पोस्ट्स

एक नारा क्रांतीचा

जगावेगळी परंपरा या भारत देशात आहे अनेक जाती धर्मानी विळखा घातलेला हा देश आणि या देशात अनेक जातींचा अस्तित्व असलेले मुळात त्या जातींना  किड्या मुंग्या इतकीही किंमत नसणारा समाज असा  ज्याचे कधी कुणी कौतुक च केले नाही अतिहीन म्हणून आयुष्यभर त्या जातीच्या लोकांना जगावे लागत असे जंगलात राहणे म्हणून त्यांच्याकडे लोकांचे पाहणे हि वेगळे असायचे शिक्षणाची तर बोंबाबोंब असे दिवाबत्ती म्हणायचे तर शेकोटी म्हणजे लाकडापासून उजेड निर्माण करायचे त्यांचे जीवन म्हणजे इतके करून असे कि एक वेळचे जेवण म्हणजे त्यांची पराकोष्टी करायला लागायचे पण हा समाज आज जगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा सांगितला जातो पण त्यांचे आज पर्यंत प्रगती नाही विकासाचे मुल्यांकन काय असते याचे सोडा विकास म्हणजे काय हेच या समजला माहित नसणारा समाज आज हि अंधारात आपले जीवन जगात आहे कोण्या माणसाला त्यांच्याकडे पाहायला वेळ नाही राजकारणी मात्र निवडणुकांच्या वेळी न चुकता भेट देतात आणि त्यांच्या हातवार शे पाचशे रुपये ठेवून त्यांना मतदानासाठी स्वताच्या गाड्या पाठवून त्यांना मतदानासाठी बोलावले जाते एकदा का मतदान झाले कि ह्या...

कोडे राम कृष्णाचे

बाबासाहेबांनी लिहिलेला द रिडल्स इन हिंदूझम  या ग्रंथात हिंदू धर्माचा बहुतेक सारा इतिहास मांडला आहे आणि विशेषतः बाबासाहेबांनी या ग्रंथात हिंदूच्या रीतीरिवाज व संस्कृतीची उकल करताना आपल्याला पाहायला मिळते बाबासाहेबांनी जाणीवपूर्वक अभ्यास करून अनेक निष्कर्ष काढले आहेत त्यापैकी राम आणि कृष्ण हे हिंदू धर्मातील महत्वाचे नायक मानले जाते अशा नायकांची कशा प्रकारे वागणूक होती याचा सारांश पाहायला भेटतो रामाचे कोडे :                     राम हा वाल्मिकीने लिहलेल्या रामायणाचा नायक रामायणाची कथा तशी लहानशी आहे पण साधी आणि सरळ आहे त्यात खळबळजनक असे काही नाही राम हा भक्तीचा विषय व्हावा असे या कथेत काहीच नाही तो आज्ञा पुत्र आहे एवढेच आहे पण वाल्मिकीने रामामध्ये काही असामान्य गोष्टी पहिल्या आणि म्हणूनच रामायणाची रचना त्याने केली आणि राम हा विष्णूचा अवतार आहे या गोष्टीवर भर देवून त्याने रामायणाची रचना केली आहे आता राजा म्हणूनरामाचे चरित्र कसे आहे याह विचार करूया एक व्यक्ती म्हणून मी रामाबद्...

बुद्धी स्वातंत्र्याचा जनक तथागत गौतम बुद्ध

इमेज
बुद्धी स्वातंत्र्य देणारा जगातील पहिला धर्म संस्थापक म्हणून जग तथागत बुद्धाकडे पाहते अडीच हजार वर्षापूर्वी मानवाला जे  विचार स्वातंत्र्य दिले ते तथागत बुद्धांनी कोणतीही गोष्ट आपल्या बुद्धीच्या कसोटीवर पारखून स्वीकारा अशी शिकवण तथागत बुद्धांनी दिली तसेच मानव समाजाची जडण घडण सुरु झाली अशावेळी ईश्वरवादी धर्मानी मानवाच्या बुद्धीची कुलुपे लावण्यास सुरुवात केली कुणी हि कधी हि न पाहिलेला ईश्वराच्या माध्यमातून मानवाला अज्ञान व अंधश्रद्धेच्या दरीत ढकलण्याचे काम केले ईश्वरवादी धर्मग्रंथात जे लिहिले आहे ते मानण्यास अनेक उपायांनी बांध्य केले धर्मग्रंथ हे ईश्वराने लिहिले आहेत असे शिक्षणाचा मज्जाव असलेल्या बहुसंख्य बहुजन जनतेला ते खरे मानण्यास भाग पाडले व यासाठी इथे अनेक शिक्षांची तरतूद करण्यात आली नरकाची भीती घातली गेली बुद्ध धम्म वगळता इतर ईश्वरप्रणीत धर्म मानवाला बुद्धी स्वातंत्र्य देण्यास सक्त मनाई करते चला आपण या धर्माचे मानवाला बुद्धी स्वातंत्र्य देण्यास का नाकारत आहे ते पाहूया प्रथम आपण वैदिक धर्माबाबत पाहूया काय वैदिक धर्म मानवाला बुद्धी स्वातंत्र्य बहाल करते का ? मुलात आपण पा...

