पोस्ट्स

2014 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विश्वाची निर्मिती

१] विश्वाच्या उत्पत्तीचे आणि ईश्वराचे रहस्य जाणून घेण्याच्या प्रयत्नात धार्मिक दृष्टीने विश्वाची निर्मिती कशी झाले हे कोणाला सांगायची गरज नाही कारण आज सर्वाना ती माहित आहे कारण प्रत्येक धर्माची धर्मग्रंथ हे त्याची साक्ष देतात पण काय हे खरे आहे का असा कधी विचार केला आहे का मी जेव्हा असा विचार करतो तेव्हा मात्र मन अगदी गोंधळून जाते मग काय करायचे कस शोधायची करणे हा प्रश्न पडतो मग एकच पर्याय विज्ञान ज्याच्याकडून विश्वाच्या निर्मितीची करणे सापडतात २} उत्सुकता हा मानवाचा स्वभाव धर्म आहे लहान मुल बोलायला लागल्यावर त्याला दिसणाऱ्या नवीन गोष्टीबद्दल अनेक प्रश्न विचारीत असते त्याबाबत जाणून घेण्यासाठी ते मुल आपल्या आई बाबाना आप्तेष्टांना आणि परिचितांना अनेक प्रश्न विचारून गोंधळवून टाकीत असते उत्तरे देणारे कंटाळून जातात पण ते मुल कधी कंटाळत नाही का? कसे ? कोठून ? कोठे ? कुणी ? यावर ? कितीतरी प्रश्न ते मुल विचारीत असते मोठ्या व्यक्तीचेही असेच असते जगात जे नवीन नवीन शोध लागतात त्याच्या मुलाशी देखील वरील प्रश्न असतात असे प्रश्न विचारले गेले नसते तर कुठलाच शोध लागला नसता असे प्रश्न बुद्धिवादी विचार

बुद्ध धम्म दैववादाकडे झुकतॊ आहे का ?

जगातील पहिला विश्वधर्म म्हणून बौद्ध धम्म  ओळखला जातो आज त्या बौद्ध धम्माचे  विचार आज कुठे तरी विसंगत झाल्यासारखे वाटतात त्यासाठी जेव्हा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा  ग्रंथ वाचतो तेव्हा शंका येते ती त्यांच्या विचारात काही चूक  तर नाही ना पण नंतर असाही विचार येतो ज्या विद्वानाने २० वर्षे बुद्धाच्या शिकवणीचा अभ्यास केला आहे तो विद्वान चूक कशी करेल त्यांच्या काही निवडक गोष्टी पहिल्या तर बुद्धाचा खरा धर्म समजतो आपण बुद्ध धम्माचा थोडा सारांश पाहूया प्रथम बुद्धाने जगाला काय सांगितले ? बुद्ध म्हणतात हे जग नश्वर आहे आणि या सृष्टीचा कोणी वाली नाही  हि सृष्टी परिवर्तनातून घडली आहे  बुद्धाला सम्यक संबोधि प्राप्त झाल्यावर त्याला  ह्या जगात केवळ दुःख आहे अन मग त्यांनी त्या दुःखावर उपायही शोधला तथागतांनी जगाला चार आर्यसत्य सांगितली अन त्या आर्यसत्याचा अभ्यास केला तर बुद्धाचा धम्म हा एकमेव असा धम्म आहे जो चिरंतर टिकणारा आहे कारण उद्या या विज्ञानाने सिद्ध केल कि देव नावाची कोणतीच संकल्पना अस्तित्वात नाही तर इतर सार्या धर्माचा डोलारा गडगडून  जाईल पण बुद्ध धम्म मात्र आहे त्याच जागी राहील क

आणि बुद्धाला चमत्कारी केले

 तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी सम्यक संबोधि प्राप्त करून नव्या प्रवाहाची निर्मिती केली त्यांनी स्थापन केलाला धम्म आज जगभर पसरला आहे याच विजयादशमी दिनी जगभरातून धम्मगुरू दीक्षाभूमी नागपूर येथे  आले  होते एक धम्मक्रांती जी रक्ताचा एक थेंब  न सांडता करण्यात आली आणि या धम्मक्रांतीचे निर्माते विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ला धर्मांतर करून  एक नवीन समाजक्रांती केली जिला आज जगात तोड नाही बाबासाहेबांनी बुद्ध साहित्याचा अभ्यास करून जो बुद्ध अपेक्षित होता तो शोधून काढला व विज्ञानाचा निर्माता बुद्ध जगासमोर मांडला पण काही धर्ममार्तंडानी  तो फक्त  बाबासाहेब यांचा बुद्ध बुद्ध  समजले आता बुद्ध कसे चमत्कारी झाले हे पाहताना स्पष्ट जाणवते कि बौद्ध धम्मात काही ब्राह्मण लोक हे फक्त  बुद्धाला शरण नव्हते आले तर त्या  विराट बुद्ध संघाचा आणि त्या धामामचा ओघ कमी करण्यासाठी च आले होते त्यामुळे बुद्धाची सत्य माहिती लपविण्यात आली आणि चमत्कारी बुद्धाची माहिती या त्यांच्या चरित्रात टाकण्यात आली प्रथम बुद्धाचा जन्म हा चमत्कारी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तो असा कि सुमेध बोधिसत्व हा महामाया यांच्

