स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध

स्वराज्य  कि रामराज्य : एक सत्य शोध  
भारत हा संस्कृती प्रधान देश आहे आणि या देशात विविध संस्कृती विविध रीतींचा विविध परंपरांचा असा हा भारत देश  पण या देशात  शूरवीर राजे जन्माला आले त्यात कापोकाल्पित राज्य  हि आहे अवघे पुस्तकात प्रत्यक्षात  त्याचा पुरावाच नाही तरी सुद्धा लोकांच्या मनात असणारे एक पुस्तकी राज्य ज्याला लोक रामराज्य म्हणतात त्या रामराज्याचा राजा होता राम क्षत्रिय राजा पण या रामराज्य कुठे  होते त्याचा अजून शोध लागलेला नाही  तरीसुद्धा हे राज्य समृद्ध होते इथली जनता खुश होती असे काहींचे म्हणणे आहे पण त्याच बरोबर या देशात असे हि एक राज्य झाले त्याचा सम्राट होते छत्रपती शिवराय आणि त्यांच्या पुढे हे  रामराज्य म्हणजे अगदी नगण्य आहे काहीच अर्थ नाही या रामाराज्याला असे वाटते आणि म्हणून लोकांच्या भावनेची कदर करून आम्ही सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत कि तुमच्या देवलोकीचा राजा राम आणि आमच्या जीवनातील एक पराक्रमी सम्राट यांच्यात कोणता राजा सरस ठरतो कोणते राज्य कल्याणकारी होते कोणता राजा प्रजादक्ष होता म्हणून केलेला हा प्रयत्न आहे चला आता या राजांविषयी अभ्यास  करू या काय आहे ते
संकल्पना : १} छत्रपती शिवरायांच्या निर्माण केलेल्या स्वराज्याची संकल्पना हि मासाहेब जिजाऊ आणि शहाजी राजे भोसले यांनी मांडली आहे रयतेवर होणारे अत्याचार उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या जिजाऊ मासाहेब यांनी आपले राज्य असावे रयतेचे राज्य असावे म्हणून संकल्पना मांडली शहाजी राजे हे मुस्लिम शासकांच्या दरबारी सरदार असल्याने पदोपदी होणारे अपमान पाहत होते त्यामुळे मनात एक आपले राज्य असावे हि संकल्पनन निर्माण झाली आणि शिवरायांच्या डोळ्यात त्यांनी ते स्वप्न पहिले लहान पणापासून शिवरायांना एकच धडा शिकवला कि आपल्या रयतेच्या  हितासाठी आपले राज्य असावे आणि शिवरायांनी या कल्पनेला प्रत्यक्षात उभारलं कोणतेही काल्पनिक पात्र नाहीत आज हि गडकिल्ले साक्षी आहेत म्हणून छत्रपती शिवरायांच्या राज्याचा आणि रामाच्या राज्याचा विचार करता केव्हाही शिवरायांचे राज्यच हिताचे वाटते मुळात हि कल्पना करणे म्हणजे मूर्खपणाचे वाटते पण काही मूर्ख लोकांना शिवरायांच्या राज्याचा विसर पडला आहे म्हणून हा विषय घेणे महत्वाचे ठरले
२}रामराज्याची संकल्पना हि वाल्मिकीच्या लेखणीतून अवतरली आहे हे सत्य मानावे लागते  कारण वाल्मिकीने रामायण लिहिले आणि महत्वाचे म्हणजे या राज्याचा निर्माता कोण हेच सापडत नाही म्हणून हे  कापोकाल्पित असल्याचे स्पष्ट होते आता काही लोक सांगतात कि राम हा इक्वांक्षु वंशातील राजा पण गंमत अशी कि दशरत हा त्या वंशाचा राजा होता पण दशरथाला मुल होईना म्हणून त्याने पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि त्यातून हे अपत्ये जन्माला आली म्हणजे दशरथाची एक हि अपत्य हे त्याच्या वंशाचे कसे काय होवू शकते हा महत्वाचा प्रश्न आहे उतार वयात केलेल्या पत्नीला देखील मुल होईना म्हणून शेवटी नाईलाजाने पुत्रकामेष्टी यज्ञ करावा  लागला शिवाय हे राज्य खुद्द रामाने निर्माण केले नसून त्याला आपल्या बापजाद्या चे कमवलेली संपत्ती आहे यात रामाचे कोणतेच कष्ट रामाला घ्यावे लागले नाही हे महत्वाचे आहे आता रामाच्या बाबतीत हा एकंदरीत पहिले यातून एकच स्पष्ट  होते कि रामाचे राज्याविषयी कोणतेच संकल्पना नव्हती नेमके राज्य कसे असायला पाहिजे  त्यामुळे या राज्याला कोणती संकल्पना नसल्याचे स्पष्ट दिसते आणि  महत्वाचे म्हणजे यात कोणताही साधा उल्लेख रामायणात सापडत नाही कि रामाचे राज्याची सीमा कोणत्या ठिकाणापर्यंत आहे उलट रावणाचे राज्य  भारतात असल्याचे मात्र  रामायणात सांगितले जाते .