सत्ताभोग

जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था असणारा दश म्हणून भारतर देशाकडे पाहिले जाते भारत. भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य झाला त्यानंतर या देशाची एक स्वातंत्र्य राज्य प्रणाली पाहिजे होती या देशातील तमाम विद्वान तयारीला लागले पण इतका महाज्ञानी असा विद्वान त्या विद्वानात नव्हता शेवटी गांधीनी जवाहर लाल नेहरू यांना सल्ला दिला कि तुम्हाला या देशाची घटना तयार करायची असेल तर एका विद्वानाशिवाय पर्याय नाही आणि ते तुम्हाला शक्य हि होणार नाही नेहरूंनी त्या समयाला विचारले होते कि आपल्या मंत्रिमंडळात असा कोणता विद्वान आहे जो या देशाची घटना लिहिण्यास मदत करेल त्यावर गांधी म्हणाले कि बंगाल प्रांतातून निवडून आलेले आंबडेकर  ह्यांना सोबत घ्याआणि त्या वेळेस बंगाल प्रांत भारताच्या बाहेर होता मग बाबासाहेबांना मुंबईच्या प्रांतातून संसदेत घेण्याचा सल्ला गांधीनी नेहरू यांना दिला आणि नेहरू नि बाबासाहेब यांना निमंत्रण दिले त्यानंतर बाबासाहेब मुंबई प्रांतातून परत संसदेत आले आणि त्यांच्या अथक प्रयत्नातून या देशाची राज्य घटना बनवण्यात आली आणि ती या जगातील सर्वोत्तम घटना  ठरली भारताच्या ...

संभाजी राजांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे

इमेज
छत्रपती संभाजी राजे इतिहासातील  सर्वात बदनाम केलेलं व्यक्तिमत्व म्हणून संभाजी राजांच्या चरित्राकडे पाहिलं जात आणि संभाजी राजाच संपूर्ण आयुष्य रंगेल म्हणून दाखवण्यात आले  पण खोट्या आणि सूडबुद्धीने लिहिण्यात आलेल्या कथा आहेत संभाजी राजांच्या आयुष्यावर लिखाण करणारे बहुतेक लोक हे संभाजी राजांच्या विरोधातले आहेत आणि त्यांचे चरित्रकार अनेकजण आहेत शिवाय प्रत्येकाने आपल्या सोयीचा संभाजी राजा सांगितला इतकेच काय तर काही महाभाग लोकांनी त्यांच्या साहित्यात हि आपली मते मांडली आहेत जे साहित्य संभाजी राजांच्या नावावर आहे संभाजी राजे आहे लहानपणापासून दैववाद आणि देववाद यांच्या विरोधात होते कारण त्याच्या बालपणी त्यांनी कधी कोणत्या देव व अंधश्रद्धेच्या काही चमत्कारावर विश्वास ठेवला  नव्हता याला  इतिहास साक्षी आहे आता आपल्या मूळ विषयाकडे वळू या संभाजी राजे यांची हत्या कोणी व कधी केली यावर सविस्तर पाहू या संभाजी राजे यांना पकडून देण्यासाठी कवी कुलेश आणि गणोजी शिर्के यांच्यावर जो फितुरीचा शिक्का  मारला जातो तो अत्यंत चुकीचा आहे कारण गणोजी शिर्के संभाजी राजे तळकोकण...