२६ नोव्हेंबर बहुजन स्त्रियांच्या जीवनातील एक नवीन पहाट

२६ नोव्हेंबर  भारतीय  स्त्रियांच्या  जीवनातील  एक नवीन पहाट या देशाच्या  बहुसंख्य लोकसंख्ये पैकी ९५ टक्के लोकांची  संख्या म्हणजे बहुजन समाज आता हा  बहुजन समाज त्यावेळी प्रजासत्ताक जीवन जगत होता आणि काही कालांतराने त्यांच्यावर आक्रमणे झाली त्यात हा बहुजन समाज गुलाम बनला तो असा गुलाम नाही तर सामाजिक धार्मिक आर्थिक बाबीत गुलाम झाला  ज्याला कोणतेच स्वतंत्र नव्हते त्याने काय खायचे त्याने काय कपडे घालायचे त्याने कोणत्या वेळी कोणती क्रिया करायची म्हणजे मुलभूत अधिकार तर नव्हतेच पण स्वतःच्या पत्नीचे रक्षण करणे सुद्धा त्यांच्या हातात नव्हते विशिष्ट समाजाच्या हाती ते सर्व अधिकार गेले मुळात हा समाज का गुलाम झाला  याच्यावर जर विचार केला तर पाहिलं कारण असे त्याच्यात असणारा अज्ञानी पणा हा त्याच्या गुलामीला सर्वात, घटक बनला शूरतेची कमी नव्हती पण  मानसिक बुद्धिमत्ता कमी असल्याने त्याला या परिस्थितीला सामोरे  जावे लागले  मग त्याच्यावर लादलेली बंधने पाहतांना खूप भयानक आहेत बाहेरून आलेल्या आर्यांनी त्यांच्यावर अनेक बंधने लादली पाहिलं बंधन लादल ते शिक्षण बंदी म्हणजे या लोकांनी शिक्षण घेवू नये म्हणजे त्या

भीमशक्ती शिवशक्ती : बहुजनाची फसवणूक 

इमेज
भीमशक्ती शिवशक्ती : बहुजनाची फसवणूक  भीम शक्ती आणि शिवशक्ती ह्या परस्पर विरोधी संघटना आहेत हे सार्या महाराष्ट्राला चांगले माहित आहे गेके चाळीस वर्षे हा संघर्ष हा महाराष्ट्र च काय सारा देश   पाहत आहे शिवरायांनी सर्व सामान्य माणसाच्या हितरक्षण व हित संवर्धन करणे हा हेतूहोता तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतून उभ्या राहिलेल्या भीमशक्तीचे उद्दिष्ट्ये आणखी व्यापक आणि सखोल होते जनतेच्या हिताचे रक्षण आणि संवर्धन करणे हा एकमेव उद्देश होताच पण एवढ्यावरच न थांबता समाजात समता न्याय बंधुता बुद्धीप्रामाण्याच्या दिशेने जाणारे अमुलाग्र सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आर्थिक परिवर्तन घडवून आणणे हे हि तिचे उद्दिष्ट्ये होते त्यामुळे शिवशक्ती आणि भीमशक्ती या दोन्ही शक्ती कधीच एकमेकाविरोधात नव्हत्या समाजाचे कल्याण करणे हाच यांचा ध्यास होता शिवशक्ती हि शिवरायांच्या स्वराज्याच्या इर्षेतून निर्माण झालेली शक्ती होती आणि ती प्रामुख्याने बारा बलुतेदार अठरा अलुतेदार यांच्यातून उभी राहिली होती या शिवशाहीला तत्कालीन सामाजिक आणि नाय मर्यादा असल्या तरी शिवराय हे एक राजे असले तरी या शिवशक्तीचा बरासचा लोकशाहीचा भाग