राज्य निर्मिती :  १}आता शिवरायांनी राज्य स्वतः निर्माण केले मासाहेब जिजाऊ यांची प्रेरणा घेवून शिवरायांनी या महाराष्ट्रात आपले राज्य निर्माण केले स्वताच्या हिमतीवर अठरापगड जाती जमातीला सोबत घेवून त्यांनी नवीन राज्य निर्माण केले जे रयतेचे राज्य म्हणून आज पहिले जाते लोकशाही युक्त असणारे राज्य म्हणजे स्वराज्य आता याची निर्मिती करण्याचे काम खुद्द शिवरायांनी केले आणि  त्याचे पुरावे आजला अनेक ठिकाणी आहेत तोरणा गड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले मग स्वराज्याची घौडदौड सुरू झाली आणि हा स्वराज्याच्या निर्मिती चा  पुरावा आहे शिवराय अनेक किल्ले गड आहेत तो भाग पुढे येईलच पण स्वराज्य निर्मिती करण्यासाठी शिवरायांनी स्वतः मेहनत घेतली आहे म्हणून राज्य निर्मिती मध्ये हि शिवराय यांचे स्वराज्य हे रामराज्या पेक्षा करोडो पतीने श्रेष्ठ आहे 
२} रामाच्या राज्याची निर्मिती खुद्द रामाने केली नसल्याने रामाचा इथे काहीच सबंध राहत नाही तरी देखील याच्या राज्याची निर्मिती कशी झाली हे पाहण्याची आवश्यकता आहे आणि   महत्वाचे म्हणजे रामाच्या राज्याची निर्मिती करणारा एकाच मनुष्य आहे तो म्हणजे वाल्मिकी याने रामाच्या राज्याची निर्मिती केली आहे आता का केली कशासाठी केली हे पहिले तर केवळ बहुजन समाज मूर्ख बनवा यासाठीच  केली आहे  हे नक्की शिवराय रामाच्या राज्याचा संस्थापक खुद्द वाल्मिकी आहे कारण भारताच्या इतिहासात रामाचे राज्य असल्याचे कुठेच दिसत नाही त्यामुळे  त्याने कोणत्या राज्याची निर्मिती केली असेल हे बोलणेच मूर्खपणाचे आहे भारतात अगदी पुरातन राज्यांची आजला अवशेष सापडत आहेत पण रामाचा राजवाडा काही अजून सापडला नाही हे  पाहता हे पात्र काल्पनिक आहे यात शंका नाही त्यामुळे याचा आणि राज्य निर्मितीचा काडीमात्र सबंधनाही आता काही जन म्हणतात कि ५००० वर्षापूर्वी रामाचे राज्य होते मग त्याचे अवशेष का नाहीत हा प्रश्न झाला पण खुद्द रामायणात रामाच्या मुखी बुद्धाला चार्वाकाला शिव्या देण्यात आल्याचे रामायणात आहे याचा अर्थ स्पष्ट आहे कि हे रामायण बुद्धाच्या म्हणजे २५०० वर्षापूर्वीचे नाही आता जर बुद्धाच्या पूर्वीचे नाही तर त्याचे  अवशेष का नाहीत हा पहिला प्रश्न पडतो म्हणून   यावर जास्त लिहिणे गरजेचे वाटत नाही
राज्य कारभार : २} शिवरायांच्या राज्याचा कारभार कसा होता हे पाहू याशिवरायांच्या राज्यात स्वतंत्र समता बंधुता न्याय होता आणि शिवरायांचा राज्यकारभार हा पारदर्शक होता अगदी सामन्यातील सामान्य माणूस देखील शिवरायांच्या घोड्याला अडवून विचारात असे कि माझे दोन आणे देण्यास का विलंब झाला म्हणून शिवाय शिवरायांनी नेहमीच आपले राज्य कसे वाढवू याचा विचार केला तो एवढ्यासाठी कि जितक्या जास्त राज्य मोठे असेल तितका रयत आपण सुखी करू शकतो केवळ रयतेचा विचार करणारे राजे म्हणून त्यांची आज हि  इतिहासात गणना होते  शिवाजी महाराजांचे न्यायदानाचे काम आज हि चर्चेत आहेत रांझ्याच्या पाटला  पासून ते अगदी स्वताच्या मरणापर्यंत त्यांनी केलेन्याय आज हि लोकप्रिय आहेत जनतेला कोणताही त्रास होता कामा नये म्हणून आपल्या सैनिकाला सुद्धा आदेश देतात कि रयतेच्या भाजी च्या हि देठाला हात लावता कामा नये कारभार कसा असावा या  बाबत शिवाजी महाराज तर अतिशय कडक होते चुकीच्या गोष्टीस कधीच पाठींबा दिला नाही आपल्या सैन्यात बंधुभावनेची बीज रोवून आदर्श राज्यकारभार कसा असावा हे त्यांनी या जगाला दाखवले आहे म्हणून शिवाजी महाराजांचे राज्य कारभार म्हणजे राजेशाहीत लोकशाही होती
 १}रामाच्या राज्याचा कारभार कसा होता  हे पाहिले आपण तर नक्कीच रामाचा राज्य केल्याचा काही पुरावा नाही कोणत्या हि क्षणी रामाने कोणते काम केले आहे हे अजून तरी स्पष्ट झालेलं नाही कारण रामाच्या राज्याचा असा कोणताच पुरावा नाही आणि महत्वाचे म्हणजे रामाने राज्य केले हेच वाल्मिकी रामायण सांगत नाही  आणि त्यामुळे  रामाच्या  कार्यावर प्रश्न चिन्ह  निर्माण होते आणि रामायणात उल्लेख केला आहे तसे रामाचा दिवस हा पूर्ण जनान खाण्यात जात आहे त्यामुळे त्याने  कधी राज्य केल्याचा कोणताच पुरावा मिळत नाही  आणि हे स्वतः रामायणाचा राचायता वाल्मिकी सांगतो कि रामाचा पूर्ण वेळ हा मद्यपान आणि रंडीबाजी करण्यात गेला आहे त्यामुळे त्याने कोणते राज्य केले हा महत्वाचा प्रश्न आहे रामायणात एक युद्धाचा प्रसंग सोडला तर रामाच्या आयुष्यात त्याने  कोणता राज्यकारभार  केल्याचे जाणवत नाही रयतेला न्याय मिळवून देण्यासाठी कोणता प्रयत्न हि दिसत नाही इतकेच काय रामाने केलेला न्यायाचा देखील एक उदाहरण दिसत नाही मग प्रश्न हा पडतो कि रामाने जर राज्यकारभार केलाच नाही तरी देखील रामाला आदर्श राजा कसा  काय म्हटले जाते याविषयी पुढे पाहू या
