पोस्ट्स

एप्रिल २७, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

धर्मनिरपेक्ष बाबासाहेब

धम्म प्रभात मित्रानो  बाबासाहेब कसे आहेत हे जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत त्यांच्या कामाची महती कशी कशी काय समाजानार बाबासाहेब यांच्याविषयी एक जेव्हा बाबासाहेब धर्मांतर केल्यानंतर काही बौद्ध लोक त्यांच्याकडे आले आणि म्हणाले बाबासाहेब आता आपण बौद्ध धम्म घेतला तेव्हा असे करा आता तुम्ही राज्यघटनेत बदल घडवून आणा आणि अल्पसंख्यांकांचे सर्व फायदे आपल्याला मिळवून द्या त्यावेळी बाबासाहेब ज्या सोफ्यावर बसले होते न त्यावरून उठून उभे राहिले आणि कडाडले मी फायदे मिळवण्यासाठी बौध्द धम्म नाही घेतला जो कायदा इथल्या हिंदुना  असेल तोच कायदा इथल्या बौद्ध लोकांना असेल आणि बाबासाहेबांनी बौद्ध लोकांना आरक्षण ठेवलेच नाही १९५० पासून  ते १९९० पर्यंत तर आरक्षण नव्हते बौद्धांना तरीही प्रगती झाली हि बाबासाहेबांची विचार धारा पण बाबासाहेबांचे हे रूप लोकापुढे येवू दिल नाही खर तर बाबासाहेबांचे हे धर्मनिरपेक्ष रूप जगासमोर आणायला त्यांचे अनुयायी मागे पडले हि शोकांतिका आहे का झाल असे का पडलो मागे आम्ही याचा कधी तरी विचार करतो आणि स्वताच स्वताला दोष देतो कारण आम्ही बाबासाहेब सांगण्यातच कमी पडलोय कसे बाबा

हुकुमशाही बरी होती त्यांना बाबा लोकशाही कशाला द्यायची

 नालायाकांच्या देशात नाही जिद्द उरली लढण्याची हुकुमशाही बरी होती त्यांना बाबा लोकशाही कशाला द्यायची ।। धृ ।।  बा भीमा का दिला तू अधिकार तुझ्या लेकीवर आज होतोय बलात्कार आज लोकांच्या मनात भरलाय वासनेचा विकार लुटूनिया इज्जत तुझ्या लेकींची घेती वासनांध ढकार वाटत मनाला माझ्या आता करावी तयांची शिकार  पण काय करणार बाबा इथे विचारच झालेत बेकार मग येते चीढ त्या लाचार समाजाची हुकुमशाही बरी होती त्यांना बाबा लोकशाही कशाला द्यायची ।। १ ।। शिक्षण म्हणजे तिसरा डोळा मंत्र बाबा तू दिला घेवून शिक्षण आता तुझा समाज मोठ्या पदावर गेला तुझ्या विचारांना त्यांनी जातीवाद्यांच्या दावणीला नेला आणि इथेच बाबा तुझा समाज जिवंतपणी मेला सापडली नाही अजून यांना चावी हि विकासाची हुकुमशाही बरी होती त्यांना बाबा लोकशाही कशाला द्यायची।।१।। शिका संघटीत व्हा संघर्ष करा शिकवण दिली बहुमोलाची शिकून गटातटात विभागलो हि नीती आहे आमची संघर्ष करतो आपसाआपसात कमाल आहे आमच्या नेत्यांची दुर्दशा झाली इथे कोणी हि इज्जत लुटतो तुझ्या समाजाची आस राहिलीच नाही त्यांना तुझ्या विचारांची हुकुमशाही बरी होती त्यांना बाबा लोकशाही कशाला द्