आदरांजली या भिमसैनिकाची

गुलामीची बंधने तोडण्य निघाली रणरागिणी तो सह्याद्रीची शूर जातीच्या घरी जन्मली वाघिणी त्या जाधवांची दिली शौर्याची गाथा या भूमीला ती मर्दानी राणी भोसल्यांची अश्या माझ्या या मातेला स्मृतीदिनी आदरांजली या भिमसैनिकाची ।। धृ ।। पुण्याच्या त्या ओसाड वाळवंटात पेरल बीज समतेच उभ्या जगाला दिल दान एका महान शूरवीराच गाढवाच्या नांगराने नांगरलेल्या त्या मातीच पिक आणल जिजाऊ नि त्या भूमीवर स्वातंत्र्यच नांगरून माती कथा तिची होती गुलामीची    अश्या माझ्या या मातेला स्मृतीदिनी आदरांजली या भिमसैनिकाची ।। १ ।। केले जवळ गोरगरीब जनतेला जवळ केल माणुसकीला अन्यायाच्या खाईत पडलेल्या हीनदिनाला स्वाभिमानाची पेटवली ज्योत त्यांच्या अंतकरणाला शिवबाच्या रूपाने नवा राजा दिला या रयतेला म्हणूनच गावी त्यांची कीर्ती अनमोल तयांची अश्या माझ्या या मातेला स्मृतीदिनी आदरांजली या भिमसैनिकाची   ।। २ ।। बांधले शिवरायांनी तोरण स्वराज्याचे साकार केले स्वप्न जिजाऊ मातेचे अन्यायाचा करून खात्मा राज्य आणले जनतेचे स्वराज्य केल निर्माण हीन दिन समाजाचे म्हणून गातो नेहमी कवने त्यांच्या यशकिर्तिचि अश्य...

धर्मनिरपेक्ष बाबासाहेब

धम्म प्रभात मित्रानो  बाबासाहेब कसे आहेत हे जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत त्यांच्या कामाची महती कशी कशी काय समाजानार बाबासाहेब यांच्याविषयी एक जेव्हा बाबासाहेब धर्मांतर केल्यानंतर काही बौद्ध लोक त्यांच्याकडे आले आणि म्हणाले बाबासाहेब आता आपण बौद्ध धम्म घेतला तेव्हा असे करा आता तुम्ही राज्यघटनेत बदल घडवून आणा आणि अल्पसंख्यांकांचे सर्व फायदे आपल्याला मिळवून द्या त्यावेळी बाबासाहेब ज्या सोफ्यावर बसले होते न त्यावरून उठून उभे राहिले आणि कडाडले मी फायदे मिळवण्यासाठी बौध्द धम्म नाही घेतला जो कायदा इथल्या हिंदुना  असेल तोच कायदा इथल्या बौद्ध लोकांना असेल आणि बाबासाहेबांनी बौद्ध लोकांना आरक्षण ठेवलेच नाही १९५० पासून  ते १९९० पर्यंत तर आरक्षण नव्हते बौद्धांना तरीही प्रगती झाली हि बाबासाहेबांची विचार धारा पण बाबासाहेबांचे हे रूप लोकापुढे येवू दिल नाही खर तर बाबासाहेबांचे हे धर्मनिरपेक्ष रूप जगासमोर आणायला त्यांचे अनुयायी मागे पडले हि शोकांतिका आहे का झाल असे का पडलो मागे आम्ही याचा कधी तरी विचार करतो आणि स्वताच स्वताला दोष देतो कारण आम्ही बाबासाहेब सांगण्यातच कमी ...

हुकुमशाही बरी होती त्यांना बाबा लोकशाही कशाला द्यायची

 नालायाकांच्या देशात नाही जिद्द उरली लढण्याची हुकुमशाही बरी होती त्यांना बाबा लोकशाही कशाला द्यायची ।। धृ ।।  बा भीमा का दिला तू अधिकार तुझ्या लेकीवर आज होतोय बलात्कार आज लोकांच्या मनात भरलाय वासनेचा विकार लुटूनिया इज्जत तुझ्या लेकींची घेती वासनांध ढकार वाटत मनाला माझ्या आता करावी तयांची शिकार  पण काय करणार बाबा इथे विचारच झालेत बेकार मग येते चीढ त्या लाचार समाजाची हुकुमशाही बरी होती त्यांना बाबा लोकशाही कशाला द्यायची ।। १ ।। शिक्षण म्हणजे तिसरा डोळा मंत्र बाबा तू दिला घेवून शिक्षण आता तुझा समाज मोठ्या पदावर गेला तुझ्या विचारांना त्यांनी जातीवाद्यांच्या दावणीला नेला आणि इथेच बाबा तुझा समाज जिवंतपणी मेला सापडली नाही अजून यांना चावी हि विकासाची हुकुमशाही बरी होती त्यांना बाबा लोकशाही कशाला द्यायची।।१।। शिका संघटीत व्हा संघर्ष करा शिकवण दिली बहुमोलाची शिकून गटातटात विभागलो हि नीती आहे आमची संघर्ष करतो आपसाआपसात कमाल आहे आमच्या नेत्यांची दुर्दशा झाली इथे कोणी हि इज्जत लुटतो तुझ्या समाजाची आस राहिलीच नाही त्यांना तुझ्या विचारांची हुकुमशाही बरी होती त्यांना बाबा लो...