पोस्ट्स

विजय दशमी

इमेज
भारत हा देश सणांचा देश म्हणून ओळखला जातो भारतात वर्षभरात अनेक सन उत्सव साजरे केले जातात त्यातील एक सन म्हणजे दसरा म्हणजे विजयादशमी होय . दसरा हा सन म्हणजे सत्याचा असत्यावर विजय असा हिंदू संस्कृतीचा मानला जातो दसरा सणाबाबत पौराणिक ग्रंथात देव देवता या दंतकथेला वास्तविक म्हणून भारतात दसरा या सणाला धार्मिकतेचे रूप देवून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो सन उत्सव साजरे करणे हि भारतीयांची हिंदू लोकांची पर्वणी आहे सणाच्या निमित्ताने कामाला राजा देवून मौजमस्तीत दिवस घालवणे हि भारतीय प्राचीन संस्कृती आहे राजकीय लोक आपल्या स्वार्थासाठी उत्सव साजरे करतात कारण त्यांना त्यामध्ये आपली पोळी भाजून घ्यायची असते पण हे लोकांना समाजात नाही आणि बहुजन समाज  ते जाणून घेण्याचा प्रयत्न हि करत नाही असो आपण आपल्या विषयाकडे वळू या विजया दशमी म्हणजे काय :                                      विजयादशमी हा सण अश्विन महिन्यातील शुक्ल...

शिकवण बुद्धाची नाव घेतलं ईश्वराच

इमेज
 बुद्ध तत्वांचा येशु ख्रिस्तावर प्रभाव     बुद्ध तत्व प्रणालीचा येशु ख्रिस्तावर प्रभाव असू शकेल का अशी कल्पना यापूर्वी हास्यास्पद वाटत असे परंतु आज अभ्यासांती असे स्पष्ट झाले आहे कि बुद्धाची तत्वे येशूने आपल्या शैलीत सांगितली बुद्धानंतर येशु ख्रिस्ताचा ५०० वर्षांनी झाला तर येशु नंतर ६०० वर्षांनी महमद पैगंबराचा जन्म झाला म्हणून बुद्धाचा प्रभाव येशूवर पडला तर येशूचा प्रभाव इस्लामवर पडला या दोन्ही विश्वधर्मावर बुद्धाच्या तत्वांचा प्रभाव आपल्याला दिसून येतो आपण प्रथम येशु ख्रिस्ताचा इतिहास पाहूया येशूचा जन्म बौद्ध राष्ट्रात ; बायबल नुसार येशूचा जन्म पहिल्या शतकात यहुदी जमातीतील राज्यात झाला परंतु हेरोद राजाच्या भीतीमुळे येशूला मिस्र देशात गुप्तपणे न्यावे लागले मात्र राजा हेरोद मरण पावल्यावर येशु आपल्या आई सोबत इस्रायल मध्ये येवून नासेरंथ नावाच्या गावी राहिला आणि येशूचे जन्मकाळी युरोपात बौद्ध धम्माची आणि बुद्धाच्या तत्त्वज्ञांची लाट होती येशूच्या जन्मकाळी बुद्ध धम्म हा एकमेव विश्वधर्म होता आणि बुद्धाचे तत्वज्ञान कोणालाही नवीन नव्हते कोणतेही नवीन पंथ निर्माण होते समय...

युद्ध नको मज बुद्ध हवा

इमेज
युद्ध नको मज बुद्ध हवा हे आज सारे जग सांगत आहे आज जगाला भगवान बुद्धाच्या शिकवणुकीची गरज आहे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली नागांच्या नागपुरात बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेतली आणि सारे बहुजन बुद्धाच्या सम्यक सम्बुद्ध अस्या बुद्ध धम्माच्या छताखाली आले       आज सारे जगच बुद्धाच्या शिकवनिची गरज भासत आहे बुद्ध धम्माखेरीज  अनेक धर्म या जाहतात आहेत पण हे धर्म या जगतात कमीत कमी ५ ० ०  वर्षे राहू शकतात पण बुद्ध धम्म या जगतात जोपर्यन्त जीव सृष्ठी अस्तित्वात आहे तोपर्यंत बुद्ध धम्म ह्या जगतात असेल कारण बुद्धाच्या शिकवणीचे सिद्धांत पहिले तर बुद्धाने प्रथम देव नाकारला नंतर आत्मा नाकारला कारण ह्या जगात मन हे केंद्रबिंदू असून जगतात दु:ख आहे व त्यावर माणसाला विजय मिळवता येतो त्यासाठी माणसाला सम्यक अश्या गोष्ठी माणसाला आत्मसात कराव्या लागतात बुद्धाने जगाला शांतीचा महामार्ग सांगितला आहे आज जो शांतीच्या मार्गाने जातो त्याला बुद्धाच्या शिकवणीचे ज्ञान होते महामानव बाबासाहेबांनी हाच मार्ग बहुजनाला सांगितला आज सारे जगच बुद्धाच्या वाटेवर आहे कारण जगाला तारण्यासाठ...