पोस्ट्स

एक शोध वंचित जगताचा

एक शोध वंचित जगताचा  सध्या महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी ची जोरदार चर्चा चालू आहे. वंचित आघाडी च्या महाराष्ट्रात लाखोंच्या सभा होत आहेत. सभेत वंचित घटकांच्या मुलभूत प्रश्नावर आवाज उठवला जातोय . परंतु या वंचित आघाडी चा खरेच सत्ता संपादनाचा हेतू आहे का ? असा विरोधकांचा प्रश्न आहे आणि ते त्यावर वंचित बहुजन आघाडी हि अप्रत्यक्षपणे बीजेपी ला सपोर्ट करत असल्याचा आरोप हि होत आहे प्रथम आपण आपण बाळासाहेब यांची पार्श्वभूमी आणि त्यांचा प्रवास यश अपयश पाहू या  बाळासाहेब हे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू  त्यात आंबेडकर हे आडनाव सोबत आहे पण त्यांना जरा इतर महामानवांच्या वंशजाना जसा समाजातून सहकार्य मिळाले तसे बाळासाहेब यांना  मिळाले नाही हे दुर्भाग्य आहे हे नाकारू शकत नाही बाळासाहेब यांच्या राजकीय कारकीर्दीवर प्रकाश टाकला तर नक्कीच यशस्वी अशी कारकीर्द आहे  हे नाकारणे चुकीचे ठरते बाळासाहेब यांचा अकोला पॅटर्न   हा  महत्वाचा होता २००२ साली मायावती यांनी उत्तर प्रदेश मध्ये सोशल इंजिनियरिंग करून सत्ता  संपादन केले व त्यांनी दिलेले सोशल इंजिनियरिंग म्हणजे बाळासाहेब यांचा हा अकोला पॅटर्न हो

कोरेगावचा विजय स्तंभ आणि सांचीचा बौद्ध स्तूप एक अकथित इतिहास

इमेज
भीमा कोरेगाव  इतिहासातील महत्वाचा पार्ट असून याच बरोबर एक महत्वाचा इतिहास जो जगापुढे आजवर आला नाही त्याचे महत्वाचे कारण आम्हाला हि त्याचा इतिहास माहिती नाही ' मध्यप्रदेशात असणारे हे सांची स्तूप आणि महाराष्ट्रात असणाऱ्या भीमा कोरेगाव विजयस्तंभ काय कनेक्शन आहे तर भिमाकोरेगाव च्या लढाई मध्ये ब्रिटीश सैनिकाच्या फौजेत असणारी महार सैन्याची तुकडी यात मराठा सैन्याची हि तुकडी आहेत एक लक्षात घ्या केवळ महार च नाही तर मराठा देखील पेशवाई च्या विरोधात उभा होता ब्रिटीशांच्या बाजूने ज्यांनी छत्रपतींचे राज्य लयास नेले अश्या पेशव्यांच्या विरोधात उभे होते महार मराठा म्हणून च हा विजय स्तंभ केवळ महार सैन्यांचा च नसून मराठा सैन्यांचा देखील आहे आणि  त्यात महत्वाची बाब अशी कि सर्वांची नावे हि नाक नावने च आहेत त्यामुळे त्यातले महार मराठा कोण हे कोणालाच ओळखता आजवर आलेलेल नाहीत ह्याच कोरेगाव ची लढाई १८१७ च्या शेवटच्या रात्री अवघ्या ७५० सैन्याच्या साथीने २८ हजार सैन्यांशी झाली  यात ५०० महार मराठा सैनिक होते त्यांनी जीवाची बाजी लावत विजय संपादन केला काहीनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्यांच्या नावाने