राज्याची बांधणीची दूरदृष्टी : १} शिवाजी महाराजांनी राज्याची बांधणी करतेसमयी जास्त भर दिला तो म्हणजे गडकिल्ले बांधण्यास जेणेकरून शत्रूने आक्रमण केले तर किमान एक किल्ला वर्षभर लढवला तरी जास्त किल्ले असतील तितकी वर्षे शत्रूला झुंज देता येईल या उद्देशाने म्हणजे कोणता शत्रू आपला पराभव करून रयतेस त्रास देणार नाही म्हणजे कायम रयतेचे राज्य राहील या उद्देशानेच महाराजांनी  राज्याची बांधणी करताना गडकिल्ले यांच्यावर भर दिला त्यात राज्याला एकादी राजधानी असावी आणी राजधानीचा गड असा मजबूत असावा म्हणून  निवडलेला राजगड आज हि दिमाखात उभा  आहे शिवाजी महाराजांनी स्वतः रायगडाची बांधणी केली ती त्यांच्या हयातीत आणि त्यांचे ते काम आज हि जगाला अचंबित करते शिवाजी महाराजाच्या राज्याच्या बांधणी साठी केलेले अनेक प्रयत्न अतिशय धाडसी आहेत शत्रूच्या ताब्यात असणारे गडकोट आपल्या  ताब्यात घेताना त्यांनी केलेली कसरत  हि खूप महत्वाची आहे आणि प्रत्यक्ष आपल्या सैन्यासोबत राहून लढणारा जगातील पहिला राजा हा शिवाजी महाराज होते . शिवाय स्वराज्य निर्माण करताना ते कोणत्या प्रदेशातून करायचे याचे ज्ञान शिवाजी राजाना जास्त असल्याचे दिसते कारण शहाजी महाराजांचे स्वराज्य उभारणीचे फसलेले उद्देश शिवाजी महाराजांना खूप काही सांगून गेले आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्याची बांधणी केली ती बारा मावळ अजिंक्य प्रदेशातून  कारण होते ते कि हा प्रदेश दाट जंगलांचा डोंगर नद्यांचा आणि त्या भागाचे रक्षण करण्यासाठी आठ किल्ले दिमाखात उभे होते म्हणून शिवाजी  महाराजांनी स्वराज्याची उभारणी तिथून केली हा प्रदेश जरी छोटा असला तरी लष्करी दृष्ट्य अजिंक्य होता आणि यामुळेच शिवरायांनी घेतलेला जिंकलेला प्रदेश पुढे कायम त्यांच्या ताब्यात राहिला आहे याचे कारण शिवाजी महाराजांनी केलेली गडांची साखळी एका गडाला जरी शत्रूने वेढले तरी  दुसऱ्या गडावरून रसद त्या गडाला पुरवली जायची आणि तो गड अजिंक्य राहायचा याचे उत्तम  म्हणजे रायगडा ला शत्रूने किती  वेळा वेढले असताना देखील समोर असणाऱ्या लिंगाणा गडावरून रसद पुरवली जायची शिवाजी महाराजांच्या राज्याची बांधणी हि एकदम मजबूत केली होती स्वराज्याचे चिलखत असे निर्माण केले कि तिथे होणारा व्यापार असो वा अन्य कोणत्या घटना त्यांची बारीक नजर ठेवली  जायची प्रत्येक किल्ला म्हणजे एक चेक पोस्ट होती शत्रूला स्वराज्यात प्रवेश करणे म्हणजे मुश्किल होते
शिवाजी महाराजांनी जिथे घाट तिथे किल्ला बांधला याची उत्तम उदाहरणे पाहू या
रणतोंडीचा घाट   किल्ला प्रतापगड
विशालगड घाट  किल्ला विशालगड आणि माचाळ गड
शेवल्या घाट  किल्ला मानगड
कुसूर घाट  किला भिवगड आणि टाकगड
पिंपरी घाट  किल्ला सुधागड
अंबाघाट  किल्ला रसाळगड
कुंभार्ली घाट किल्ला जयगड
माताघाट  किल्ला भवानगड
कामथा घाट  किल्ला कांगोरी गड
कुंडी घाट किल्ला मौजगड
प्रत्येक घाटावर असणारा हा किल्ला म्हणजे पहारेकरीच होते शिवाजी महाराजांनी प्रत्येक घाटावर किल्ला बांधून भूभाग सुरक्षित केलाच पण त्याचबरोबर त्यांनी सागरी भागातून शत्रूची हालचाल भावी काळात वाढू शकतात म्हणून जलदुर्गाची रांगच रांग बांधून काढीलि प्रत्येक १० ते ११ मैलावर एक सागरी किल्ला बांधला एकट्या रत्नागिरी मधी शिवरायांनी ५२ किल्ले बांधले आहेत यावरून समजू शकते कि शिवाजी महाराज यांची सागरी सीमा किती मजबूत होती ते आणि नुसते किल्ले बांधले नाहीत तर ५००० गलबते समुद्रात  तयार केली जगातील पहिले सागरी आरमार म्हणजे आजच्या नौदलाची निर्मिती करणारे शिवाजी महाराज जगातील एकमेव दूरदृष्टी असणारा राजा आहे
महाराजांनी गडकिल्ले इतके बांधले कि ३६० किल्ले स्वराज्याची संपत्ती झाले आणि समयी पंताने महाराजांना अर्ज केला कि
'' किल्ले बहुत झाले त्याच्या मागे पैका विनाकारण खर्च होत आहे ''
तेव्हा शिवाजी महाराज या अतिशाहण्या पंताला सांगतात
'' जसा कुणबी शेतात माला घालून ते राखतो तसे किल्ले राज्याच्या रक्षणासाठी आहेर तारवास खिले मारून बळकट करतात तशी राज्यास बळकटी किल्ल्यांची आहे आम्हास स्वराज्य स्थापना आणि रयत रक्षण करणे आहे आणि किल्ल्यांच्या योगाने औरंगशहासारख्यांची उमर गुजरून जाईल सर्वस अन्नास लावून त्यांचा बचाव करावयाचा आहे
दिल्लीचा बादशहा आमच्या स्वराज्याचा नाश करावयास टपलां  आहे त्याची स्वारी आमच्यावर झाली तर आमचे ३६० किल्ले एक वर्ष एक जरी लढविला तरी ३६० वर्षे लागतील असा शिवरायांचा दृष्टीकोन होता स्वराज्याची बांधणी करताना अतिशय चौकस आणि दूरदृष्टीने विचार केला आहे म्हणून आज हि स्वराज्य अजिंक्य राहिले राज्याला राजा नसताना देखील स्वराज्य अजिंक्य राहिले ते याच धोरणामुळे राजा नसतान देखील एक एक गड अजिंक्य राहिला ना तो याच दूरदृष्टीमुळे म्हणून राजांचा गौरव होतो तो यासाठी त्यांनी केलेली बांधणी जगातील सर्वात उत्कृष्ट होती जगातील अनेक राज्ये झाली पण त्यांचा नाश झाला आहे पण स्वराज्य आज हि अजिंक्यच आहे
२} रामाचा राज्याच्या बांधणीचा असा कोणताच पुरावा रामायणात सापडत नाही दशरथाला आपल्या बापाचे राज्य भेटले रामाला त्याच्या बापाचे राज्य भेटले आणि हे राज्य चालले होते त्यात रामाने कोणतेच राज्य वाढीसाठी काम केले नाही त्याचा इतिहास हा केवळ सीतेच्या शोधात गेला आहे इतकेच रामायण सांगते रामायणात सुद्धा रामाच्या राज्याची राजधानी कोणती या बाबत शंका आहे तरी देखील अयोध्या हि रामाची राजधानी असल्याचे सांगितले जाते  परंतु अयोध्येत कोणताच रामाच्या जन्माचाच काय त्याच्या कार्याचा पुरावा सापडत नाही त्यामुळे काल्पनिक गोष्टीत देखील लेखकाची बुद्धी कमी पडते  आहे शिवाजी महाराजांच्या तुलनेत राम हा अगदी नगण्य वाटतो आहे तरी देखील त्याला शिवाजी महाराजांपेक्षा मोठा केला आहे इतिहासात च काय या जगाच्या इतिहासात रामाचा राज्य कारभार दिसत नाही शिवाय त्याने एक लढाई सोडली तर रामाने आपले राज्य वाढवावे म्हणून केलेलि एक हि लढाई  दिसत नाही  किंवा कोणत्याही प्रकारचा किल्ला किंवा राजवाडा बांधताना दिसत नाही जे काही मिळाले होते ते बापाच्या कमाईचे होते आणि त्यामुळे रामाच्या बाबतीत बोलताना त्याच्या कमाई चे काहीच नव्हते बांधणी तर दूर राहिले कोणती दूरदृष्टी सुद्धा या राजाला दिसत नाही त्यामुळे रामाचे राज्य बांधणी झालीच नाही आणि रामाने कोणता प्रयत्न हि केला नाही त्यामुळे रामाला दिले जाणारे महत्व हे केवळ मूर्खपणाचे लक्षण दिसते
