पोस्ट्स

जानेवारी २५, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संभाजी राजांचे जाती विच्छेदनाचे काम

शिवाजी राजांच्या स्वराज्यात जातीपातीला थारा नव्हताच हे आपण त्यांच्या काही घटनांचा अभ्यास करून मांडले आहेच आता शिवपुत्र संभाजी राजे यांचा काय संभाजी राजे तर  लहान पणापासून च गरिबांच्या झोपडीत जात महार घरातील तर त्यांचे जाने येणे जास्त त्यांच्या जीवनातील एक घटना अशी कि संभाजी  राजे  रायगड जवळ सांसोदी  { महाड  मध्ये } शिकारीसाठी गेले असता वाघाच्या हालचाली टिपताना वाघाचा पाठीमागून संभाजी राजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता एक तरुणाने अत्यंत चपळाईने वाघाला उभा कापला त्याचे ते शौर्य पाहून संभाजी राजांनी त्याला आपला अगदी खास केले संभाजी राजे कुठेही असो रायप्पा सोबत असणार अगदी मरणाच्या दारात नेतेवेळी सुद्धा आपला राजा बंदी आहे  म्हणून जीवाची पर्वा न करता मुघलांच्या  सैन्यात घुसून संभाजी राजांच्या बाजूला असलेल्या सैन्याचे क्षणात तुकडे  पडले राजांच्या  अंगावर असणारे साखळदंड सोडवण्याचा प्रयत्न केला पण अफाट सैन्यापुढे एकता वीर कमी पडला आणि इतक्या सैन्याशी दोन हात करता आपले तुकडे करून घेतले आणि त्याच्या रक्ताचा सदा संभाजी राजांच्या पायावर पडला तो गरम रक्ताचा स्पर्श संभाजी राजांच्या पायाला झाला

शिवाजी महाराजांचे जाती विच्छेदन काम

शिवाजी महाराजांचे जाती विच्छेदन काम छत्रपती   शिवराय हे  लहान वयातच जातीयतेला छेद देण्यास सुरुवात केलि आणि  त्यासाठी त्यांना जिजाऊ मासाहेब यांनी प्रेरणा दिली होती त्यामुळे शिवराय हे मावळ खोऱ्यात अगदी सर्वसामान्य लोकांच्या घरी जावून मीठ चटणी भाकरी  खात असत असा त्यांचा दिनक्रम असे कोणत्या हि जातीचा किंवा कोणत्या धर्माचा भेदभाव नसे केवळ आपले सवंगडी हे एक मानव आहेत बस अन्य काही नाही त्यामुळे  त्यांच्या सोबत अठरा पगड जातीची  लोक जमा  झाली हा एक इतिहास आहे  आणि तो कोणी नाकारू शकत नाही तर शिवरायांचे जाती विच्छेदन कसे केले ते आपण पाहणार आहोत त्यासाठी त्यांच्या बालवयातील काही गोष्टी पाहू या शिवरायांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावरझाला आणि हा किल्ला शक राजांच्या  च्या काळात बांधण्यात आला आहे आणि विशेष म्हणजे शक   राजे  नागवंशी राजे  होते  हा किल्ला नागवंशी राजाने बांधला असल्याने किल्यावर आपणाला काही प्रवेश द्वारावर नाग चिन्ह दिसतात  या ठिकाणाहून खऱ्या  अर्थाने  जातीचे विच्छेदन सुरु झाले शिवरायांनी  सर्व जातीच्या लोकांना सोबत घेतले लहान पाणी राजे महार वस्ती मध्ये जास्त  रमत असत त्यांच्या घरातील