बौद्ध स्मारकांचे जतन व्हावे बौद्ध ओळख निर्माण व्हावी

जय भीम नमो बुध्दाय भारताचा प्राचीन वारसा  जतन करण्यासाठी प्रयत्न करताना अनेक अडचणीना सामोरे जावे लागते मुख्य अडचण आहे लोकांची अनास्था लोकांची लेणी विषयक असणारी अज्ञान आणि दुर्लक्षपणा सध्या खूप भयानक मोड घेत आहे आजवर आम्हाला पुरोगामी  या नावाखाली प्रबोधनाचे  गाजर हातात देऊन स्वधर्माची सुधारणा करून घेतली जात आहे. आणि आम्ही त्याला बळी पडत आहोत. पडलो आहे त्यामुळे आज गरज आहे ती स्वतःची ओळख निर्माण करण्याची . मनुवादी बुद्धीच्या लोकांनी बौद्ध समाजाला त्यांची ओळख आजवर मिळवून दिलेली नाही . आणि यामुळे बौद्धांची ओळख काय  आणि कशी निर्माण  केली जाईल यावर आजवर काम करता आलेलं नाही . ते यासाठी कि मनुवादी लोकांचा धर्माचे जे नुकसान होत होते ते कुठे तरी थांबवले पाहिजे आणि यासाठी या देशात   एक चळवळ उभी केली ती आहे पुरोगामी जिला बाबासाहेबांचे लेबल लावले आणि बाबासाहेब हे पुरोगामी चळवळीचे हिरो केले जेणें करून बाबासाहेबांची जी धर्मांतराची चळवळ होती तिला थांबवली  त्यामुळे बाबासाहेबांचा महत्वाचा विषय इथल्या  बौद्धांना  समजला नाही आणि इथले बौद्ध पुरोगामी चळवळीचे  साथीदार झाले आणि  हिंदू धर्म सुधारणा होत गेला

बलात्कारावर उपाय एकच तथागत गौतम बुद्धांची शिकवण

भारतात सध्या बलात्काराचे प्रमाण पाहता पाया खालची जमीन सरकेल अशी आहे थोडे त्यावर लक्ष टाकू या २०१४ मध्ये नॅशनल क्राईम ब्युरो ने आकडेवारी सांगताना सांगितले होते कि भारतात दर दिवसाला ९२ बलात्काराच्या घटना घडतात अतिशय भयानक अशी परिस्थिती  आपणास पाहायला मिळते  सध्याचे प्रमाण आता वाढलेले आपणास पाहायला मिळते  अश्यावेळी या देशात स्त्री हि केवळ उपभोगाची वस्तू म्हणून या देशात पाहिली जाते असे का होते याचे कारण आजवर आम्ही शोधले कि हि भावना मनात निर्माण  का होते याची आपण कधी विचारना केली आहे का तर नाही वासनांध  पुरुष बलात्कार करतो त्याला आई बहीण बायको नसतो असे नाही असतात  पण  बलात्कार करण्याच्या घटना का घडतात याकडे आपण दुर्लक्ष करतो मुळात या विषयावर कोणी बोलत नसतो बलात्कारावर उपाय काय शिक्षा हा काही उपाय होत  नाही यासाठी  आपणाला इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात घेऊन जावे लागणार कारण तिथून च यावर उपाय काय हे सांगता येईल आपण पाहू या नेमके काय होते ते इसवी सण पूर्व तिसरे शतक म्हणून सम्राट अशोकाचा कालावधी सम्राट अशोकाच्या काळात बलात्कार घडल्याची नोंद सापडत नाही त्याची कारणे आम्हाला माहिती नाहीत आम्हा

चिपळूण लेणी

इमेज
महाराष्ट्रात कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपलुन या तालुक्यात एक सुंदर गिरिशिल्प आपणास पाहायला मिळते सध्या चिपळूण च्या अगदी हाकेच्या अंतरावर हि लेणी आहेत या लेण्यांना पांडवलेणी म्हणून जनमानसात प्रचलित आहेत कारण बौद्ध लोकांचा यांच्याकडे असणारे दुर्लक्ष या ठिकाणी असणारी लेणी हि नवीन चिपळूण गुहागर बायपास रोड वरून पुढे आल्यावर पहिल्याच वळणावर डाव्या बाजूला महालक्ष्मी चा डोंगर आहे व याच डोंगरात हि लेणी कोरलेली आहेत हि लेणी साधारण इसवी सनापूर्वी ची वाटतात कारण एकूण स्तूप व त्यांचा बांधकाम पाहून हि लेणी इसवीसना पूर्व असू शकतात असे जाणवते कोणता हि शिलालेख नसून इथे फक्त लेण्यांचे अवशेष आहेत हि लेणी पाहण्यासाठी स्वतःची गाडी असणे उत्तम साधारण तीन लेण्यांचा समूह आहे हा लेणी क्रमांक १ यामध्ये हि अत्यंत छोटी खोली आहे इथे भिक्षु ना राहण्यासाठी कोरलेली असावी साधारण लहान आहेत इथे एक दगडी बाक आहे झोपण्यासाठी सध्या भग्न अवस्थेत आहे त्यांनतर लेणी क्रमांक २  हे पहिल्या लेण्यापेक्षा मोठे लेणे आहे परंतु इथे असे काही नाही इथे काही तरी खोदकाम करण्याचा प्रयत्न झाला असावा असे वाटते एकूण लेणी पाहिल्यावर

