पोस्ट्स

2018 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोरेगावचा विजय स्तंभ आणि सांचीचा बौद्ध स्तूप एक अकथित इतिहास

इमेज
भीमा कोरेगाव  इतिहासातील महत्वाचा पार्ट असून याच बरोबर एक महत्वाचा इतिहास जो जगापुढे आजवर आला नाही त्याचे महत्वाचे कारण आम्हाला हि त्याचा इतिहास माहिती नाही ' मध्यप्रदेशात असणारे हे सांची स्तूप आणि महाराष्ट्रात असणाऱ्या भीमा कोरेगाव विजयस्तंभ काय कनेक्शन आहे तर भिमाकोरेगाव च्या लढाई मध्ये ब्रिटीश सैनिकाच्या फौजेत असणारी महार सैन्याची तुकडी यात मराठा सैन्याची हि तुकडी आहेत एक लक्षात घ्या केवळ महार च नाही तर मराठा देखील पेशवाई च्या विरोधात उभा होता ब्रिटीशांच्या बाजूने ज्यांनी छत्रपतींचे राज्य लयास नेले अश्या पेशव्यांच्या विरोधात उभे होते महार मराठा म्हणून च हा विजय स्तंभ केवळ महार सैन्यांचा च नसून मराठा सैन्यांचा देखील आहे आणि  त्यात महत्वाची बाब अशी कि सर्वांची नावे हि नाक नावने च आहेत त्यामुळे त्यातले महार मराठा कोण हे कोणालाच ओळखता आजवर आलेलेल नाहीत ह्याच कोरेगाव ची लढाई १८१७ च्या शेवटच्या रात्री अवघ्या ७५० सैन्याच्या साथीने २८ हजार सैन्यांशी झाली  यात ५०० महार मराठा सैनिक होते त्यांनी जीवाची बाजी लावत विजय संपादन केला काहीनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्यांच्या नावाने

बौद्ध स्मारकांचे जतन व्हावे बौद्ध ओळख निर्माण व्हावी

जय भीम नमो बुध्दाय भारताचा प्राचीन वारसा  जतन करण्यासाठी प्रयत्न करताना अनेक अडचणीना सामोरे जावे लागते मुख्य अडचण आहे लोकांची अनास्था लोकांची लेणी विषयक असणारी अज्ञान आणि दुर्लक्षपणा सध्या खूप भयानक मोड घेत आहे आजवर आम्हाला पुरोगामी  या नावाखाली प्रबोधनाचे  गाजर हातात देऊन स्वधर्माची सुधारणा करून घेतली जात आहे. आणि आम्ही त्याला बळी पडत आहोत. पडलो आहे त्यामुळे आज गरज आहे ती स्वतःची ओळख निर्माण करण्याची . मनुवादी बुद्धीच्या लोकांनी बौद्ध समाजाला त्यांची ओळख आजवर मिळवून दिलेली नाही . आणि यामुळे बौद्धांची ओळख काय  आणि कशी निर्माण  केली जाईल यावर आजवर काम करता आलेलं नाही . ते यासाठी कि मनुवादी लोकांचा धर्माचे जे नुकसान होत होते ते कुठे तरी थांबवले पाहिजे आणि यासाठी या देशात   एक चळवळ उभी केली ती आहे पुरोगामी जिला बाबासाहेबांचे लेबल लावले आणि बाबासाहेब हे पुरोगामी चळवळीचे हिरो केले जेणें करून बाबासाहेबांची जी धर्मांतराची चळवळ होती तिला थांबवली  त्यामुळे बाबासाहेबांचा महत्वाचा विषय इथल्या  बौद्धांना  समजला नाही आणि इथले बौद्ध पुरोगामी चळवळीचे  साथीदार झाले आणि  हिंदू धर्म सुधारणा होत गेला

बलात्कारावर उपाय एकच तथागत गौतम बुद्धांची शिकवण

भारतात सध्या बलात्काराचे प्रमाण पाहता पाया खालची जमीन सरकेल अशी आहे थोडे त्यावर लक्ष टाकू या २०१४ मध्ये नॅशनल क्राईम ब्युरो ने आकडेवारी सांगताना सांगितले होते कि भारतात दर दिवसाला ९२ बलात्काराच्या घटना घडतात अतिशय भयानक अशी परिस्थिती  आपणास पाहायला मिळते  सध्याचे प्रमाण आता वाढलेले आपणास पाहायला मिळते  अश्यावेळी या देशात स्त्री हि केवळ उपभोगाची वस्तू म्हणून या देशात पाहिली जाते असे का होते याचे कारण आजवर आम्ही शोधले कि हि भावना मनात निर्माण  का होते याची आपण कधी विचारना केली आहे का तर नाही वासनांध  पुरुष बलात्कार करतो त्याला आई बहीण बायको नसतो असे नाही असतात  पण  बलात्कार करण्याच्या घटना का घडतात याकडे आपण दुर्लक्ष करतो मुळात या विषयावर कोणी बोलत नसतो बलात्कारावर उपाय काय शिक्षा हा काही उपाय होत  नाही यासाठी  आपणाला इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात घेऊन जावे लागणार कारण तिथून च यावर उपाय काय हे सांगता येईल आपण पाहू या नेमके काय होते ते इसवी सण पूर्व तिसरे शतक म्हणून सम्राट अशोकाचा कालावधी सम्राट अशोकाच्या काळात बलात्कार घडल्याची नोंद सापडत नाही त्याची कारणे आम्हाला माहिती नाहीत आम्हा