पोस्ट्स

एप्रिल २०, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आम्हाला माहित नसलेले बाबासाहेब भाग : १

बाबासाहेब आणि स्थापत्याशात्र . बाबासाहेबांच्या विषयी अजून एक महत्वाची माहिती भेटली आहे मित्रानो प्रथम मी वाचली आणि मलाच आश्चर्य वाटले अभियंत्याच्या यादीत शिवराय आहेतच पण त्यांच्या पाठोपाठ बाबासाहेबांचा नंबर लागतो जगातील महापुरुषांचे हे रूप पाहण्याजोगे असते खरच बाबासाहेब यांचे व्यक्तिमत्व बहुरंगी आणि अष्टपैलु होते याची आपल्याला खात्री पटते तर चल आज आपण बाबासाहेब यांचे स्थापत्यशास्त्र विषयी अभ्यास पाहूया  स्थापत्यशास्त्र अवगत करण्यासाठी आज तरी स्पर्धा दिसून येतात आणि त्यासाठी गुणानुक्रमे मुलांची नवे घेतली जातात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना चार चार वर्षाचा अभ्यास करावा लागतो तेव्हा कुठे त्यांना त्याचे ज्ञान येते ते हि अर्धवट येते हा विषय तांत्रिक स्वरूपाचा असल्याने  बरेच विद्यार्थी नापासही होतात समजण्यासाठी अवधड असणारा हा विषय बाबासाहेबांनी त्याच्याविषयी अधिक ज्ञान संपादन केले होते बाबासाहेबांचा ग्रंथाचा आवाका इतका वाढला कि  त्यांना ग्रंथासाठी घर बांधावे लागले आणि ते बांधताना बाबासाहेब यांनी वास्तुशास्त्राचा अभ्यास  केला आहे त्यांच्याकडे त्यासबंधी अनेक ग्रंथ हि उपलब्ध

आम्हाला माहित नसलेले बाबासाहेब भाग : २

डॉ बाबासाहेब आणि  शेती डॉ  बाबासाहेब आंबेडकरांनी small holdings in india and their remedies हे पुस्तक लिहून शेती समस्यांचा विचार केला त्याचप्रमाणे on small holders relief bill वर चर्चा करून शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला इंग्रजांचे कार्यकारी मंडळात मजूर मंत्री असताना दामोदर घाटी योजना महानदीवर धरण कार्यान्वित करून शेतीचा विचार केला states and miniorites मधूनही शेती व शेतकऱ्याच्या विचार केला प्रत्यक्षात त्यांना शेती करण्याचा योग आला नव्हता क्रियेवीण वाचाळता व्यर्थ  आहे असे त्यांना  वाटत असे प्रत्यक्षात कृती हवी होती पण वेळ मिळत नव्हता हे दुःख कदाचित त्यांच्या मनात असेलही प्रत्यक्षात कृतीची बाबासाहेब वाट पाहत होते आणि ती संधी चालून आली नानासाहेब डॉ  आंबेडकर दि २० जुलै १९४२ ला इंग्रज कार्यकारी मंडळात रुजू झाले आणि त्यांच्याकडे मजूर खाते आले एका  वर्षानंतर बंगालमध्ये मोठा दुष्काळ पडला संपूर्ण भारतात हि अनेकवेळा दुष्काळ पडले दुष्काळामुळे अन्न धान्याचा तुडवडा पडला अत्यावश्यक वस्तू गोरगरीबांना स्वस्त भाव