने भरले होते जनता रस्त्याच्या दुतर्फा उभी राहून रडत होती काय होते नात त्यांच्याशी बाबासाहेब हे काही रक्ताचे नाते नव्हते बाबासाहेबांचे प्रेत राजगृहात आणले गेले करोडोंचा जनसागर राजागृहाकडे आला होता हिंदूंच्या ब्र

आम्हाला माहित नसलेले बाबासाहेब भाग : ८

बाबासाहेबांचे  पैलू पाहताना बाबासाहेबांचा महत्वाचा पैलू पाहूं या तो असा आहे कि  बाबासाहेब यांच्या बाबतीत लोकांना पूर्ण कल्पना नसते त्याचे एकमेव कारण  बाबासाहेब यांना लोकांनी समजून  घेण्यात केलेली चूक आज  बाबासाहेब यांचे शेतकरी आणि शेतमजूर यांचा उद्धार  करण्यासाठी काय काय केले हे सांगणे आवश्यक आहे  शेतकरी शेतमजुरांचे उद्धारक : बाबासाहेब आंबेडकर भारत हा देश कृषिप्रधान म्हटले जाते पण आज  या देशात शेतकरी वर्गाची खूप बिकट अवस्था आहे आज शेतकरी आत्महत्या करतो आहे सरकार निष्क्रिय आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येला वेगळे स्वरूप देवून त्याला विषयाच्या बाहेर फेकण्याचे  काम केल जात आहे याच वेळी आपल्याला बाबासाहेब यांच्या  तत्व ज्ञानाची आवश्यकता भासते ती अशी  बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील शेतकऱ्यांचा आणि शेतीचा विचार १९१८  मधेच केलेला आहे  त्यांनी small holdings in india and their remedies  नावाने पुस्तक लिहिले . जीवनाशी सबंधित  असा शेती उद्योग असल्याने त्यांनी विशेष काळजी घेतलेली आहे गंभीरपणे शेतीचा विचार त्यांनी केलेला आहे भारतातील लहान धारण क्षेत्रे होण्याची कारणे कोणती याचा विचार केलेला आहे