पोस्ट्स

डिसेंबर २९, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बुद्ध शिष्य रावण

इमेज
वाल्मिकी रामायणात रावण हा खलनायक स्वरुपात दाखवला आहे पण त्या रावणाचे महात्म्य हा रामायणाचा रचनाकार वर्णन करतो याचा अर्थ काय आहे  समजणे  गरजेचे आहे वरील शीर्षकावरून आपल्याला कदाचित विचित्र व कि बुद्ध शिष्य रावण कसा काय  त्याला ऐतिहासिक पुरावा आहे बुद्ध धम्मातील लंकावतार  सुत्त  हे तथागतांनी रावणाला केलेला उपदेश आहे प्रथम रामायणातील रावणाचा रामायणातही कसा गौरव केला आहे ते पाहूया आता रामायणात रावणाला राक्षस का म्हटले असावे तर त्याला एक कारण आहे रावण हा द्रविड संस्कृतीतील राजा आहे आणि या संस्कृतीला रक्षक संस्कृती म्हटले जाते रक्षक फार पराक्रमी असल्याने आर्यांनी त्यांना राक्षस म्हटले आणि रक्षक हि  मानव संस्कृती होती {वा रा श्लोक ७/४/९व १२ } वाल्मिकीने रावणाचे गुण सांगताना वाल्मिकी म्हणतो कि रावण हा नितीज्ञ महाविद्वान सभ्य आणि सुसंस्कृत मनुष्य होता त्याची नगरि मानवांची नगरी  होती वाल्मिकी पुढे जावून म्हणतो कि रावण तपस्वी मेधावी महावीर बलवान पंडित संगठीत शरीर आणि विशाल छातीचा सुंदर पुरुष होता हे स्वत: वाल्मिकी आपल्या रामायणात लिहितोय तसेच रावणाला तो महात्मा म्हणून संबोधतो वाल्मिकीच्या सु

राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले

इमेज
वकील डॉक्टर झाली मिनिस्टर फिराया लागलीस गाडीत माझी सावित्रीबाई नसती असती गुरांच शेणकुड झाडीत राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले यांची आज १८३ वि जयंती आहे जयंतीच्या निमित्ताने शाळामध्ये सावित्रीमाई यांची जयंती साजरी केली जाते पण पूजन मात्र सरस्वतीचे होते आजही आपल्या शिक्षण व्यवस्थेला ब्राह्मणी व्यवस्थेचा विळखा आहे किती कर्तुत्व आहे माझ्या सावित्रीमाईच पण त्यांच्या पेक्षा सरस्वती किती महान आहे हे सांगितलं जात शाळामध्ये तर स्वरस्वती पूजन केल्याशिवाय वर्गच  व्यवस्थेला हाणून पडले पाहिजे ज्या सावित्रीमाई यांनी उन वर पाऊस  याची तमा बाळगली नाही आणि मुलीना शिकवले त्यांना त्यांच्या लेकी विसरल्या असो आपण सावित्रीमाई यांच्या जीवनातील काही घटनावर प्रकाश टाकूया माई  यांचा जन्म हा ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा  जिल्ह्यातील नायगाव ता खंडाला येथे खंडोजी नेवशे पाटील यांच्या घरी झाला माई  यांना लहानपणापासून शिक्षणाची आवड होती त्यांच्या लहानपणाची एक प्रसिद्ध घटना आहे  त्यावेळी त्यांचे वय होते सात वर्षाचे त्या एकट्याच शिखल गावाच्या बाजाराला गेल्या होत्या बाजारातून परत असताना त्या काही तरी खात ह

ओबीसींचा धर्म कोणता ? ओबीसी हिंदू आहेत का ?

ओबीसी लोक अलीकडच्या काळात स्वताला हिंदू समजत असले तरी त्यांचा धर्म हिंदू नाही एखाद्या माणसाला त्याचा धर्म अमुक आहे असे केव्हा म्हणता येईल जेव्हा त्याच्यावर त्या धर्माचा काहीएक संस्कार विधी झालेला असेल जेवढे धर्म आहेत त्या धर्मात माणसाला त्या त्या धर्माचा अधिकृत सदस्य करण्यासाठी दीक्षा देण्याची पद्धत अवलंबली जाते जगातल्या सर्वच धर्मात असे नियम आहेत ख्रिश्चन धर्मात मुल विशिष्ट वयात आल्यावर त्यांना बाप्तिस्मा दली जाते मुस्लिमात सुंता झाल्याशिवाय मुस्लिम होता येत नाही शीख धर्माची दिक्ष घेतल्याशिवाय शीख होता येत नाही ज्यू पारशी जैन बौद्ध या धर्मातही असे संस्कारविधी केले जातात तरच माणूस अधिकृतपणे त्या धर्माचा मनाला जातो समाज हि तसे मानतो सरकारचा कायदाही तसे मानतो या पार्श्वभूमीवर हिंदू धर्मात काय दिसते ? हिंदू धर्मीय समाजात पाच मुख्य विभाग आहेत या विभागाला वर्ण म्हणतात हे या आधी आपण पहिले आहेच या वर्ण व्यवस्थेला हिंदू धर्माच्या सर्व धर्मग्रंथाचा अमी धर्म शास्त्राचा भक्कम आधार आहे या पाच पैकी फक्त ब्राह्मण वर्णातील मुलांनाच उपनयन विधी म्हणजे मुंज करण्याचा अधिकार आहे असे हिं