शिवरायांच्या तुलनेत रामाचे हे राज्य अगदी नगण्य वाटते आहे
शिवरायांच्या आणि रामाच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास आपण पुढच्या भागात करू या

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्य शोध : भाग २
व्यक्तिमत्व :१} शिवाजी  राजे यांचे व्यक्तिमत्व म्हणजे एक भरदार आणि अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व होते  शिवाजी महाराजाच्या मध्ये मध्ये असणाऱ्या नाना कला नाना विद्या आत्मसात केल्या होता ८ भाषेची माहिती असणारा राजा इतकेच  काय आपल्या पुत्रांला तर इतके तरबेज केले कि १६ भाषेचे ज्ञान होते अनेक शास्त्रात प्रवीण होते  शिवाजी महाराजांच्या याच व्यक्तिमत्वामुळे अनेक  मावळे त्यांच्याकडे  आले माणसाला माणूस म्हणून प्रथम जवळ केले कोणत्याही प्रकारचे उच्चनीचता शिवरायांनी बाळगली नाही  शिवरायांनी आपल्या उभ्या हयातीत कधी जातीभेद केले नाही उलट जाती विच्छेदन करण्याचे काम केल ते थोडक्यात पाहू या 
छत्रपती   शिवराय  हे  लहान वयातच जातीयतेला छेद देण्यास सुरुवात केलि आणि  त्यासाठी त्यांना जिजाऊ मासाहेब यांनी प्रेरणा दिली होती त्यामुळे शिवराय हे मावळ खोऱ्यात अगदी सर्वसामान्य लोकांच्या घरी जावून मीठ चटणी भाकरी  खात असत असा त्यांचा दिनक्रम असे कोणत्या हि जातीचा किंवा कोणत्या धर्माचा भेदभाव नसे केवळ आपले सवंगडी हे एक मानव आहेत बस अन्य काही नाही त्यामुळे  त्यांच्या सोबत अठरा पगड जातीची  लोक जमा  झाली हा एक इतिहास आहे  आणि तो कोणी नाकारू शकत नाही तर शिवरायांचे जाती विच्छेदन कसे केले ते आपण पाहणार आहोत त्यासाठी त्यांच्या बालवयातील काही गोष्टी पाहू या शिवरायांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावरझाला आणि हा किल्ला शक राजांच्या  च्या काळात बांधण्यात आला आहे आणि विशेष म्हणजे शक   राजे  नागवंशी राजे  होते  हा किल्ला नागवंशी राजाने बांधला असल्याने किल्यावर आपणाला काही प्रवेश द्वारावर नाग चिन्ह दिसतात  या ठिकाणाहून खऱ्या  अर्थाने  जातीचे विच्छेदन सुरु झाले शिवरायांनी  सर्व जातीच्या लोकांना सोबत घेतले लहान पाणी राजे महार वस्ती मध्ये जास्त  रमत असत त्यांच्या घरातील चटणी भाकर आवडीने खायचे त्यामुळे त्यांच्या मनात नेहमी आपुलकीची भावना निर्माण झाली महार  समाज त्याकाळी मुस्लिम शासकांच्या दरबारी होता आणि  शिवरायांनी या  समाजाला जवळ केले कारण मासाहेब जिजाऊ यांनी त्यांना वेगळे असे एक माहिती सांगितली हि माहिती शिवाजी राजे संभाजी राजांना सांगताना सांगत आहेत जेव्हा शिवरायांच्या कानावर संभाजी राजाबद्दल तक्रारी आली ब्राह्मण मंत्र्यांनी त्या तक्रारी शिवरायांना सांगितल्या कि बाळराजे हे अस्पृश्य लोकांच्या घरी जातात त्यांच्या घरी जेवतात वैगरे ब्राह्मण मंत्र्यांना चांगले माहित होते कि शिवराय सुद्धा लहानपणी तेच करायचे पण प्रयत्न करावा म्हणून त्यांनी राजांकडे तक्रार केली आणि राजे संभाजी राजे यांच्याकडे आले त्यांना सांगू लागले  बाळराजे आम्हाला अशी माहिती भेटली आहे कि आपण अस्पृश्य समजाच्या लोकांच्या घरी जाता जेवता खरे आहे का संभाजी राजे यांनी सुद्धा हो म्हटले व शिवराय आपल्या या भावी राजाच्या वाट चालीबद्दल खुश झाले . संभाजी राजे यांना वाटले कि राजे नाराज होतील म्हणून ते गंभीर होवून शांत उभे राहिले शिवरायांनी संभाजी राजे यांना जवळ घेतलं आणि म्हटले बाल राजे रयतेच्या राजाचे खरे स्थान हे रयतेत असते रयतेच्या सुखा दुःखात सहभागी होणे हे राजाचे काम असते जे राजे महालात राहतात आणि त्यांची रयत हि झोपडीत राहते आणि जे राजे रयतेच्या झोपडीपर्यंत जातात ते राजे रयतेला महालात नेवून बसतात आणि राजे रयतेचे अश्रू पुसणे हे राजाचे कर्तव्य असतेच पण त्या रयतेच्या डोळ्यात अश्रू येत कामा नये हे राजाचे आद्य कर्तव्य आहे हे नेहमी स्मरणी असावे राज्य करणे हा नंतरचा भाग आहे तुम्ही अस्पृश्य लोकांच्या घरी जाता अशा लोकांना आपले समजता त्यांना आपलेसे करता हि स्वराजाच्या दृष्टीने जमेची बाजू आहे तुमचा हा जनसंपर्क वाढवणे हे राज्य सामान्य रयतेचे असून तुम्ही  आम्ही हे फक्त त्यांचे पालक आहोत मालक नाही रयतेमध्ये राजाप्रती विश्वास उत्पन्न करणारा रयतेला समानतेची वागणूक देणारा निर्भय  जीवनाची हमी देणारा तुमचा कार्यक्रम चालू ठेवा तुमचा अश्व योग्य दिशेने चालला आहे त्याचा वेग वाढवा अजुन एक राजे आमच्या आऊसाहेब आणि आपल्या मोठ्या आऊसाहेब  यांनी आम्हास जे सांगितले होते राजे तुम्हास आम्ही तेच सांगतो आहोत या राज्यातील