बौद्ध धम्माशी निगडीत असणारी शैलगृह

इमेज
शैलगृह वास्तविक शैलगृह म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी प्रयत्न करू या डोंगरामध्ये वा पर्वतामध्ये खोदून वा कातळाला छेदून वास्तू निर्माण केल्या जायच्या त्यांना शैलगृह म्हणतात जसे घरे राजवाडे इमारती अश्या वास्तू तयार केल्या जायच्या त्याच पद्धतीने डोंगरात शैलगृह बांधली जायची आणि अशी शैलगृह बांधण्याची सुरुवात मौर्य सम्राट चक्रवती सम्राट अशोकाने सुरुवात केली आहे अशोकाने प्रथम बिहार राज्यातील बाराबार डोंगरावर अशी शैलगृह बांधलेली आहेत आणि हि शैलगृह केवळ बौद्ध भिक्षूंच्या पावसाळ्यातील राहण्याची वा निवासस्थानाची सोय व्हावी म्हणून कोरलेली आहेत याला वर्षावास हि म्हटले जाते पुढे याच शैलगृह यांना विहार म्हणू लागले डोंगरात कोरलेली शैलगृह प्रामुख्याने केवळ बौद्ध धम्माशीच निगडीत आहेत यामध्ये चैत्य स्तूप विहार स्तंभ आणि शैलगृह यांचा समावेश आहे मुळात शैलगृह हि बौद्ध धम्माशी निगडीत यासाठी कि सर्वात प्रथम धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अशोकाने धम्म दूत गावोगावी पाठवले होते व त्यांच्या निवासाची गैरसोय होवू

बळीराजा : एक काल्पनिक पात्र

बळीराजा हे नाव आज इथल्या शेतकऱ्याला दिले जाते. बळीराजा बाबत ठोस कोणतेच पुरावे नाहीत पण त्याच्याबाबत असणारी माहिती खूपच रंजक आहे शिवाय ती कहाणी एका राजाशी मेल खाणारी आहे. एकीकडे बळीला भूगोल नसताना इतिहास आहे असे म्हटले तर तो इतिहासाचा अपमान च ठरेल बळींबाबत  संदर्भ सापडतात ते फक्त आणि फक्त पुराणकथेत च बाकी कोणतेही पुरावे नाहीत बळीचे राज्य कसे होते इतकेच माहिती पण व्यवस्था काय होती याबाबत मात्र आज हि एकमत नाही. आज हि शेतकरी म्हणतो इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो . या वाक्यात एक गंमत आहे ती अशी कि हे वाक्य इसवी सणाच्या पूर्वी सम्राट अशोकाच्या आधी कोणी म्हटल्याचे एक हि उदाहरण नाही. कुठे लिहीत नाही को कुणाच्या मुखात नाही  बळीराजा खरेच होऊन गेला असेल तर तथागत बुद्धाचे वडील शुद्धोधन   हें तर शेतकरी राजा होता  त्यांच्या बाबत ऐतिहासिक अस्तित्वाचे दाखले मिळतात दुसरीकडे बळीराजा हा शेतकरी राजा आहे पण त्याचा कधी उल्लेख सापडत नाही बुद्ध इतिहासात नाही कि बुद्ध पूर्व इतिहासात हि इतकेच काय सातवाहन काळात हि बळीबाबत पुरावे नाहीत. याचा अर्थ नेमका काय घ्यावा बळी हे पात्र इतिहासातील असेल तर तो बळीराजा दुस