पोस्ट्स

मार्च २३, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नवबौद्धयान : बौद्ध धम्माची खरी ओळख

इमेज
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धानंतर २५०० वर्षांनी बुद्ध धम्माचा प्रसार भारत देशात केला १४ ओक्टोंबर १९५६ साली नागपूरच्या भूमीत लाखो जनसागराला बुद्धाच्या  ओटीत टाकले रशियन क्रांतीपेक्षा बाबासाहेबांनी केलेली धम्मक्रांती जगातील सर्वोत्तम धम्मक्रांती ठरली रक्ताचा एक हि थेंब न घालवता केलेली धम्मक्रांती म्हणून जगाच्या इतिहासात नोंद आहे  अश्या महापंडिताने या बौद्ध धम्माचा खरा इतिहास मांडला आणि बौद्ध धम्मात असणाऱ्या दोन पंथात नवबौद्ध यान हा नवीन पंथ निर्माण केला जो सर्वात जास्त प्रभावशाली ठरला आता नाकी काय आहे बौद्ध धम्म आणि त्याचे काय पंथ आहेत त्यांची निर्मिती कशी झाली यावर एक प्रकाश टाकूया प्रथम बौद्ध धम्मात असणारे पंथ एक महायान  जो बुद्धाच्या मृत्युनंतर उदयास आला दुसरा हीनयान तोही याच वेळी उदयास आला आणि तिसरा बुद्धा नंतर २५०० वर्षांनी उदयास आला तो नवबौद्धयान मुळात भगवान बुद्धाने ईश्वर नाकारल्यामुळे ईश्वरवादी धर्मांना मोठा धक्का बसला त्यामुळे बुद्ध व त्याच्या विचाराची नासाडी कशी  करता येईल हे प्रथम हिंदू धर्माने प्रयत्न केला पण बुद्ध स्वतः जिवंत असेपर्यंत कोणाची ह

मध्यम मार्ग

सुमारे अडीच हजार वर्षापूर्वी भगवान बुद्धाने सारनाथ येथे आपल्या नाविन्यपूर्ण धम्माचा प्रथम उपदेश करून जगाला बहुजन हिताय बहुजन सुखाय धम्माचे चक्र घुमवले  त्यांचे ते भाषण धम्मचक्कप्पवत्तन सुत्त नावने प्रसिद्ध आहे . त्यामुळे हे सुत्त म्हणजे भगवान बुद्धाच्या जाहीरनामा होय धम्मचक्कप्पवत्तन सुत्त म्हणजे नेमक़्के की हे आपण जाणून घेवूया भगवान बुद्ध वाराणसीच्या ऋशिपतनात हरणांच्या बागेत विहार करत असताना ते आपल्या पंचवर्गीय भिक्खुणा उद्देशून ते म्हणाले भिक्खुनो प्रव्रज्जीताने या दोनटोकाने जावू नये १ विषय सुखात लोळत राहणे हा असून तो हीन नीच लोकांच्या लायकीचा अनर्थक आहे  २देह दंडण  करणे तो दुख्खादायक आणि अनर्थकारक आहे त मित्रानो या दोन्ही टोकांच्या स्वकाराबाबत एक वेगळा मार्ग शोधला त्याला मध्यम मार्ग असे म्हणतात तथागताने जो मध्यम मार्ग शोधला त्या मध्ये तो मार्ग जो दृष्ठीदायक व ज्ञानदायक असून उपशमाला शांततेला दिव्याज्ञानाला सम्बोधाला आणि निर्वाणाला पोहोचविणारा आहे यालाच परम अष्टांगिक मार्ग होय        १ सम्यक दृष्टी २ सम्यक संकल्प ३ सम्यक वाचा ४ सम्यक कर्मान्त  ५ सम्यक आजीविका  ६ सम्यक व्यायाम ७ सम्य

भीमराव ने तो बदल डाला इतिहास भारत का सारा

जग मै है अंधियारा कहते है जग रहा है भारत सारा कहा गयी वो इंसानियत जिसको लगे ये भारत मेरा बुद्ध ने शिखायी करुणा मैत्री सन्देश दिया प्यारा भीमराव ने तो बदल डाला इतिहास भारत का सारा ॥ ध्रु ॥ अछुतो को न्याय दिलाने न आया कोई भगवान आज अछूतोंको न्याय दिलाया बाबा साहब कि पहचान जागो रे दलितो तुम्हे भीमजीका करना है सन्मान इस देश मै लाना है बाबासाहब का बुद्ध भगवान जग जाओ नहीं तो मनुवादी करेंगे पहले जैसा हाल तुम्हारा भीमराव ने तो बदल डाला इतिहास भारत का सारा   ॥ १ ॥ आज कल नौजवानो मै है सवार भुत प्यार का कभी तो याद करो वो कार्य हमारे भीमजी का पाया है तुमने आज अधिकार सारी खुशियोंका ये तो याद रखना ये एहसान है भीमजीका न डरना जीवन मै कभी क्योंकि तुम्हे है भीमजीका सहारा भीमराव ने तो बदल डाला इतिहास भारत का सारा  ॥ २  ॥ अन्याय के खिलाफ लढने तो भीमजीने सिखाया इसीलिए तो सारे अधिकार हमने भीमजीसे पाया इतने अत्याचार हुए तभी ना कोई भगवान आया बाबासाहब तो मसीहा हमारे उजाला हमारे जिंदगीमें लाया संविधान लिखकर बदला बाबासाहब ने नसीब हमारा भीमराव ने तो बदल डाला इतिहास भारत का सारा  ॥ ३ ॥ करोड़ो