वतनदार आणि ब्राह्मण मंडळी प्रसंग आला तर धन्याशी बेईमानी करतात थोड्याश्या अमिषाला बळी पडतात परंतु मरेपर्यंत निष्ठेने साथ देतात ती हि लोक आज आपल्या स्वराज्यातील जे किल्ले बांधले ते याच लोकांनी किल्ले बांधताना कोणत्याही संपत्तीची आस न धरता घामाच्या धारा त्या किल्ल्यावर शिंपल्या त्या याच लोकांनी किल्ले बांधताना लागणारे पत्थर घडविताना छिन्नीने रक्ताळलेले हात याच कष्टकरी लोकांचे आहेत त्यांच्या बलिदानामुळे आज एक एक बुरुज अजिंक्य झालेला आहे बाळराजे अजून एक आऊसाहेब नेहमी सांगतात कि इमानाने काम करणे हे यांच्या स्वभावातील एक दोष आहे राजे या स्वराज्यासाठी जास्त कष्ट करणारा समाज हा महार आहे ह्या लोकांचे इमान कोणालाच विकत घेता आले नाही अजून याच लोकांच्या नावाने हा महाराष्ट्र आहे राजे या लोकांची निष्टा वादातीत आणि पराक्रम अतुलनीय आहे आणि म्हणून राजे आमच्या किल्ल्याची किल्लेदारी जास्त हि याच समाजातील लोकांना आहे  कारण राजे   ब्राह्मण किल्लेदार एकवेळ आमिषापोटी या भीतीपोटी किल्ला देवून टाकतील पण राजे हे लोक ना हि संपत्तीला आपले मानतात आणि नाही भीती भयाला नाही मरणाला त्यामुल राजे आज आपले गड किल्ले मजबूत आहेत आणि राजे आपल्या गोदर सुद्धा जे किल्ले  बांधले गेलेत ते सुद्धा याच लोकांनी बांधले आहेत म्हणून प्रत्येक किल्ल्यावर नागाचे चिन्ह कोरलेले असते आणि राजे आपण हि याच नागाचे चिन्ह गडावर कोरत असतो राजे जेव्हा जेव्हा या स्वराज्याचा इतिहास सांगितला जाईल तेव्हा तेव्हा प्रथम महार लोकांचा गौरव होईल मग इतर लोकांचा राजे हे लोक थेट नाग लोकांच्या वंशाची आहेत  राजे या महाराष्ट्रावर एक वेळी या लोकांचेच राज्य होते त्यांची राजधानी आज हि नागपूर म्हणून आहे राजे पण या पराक्रमी नागवंशीय लोकांना इथल्या स्वार्थी धर्मपंडितांनी अस्पृश्यतेचा शिक्का माथी मारून इतिहास कलंकित केला राजे  तो कलंक पुसून काढण्याची जबाबदारी तुम्हा आम्हावर आहे आऊसाहेब सुद्धा आम्हाला अनेकवेळा हि गोष्ट सांगितली आहे ज्यांनी या देशातून समतेचा अहिंसेचा संदेश देणारा बुद्धाचा धम्म संपवला राजे ते लोक आपले स्वराज्य हि संपवण्यास मागे पुढे पाहणार नाहीत यांची निष्टा या मातीवर येथील लोकांवर नसून त्यांना गुलाम करण्यात आणि त्यांचे शोषण करण्यात राहिलेली आहे म्हणून ते येन केन प्रकारे स्वराज्याला विरोध  करत आले आहेत कोण ;कोठले आदिलशाह मोगल इंग्रज पोर्तुगीज यांना आपले वाटत आहेत आणि इथली लोक यांना परकीय वाटत आहेत यांच्या विरोधाची पर्वा आपण करू नये  राजे यांच्या प्रतीक्रांतीवादी हालचाली बाबत मात्र दक्ष रहा व्यक्तिगत फायद्यासाठी स्वार्थासाठी हे रयतेचे राज्य बुडवण्याचा प्रयत्न करतील वेळ आली तर सर्वसामान्य स्वराज्यासाठी प्राण देतील पण हे स्वार्थी लोक गनिमाला सामील होवून आपला स्वार्थ साधतील आणि आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न करतील राजे सर्व सामान्य रयतेच्या भरवश्यावर आदर्श कारभार करू शकता आणि हे राज्य राखू शकता जैसा आम्हास आमच्या आऊसाहेब यांचा पूर्ण पाठींबा होता तैसेच आमचासुद्धा ठाम पाठींबा आहे आपण वेगाने हे काम वाढवावे आम्ही सर्व सैन्यास मावळा म्हणतो कारण जातीचा उल्लेख नामोनिशान मिटवणारा हाच तो शब्द इतिहास घडावेल मानवमुक्तीचा संदेश देईल मानवाला गुलामीतून मुक्त होण्यास अखंड प्रेरणा देईल शिवरायांचा अजून एक दाखला देता येईल ती  म्हणजे प्रतापगड चे बांधकाम पूर्ण झाल्यावर हिरोजी इंदुलकर यांनी गडावर तुळजा भवानीचे मंदिर बांधण्यास घेतले मंदिर बांधून पूर्ण हि झाले आणि मंदिराच्या उद्घाटनाची वेळ आलि होती ते शिवरायांच्या हातून झाले पाहिजे म्हणून शिवराय यांना उद्घाटना साठी बोलावण्यात आले गडावर मंदिर बांधले ते फक्त श्रद्धेसाठी सैनिकांची श्रद्धा होती म्हणून महाराजांनी  कधी त्याला सार्वजनिक महत्व दिले नाही किंवा तसा कोणता उत्सव देखील केला नाही महाराज मावळ्यांना त्यांच्या श्रद्धा पाळावयास त=देत असत मात्र अंधश्रद्धेला अजिबात थारा देत नव्हते महाराज पक्के विज्ञानवादी आणि तर्कवादी होते या उद्घाटन दिनाच्या दिवशी महाराज मासाहेब यांना घेवून प्रतापगडावर  आले नवीन बांधून झालेल्या गडावर राजांची करडी नजर असे आणि मंदिराच्या उदघाटन दिवशी राजे यांची नजर आपल्या मावळ्यांवर पडली तर मंदिराचे व मूर्तीची घडवणूक करणारे साईनाक महार राजांनी पहिले तर साईनाक आहेत राजांनी साइनाक महार यांना जवळ बोलावले आणि भवानी देवीच्या पालखीला खांदा द्यायला सांगितले पण त्यावेळी विश्वनाथ भट हडप यांनी राजांना सांगितले कि महाराज हि  अस्पृश्य माणसे यांची सावली पडली तर देवीची मूर्ती भंग पावेल म्हणून विश्वनाथ भट याने साइनाक यांना थांबायला सांगितले आणि पालखीला पुढे जा सांगितले असता राजे कडाडले पालखी  क्षणभर देखील पुढे सरकता कामा नये व विश्वनाथ भट यांस सांगितले कि विश्वनाथ भट  काय म्हणालात आपण या लोकांच्या सावलीने देवीची मूर्ती भंग पावेल एवढी ताकद आहे यांच्या सावलीत भट इथे राजांनी या लोकांनी ज्यांची सावली पडते म्हणून विटाळ होतो त्या सावलीला शक्तिमान आहे का म्हणून सांगितले . राजे म्हणत आहेत आहो विश्वनाथ भट ऐसे असते तर अफजल खान याने यांच्याच सावलीचा वापर करून सर्व देवांच्या मुर्त्या फोडल्या नसत्या का त्याने सुतकी आणि हातोडे कशाला वापरले असते आणि आपण ज्या देवीची मूर्तीची प्राण प्रतिष्टापणा करणार आहोत ती मूर्ती आणि हे मंदिर कोणी बांधले एकेक दगडाला छन्नि हातोड्याने आकार कोणी दिला याच हातानी ना यांच्याच  हातून हे  सारे घडले असता त्यांचा क्रीत्येकदा त्या मूर्तीस स्पर्श झाला असेल आता जर का याच हातानी सर्व काही केले असेल तर त्याच हातानी या देवीची मूर्तीच्या प्रतिष्ठापना का करू नये असा सवाल त्यांनी पुजाऱ्य ला विश्वनाथ भट याला केला त्यावर भट निरुत्तर झाला महाराज म्हणाले अरे हि  तर शुद्ध बेईमानी आहे अस्पृश्यांनी घडविलेले मंदिर चालते मूर्ती चालते परंतु त्यांची सावली पडली तर मंदिर व त्याचे पावित्र्य भंग पावते ज्यांच्या घामाने आणि रक्ताने हा देव घडला तो त्यांच्या सावली पडल्याशिवाय का आणि त्यांचा स्पर्श झाल्याशिवाय घडू शकला असता का जे लोक देवाला घडवण्याचे काम करतात त्याच लोकांना तुम्ही देवाचे दर्शन घेण्यावाचून वंचित ठेवता हे योग्य नव्हे विश्वनाथ भट देव घडविण्यात तुमचे योगदान काय आहे तर शून्य तरी हि तुम्ही देवावर हक्क सांगून झोळी भरायला मात्र पुढे येत आहात हि वृत्ती म्हणजे मानवी सभ्यतेला काळिमा फासणारी आहे . या साइनाक पुढे या आणि मूर्तीच्या पालखीला खांदा द्या आणि महाराजांनी त्या मूर्तीची प्राण प्रतिष्टा साइनाक यांच्या हातून केली पण इतिहास लिहिणाऱ्या लोकांनी कधी सांगितले नाही महाराजांनी तर अस्पृश्य म्हणून समजल्या जाणार्या लोकांकडून देवीच्या मूर्तीची प्रतीष्टापणा करून एक नवा समानतेचा संदेश या देशास दिला आणि महाराज यांनी सामाजिक रणांगणातील लढाई जिंकली होती या लढाई स पहिली म्हणणे शक्य नाही कारण या अगोदर राजे या लोकांच्या घरी जावून जेवण घेत असत एका ताटात जेवणारा राजा हा त्यावेळी एकच होता ते म्हणजे शिवराय शिवरायांनी जातीप्रथा अशी काय उलथून पडली कि  ब्राह्मण मंडळी च काय  जातीच्या लोकांना आपण श्रेष्ठ आहोत याचे भान राहू दिले नाही असा वचक निर्माण केला होता महाराजांनी अस्पृश्य निवारनेचे काम सर्व ठिकाणी केले आणि किल्ले गानिमांसाठी मात्र कायमचे अशक्य करून ठवले वेळप्रसंगी प्राण देतह होते प्न्ब किल्ला कधी दिला नाही फितुरीने कधी दिला नाहीच पण लढाईत सुद्धा दिला नाही . महाराजांच्या या सामाजिक सुधारणेचा किल्ले बांधणी मोहिमेतुन अस्पृश्यतेचे देशपातळीवर उच्चाटन करणारा किल्लेदार पुढे तीनशे वर्षाने जन्माला आला आणि त्याने खऱ्या अर्थाने महाराजाचांचे स्वप्न पूर्ण केले त्या स्वयंपूर्ण आणि हुशार किल्लेदाराचे नाव होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजारो वर्षापासून चालत  आलेल्या गुलामगिरीच्या भिंती पाडल्या गेल्या भूमिपुत्रावरील परकीयांचे आक्रमण दूर लोटले गेल आणि मुलनिवाशी  बहुजन समाजाला त्यांचा हक्क  लागला आणि याच गोष्टीची नेहमी आठवण म्हणून आपल्या राजाचे नाव आपल्या लेटर हेड वर  हमेशा राहिले आहे पण काही लोक ते नाकारत आहे आणि त्यासाबंधीचे अप्रकाशित साहित्य लोकांपुढे येवू दिले जात नाही कारण बाबासाहेब हे सर्व जाती धर्माच्या लोकांच्या दृष्टीने महत्वाचे ठरतात म्हणून एकीकडे हा खेळ केला जात आहे महाराजाची वतनदार  यांच्यावर नजर होतीच म्हणून  त्यांनी वतन खालसा केले पगारी नोकर ठेवले असे पगारी नोकर ठेवणारा राजा म्हणून नागवंशी राजा म्हणून शिवराय नागवंशी सम्राटांच्या यादीत अगदी वरचढ ठरतात महाराज वारसा प्रमाणे कोणालाच  जहागिरी देत नव्हते आणि एका प्रदेशात एकच अधिकारी जास्त काल ठेवत हि नसत महाराज यांनी आपल्या सैन्यात जे खाजगी पथक होते त्याचा प्रमुख नार नाक याची निवड केली  शिवरायांनी समुद्रावर आरमार बांधून समुद्र उल्लघन या बंदिस प्रथम  तडा दिला  आणि समुद्रावर पहिले वर्चस्व बांधल आणि इतक प्रबळ बांधले कि दर्यावर हुकुमत फक्त आणि फक्त राजांची होती असे शिवरायांच्या कार्याची थोडक्यात  माहिती  अशी अनेक उदाहरणे आहेत अनेक प्रसंग आहेत कि शिवरायांची जाती फेकून देण्यास फार मोलाची कामगिरी केली म्हणून आज शिवराय इतिहासात अमर आहेत
शिवाजी महाराजांच्या याच धोरणामुळे असंख्य जातीसामुहाची लोक स्वराज्यासाठी एकत्र आली हा शिवाजी महाराजांच्या अंगी असणारा गुण पुढे त्यांना स्वराज्याच्या उभारणीसाठी चांगलाच फायदेशीर ठरला 
शिवाय शिवरायांनी आपल्या मातापित्याच्या ध्येयासाठी आपल्या जीवनाचे अग्निकुंड करून घेतले हे आज सर्व जगाला माहित आहे मानवता हा शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वातील एक महत्वाचा गुण आहे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अफजल खानाचा वध  विजापूरच्या बेगमला शब्द देवून आलेला अफजल खान शिवाजी महाराजांच्या राज्यावर आक्रमण करायला आला तेव्हा शिवाजी महाराजांना साधी कल्पना नाही कि खान आहे कसा दिसतो कसा  याची माहिती त्यांनी काढून घेतली आणि मगच खानाचा सामना करायला गेले पुढे खान पाडला मारला गेला त्याचे मुंडके कापून त्याच्या मुलांना कैद करून महाराजांच्या समोर आणले गेले तेव्हा महाराजांनी खानच्या शवाचे सन्मानपूर्वक व्यवस्था लावण्यास सांगितली आणि महाराजांना सांगितले कि खानची मुले सुद्धा कैद केली म्हणून तेव्हा राजे स्वतः खानाच्या मुलांचे सांत्वन केले त्या मुलांच्या हस्ते खानाच्या शवाचे मुस्लिम पद्धतीने दफन केले आणि त्या मुलांना जीवनात विजापूर ला रवाना केले आणि त्यांना सांगते झाले तुमच्या जागी आम्ही असतो तर आम्ही सुद्धा आमच्या आबासाहेब यांच्या सोबत आलो असतो तुम्ही तुमच्या धर्माचे पालन केलेत खान साहेब यांच्यासोबत आलात तुम्ही लढाईच्या हेतूने आला नव्हता आता खान साहेब अल्लास प्यारे झाले जे व्हायला नको ते झाले तरी देखील तुम्ही निश्चित असा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत महाराजांच्या हातून हे सारे घडत असताना खानाच्या मुलांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या आणि त्या आपल्या मेलेल्या बापासाठी होत्याच पण मेलेल्या बापापेक्षा पित्याप्रमाणे वागणूक देणाऱ्या महाराजांच्या माणुसकीसाठी होत्या 
शिवाजी महाराज नुसते योद्धे नव्हते तर एक मावतेचा पुरस्कर्ता होते शत्रू मेल्यावर त्याचे वैर संपते म्हणून त्या शत्रूची कबर बांधणारा आणि त्याच्या पराक्रमाचा सन्मान करणारा राजा नेकदिल राजा या जगात फक्त शिवराय च आहेत हे नाकारता येत नाही अरे जिवंत शत्रूला जिंकतोच पण मेलेल्या शत्रूला देखील जिंकणारा राजा या पृथ्वीतलावर फक्त आणि फक्त शिवराय झाले 
पराक्रमी लोक हे नेहमी दुसऱ्याच्या पराक्रमाचा गौरव करतात मेलेल्या शत्रूची धिंड काढून आपल्या पराक्रमाचे तमाशे दाखविणारे उधारीचे पराक्रम लोकांसमोर मांडणारे अनेक असतात पण मेलेल्या शत्रूचा सन्मान करणारा एकमेव राजा म्हणजे शिवाजी महाराज होते मेलेल्या सापासमोर  जाणारे लोक अनेक असतात पण जिवंत सापासमोर जायला घाबरणारे हि असतात पण शिवाजी राजे त्यातले नव्हते त्यांनी आपल्या शत्रूचा देखील सन्मान केला आहे असा राजा कदाचित जगाच्या इतिहासात एकाच असावा असे दिसते 
शिवरायांनी आपल्या हयातीत कोणतेच व्यसन केले नाही किंवा आपल्या  मावळ्याला देखील करू दिले नाही आपली मावळे म्हणजे आपले भाऊ या नात्याने वागणारा राजा म्हणजे शिवाजी महाराज कोणत्याच मावळ्याला कधी कमतरता भासू दिली नाही लढाई च्या काळात चार महिने च्या पगार आधी दिला जायचा कारण घराच्या लोकांची पंचाईत होता कामा नये म्हणून आपल्या रयेतेचि पित्याप्रमाणे काळजी वाहिली म्हणून रयतेचा राजा म्हणून फक्त शिवराय यांचेच नाव येते
शिवाजी महाराज म्हणजे एक रत्नपारखी होते त्यांनी अशी काही माणसे हेरली कि पुढे स्वराज्याची निष्ठावान मंडळी म्हणून नावारूपास आली गुणांचा चाहता राजा म्हणून शिवाजी महाराज यांच्याकडे पहिले जाते माणसे म्हणजे  मोती आहेत आणि हे मोती कधी कुणाकडे दिले नाहीत त्याची एक गम्मत म्हणजे एक प्रसंग आहे शिवाजी राजांच्या जीवनातील तो असा दक्षिण दिग्विजयासाठी महाराज बाहेर पडले तेव्हा जाताना कुतुबशहा याच्या राजधानीत काही दिवस मुक्काम करण्यासाठी होते तेव्हा  कुतुबशहा याने महाराजांकडे एक विनंती केली कि आपल्याकडील एक मुन्शी लेखक आम्हाला द्यावा आता बाकीचे राजे म्हटले असते मुन्शी लेखक तर मागतो आहे ना देवू या पण सर्वांच्या लेखी सामान्य असणारा मुन्शी देखील महाराज यांनी दिला नाही उलट कुतुबशहा यास गोड भाषेत समजावले  त्याला नाराज न करता राजे म्हणाले '' एक एक मणी गोळा करून त्याची माल तयार केल्यावर त्या मालेतील एक मनी जरी गळून पडला तरी ती माळ विशोभित होईल विस्कटून जाइल नाही का विश्वासरुपी धाग्यात जोडलेला माझा निष्ठावना मावळा  म्हणजे एक मोती आहे 
इतर राजांकडे निर्जीव माणिक मोती लाख असतील पण माझ्याकडे लाख मोलाचे जीवनात असे लाखो मोती आहेत ज्यांच्यामुळे स्वराज्य नावाची अनमोल माळ सुशोभित झाली आहे महाराजांच्या पदरी असणाऱ्या अश्या लहान व्यक्तींना देखील महाराजांचे ते निस्वार्थी प्रेम करीत असत आणि त्यामुळेच आज त्यांच्यावर आपला जीव ओवाळून टाकणारे मावळे आजच काय उद्या हि लाखो तयार होतील अश्या लोकांचा संग्रह करणारा राजा या जगात सापडणे कठीणच आहे 
यापेक्षा हि महाराजांविषयी मावळ्यांची निष्ठा पहा त्याचा सुद्धा प्रसंग आपल्याला कुतुबशहा यांच्याच दरबारी पाहायला मिळेल कुतुबशहा च्या दरबारी अनेक हत्ती होते कुतुबशहा याने विचारलं कि राजे तुमच्याकडे सुद्धा हत्ती असतील नाही का शिवाजी महाराज यांना विचार पडला कि याला कसे सांगावे कि सह्याद्रीच्या खोऱ्यात चलने हे हत्तीचे काम नव्हे तिथे  वाघांना च जावे लागते पण राजे म्हणाले कि आमच्याकडे तुमाच्यासारखे जिवंत हत्ती नाहीत पण हत्तीच्या ताकदीची माणसे मात्र आहेत बादशाह ने विचारले मग आता कोणी आला आहे का सोबत आणि बाजूला असणाऱ्या येशाजीच्या खांद्यावर हात टाकत राजे म्हणाले हो आहे ना हे काय आहेत आणि बादशहा ने सांगितले हा तुमचा हत्ती आमच्या हत्तीशी युद्ध करेल का आणि येसाजी म्हणाले आज्ञा द्यावी महाराज आणि महाराज यांनी आज्ञा दिली लोकांनी विरोध केला अरे नको  ते धाडस करू नको पण येसाजीच्या पुढे हा कर्नाटकी हत्ती  जमिनीवर आडवा पडला ते दृश्य पाहून बहोत खूब असे उद्गार काढत बादशहा पुढे आला त्याने आपल्या गळ्यातील मोत्याचा हार काढला त्याला बक्षीस  म्हणून ५००० रुपये उत्पन्नाचा हव इनाम म्हणून देण्यात आला घोषणा  त्याने केली पण येसाजी मागे आले आणि म्हणाले आमचे कौतुक करण्यासाठी आमचे राज समर्थ आहेत तुमच्या बक्षीस आमच्यासाठी कवडीमोल आहे आम्हाला राजांनी काहीच कमी केल नाही आपले बक्षीस घेवून माझी निष्टा कमी होईल महाराजांच्या सेवेत अंतर पडेल त्यामुळे मला न देता ते राजांच्या पदरी द्यावी इतकी निष्टा केवळ केवळ एका राजासाठी असणे म्हणजे त्या राजाचे आपल्या सैन्यावर कसे प्रेम असेल याचा विचार करावा लागतो 
आता महाराजांच्या सैन्याविषयी आपण पहिले पण कुटुंबाविषयी राजांचे प्रेम सुद्धा आहे कि आपल्या आठ राण्या त्या सुद्धा अठरापगड जाती शी आपले नात जोडण्यासाठी मासाहेब यांनी  शिवरायांचे विवाह केले रयतेच्या मनांत कुठे आपल्या राजाविषयी वेगळा भाव राहू नये म्हणून त्या सामान्य लोकांशी नात जोडले हे कदाचित प्रथमच इतिहासात घडले आहे कि सामान्य रयतेच्या मुलीशी राजाचा विवाह करावा बाकीच्या ठिकाणी पहिले तर राजाचा विवाह दुसर्या कोणत्या राजाच्या मुलीशी केला जातो पण इथे अठरापगड जाती ना नात्यात जोडले आणि त्यांचे प्रेम सुद्धा दिले शिवाजी महाराजांच्या कुटुंबात तर हर एक जाती च्या लोकांशी नाते होते म्हणून हा राजा इतिहासात आगळावेगळा भासतो आपल्या कुटुंबापेक्षा रयत हेच आपले कुटुंब समजणारा हा पहिला राजा हे ज्याला रयतेची  कणव होती आणि शिवरायांचे हेच गुण इतिहासात अजरामर झाले आहेत 
२} आता रामाच्या बाबतीत आपण पहिले तर  शिवाजी महाराजांच्या तुलनेत हा राजा अगदी विरोधी आहे तो कसा तर रामाचे व्यक्तिमत्व  काय आहे प्रथम हा काल्पनिक राजा आहे त्यामुळे जे लेखकाने वर्णन  केले आहे तेच आपल्याला करावे लागणार आहे प्रथम या राजाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात  म्हणून याच्या पहिल्या अमर्यादा काय काय आहेत त्या पाहूं या 
पहिले याला संबोधले जाते ते एकवचनी राम आता रामाचे एकवचन कोणते हा प्रश्न पडतो आता हा राम नेमका चांगला आहे का हे पाहताना त्याच्या मार्यदा बघा हा राम एक वचनी तर दिसत नाही एकपत्नी सुद्धा दिसत नाही शुर्पनखेला असत्य सांगून तिला विरुपिकरण करणारा राम विश्वामित्राच्या आज्ञेवरून काही कारण नसताना त्राटिकेचा बाध करणारा राम हा डोळ्यासमोर उभा राहतो तो स्त्रियांचा वधक म्हणूनच शूद्राला तपस्येचा अधिकार नाही म्हणून शंबुकाचा  वाढ करणारा राम चार्तुर्वार्ण्या धीष्टीत धर्माचे पालन करणारा राम , वाली आणि सुग्रीवाच्या युद्धात मध्येच वालीला झाडा आडून बाण मारणारा राम अधर्माने वध  करणारा राम हा राम स्त्री शुद्र अंत्यजांच्या लेखी नायक नाही खलनायक आहे  रामायणात रामाला एकपत्नी म्हटले आहे आणि  आपले कर्तव्य बजावणारा राम म्हटले आहे याच रामाने सीतेला मरणप्राय यातना दिल्या आहेत भारतीय स्त्रीला या देशाच्या पुरुषप्रधान संस्कृतीने दुःख अधिकच दिले आहे आता या देवाने इतके दिले आहे तर सामान्य माणसाची कल्पनाच करायला नको नाही का 
हा राम एकपत्नी म्हटले जाते काय खरच  राम एकपत्नी वचन पाळणारा आहे का लोकांचा हा समज आहे कि राम हा एकपत्नी होता म्हणून पाहणे आवश्यक आहे चला पाहू या रामाचे एक पत्नी काय आहे मुळात या रामायणातच रामाच्या या एकपत्नी च्या म्हणण्याला छेद आहे तो असा रामाला राज्याभिषेक होणार हे माहित झाल्यावर मंथरा उद्वेगाने म्हणते रामाला राज्याभिषेक झाल्यानंतर रामाच्या बहुत स्त्रियांना आनंद होईल 
श्लोक पहा '' दृष्टा खलु भविष्यन्ति रामस्य परमाः स्त्रियः { अयोध्याकांड : सर्ग ८, श्लोक १२ }
यापेक्षाही अजून राम जेव्हा वनसात जातो आहे तेव्हा दशरथ विलाप करते समयी म्हणतो आहे कि उत्कृष्ट अलंकार धारण केलेल्या स्त्रिया वारा घालीत असताना चंदनाची उटी लावलेला माझा उत्कृष्ट पुत्र गाद्या गिरीद्यावर पडत असे त्याची वनात गेल्यानंतर काय स्थिती  होईल  याचा अर्थ काय रामाच्या परिचर्येसाठी देखण्या मुलींचा वापर केला जात असे अर्थात सर्वच राजपुत्र हे सुखोपभोग त्यांना भेटत असे त्यात विशेष असे काही नाही रामायणात रामाचे दर्शन होते ते एक भोग विलाशी हाच आहे इथे रामाचे कोणतेच एकपत्नी वचन आपल्याला दिसत नाही इथे राम भेटतो  तो अनेक स्त्रियांशी रममाण होणारा  शिवाय  उत्तरकांड मध्ये सर्ग ४२ श्लोक १७ ते २२ मध्ये राम आपल्या अयोध्येच्या विशाल अशोकवाटिकेत जावून सुंदर आसनावर जावून बसला आहे अनेक स्त्रिया आहेत नाच  गाणे चालू आहे शिवाय राम हा सीतेला सुद्धा मेरय नावाचे मद्य पाजल्याचे सांगितले जाते आहे आणि शेवटी हा पुरुषश्रेष्ठ राम त्या रमनिसोबत रममाण झाला आहे याच्या हि अगोदर अयोध्याकांड मध्ये सर्ग ३६ मध्ये श्लोक २ आणि ३ मध्ये दशरथ सुमंत्राला आज्ञा देतो कि रामाला वनात वेश्या पाठवण्याची व्यवस्था करा विनाकारण रामाबरोबर वेश्या पाठवण्याचे काय कारण असावे हे लक्षात येत नाही  
यात रामाच्या अनेक बायका असल्याची अनेक उदाहरणे खुद्द यांच्याच ग्रंथात आढळतात त्यामुळे ते आम्ही लिहतो असे नाही 
पुढे राम हा मांसाहारी होता हे सांगायची गरज नाही कारण आधीच सर्व रामायण पाहिल्यास दिसते मद्य आणि मांस हा रामाचा दररोज चा  भाग आहे त्यामुळे यावर जास्त विश्लेषण करण्याची गरज भासत नाही अयोध्याकांड सर्ग ५५, ५६ ५२ अश्या अनेक ठिकाणी उल्लेख सापडतात त्यामुळे रामाचा मांसाहार हा काही नवीन नाही आता रामाचे अधर्म पहा किष्किंधाकांड मध्ये वालीला मारताना राम म्हणतो कि  मांसाहारी मनुष्य सावध नसलेल्या पळणाऱ्या  पशुला घायाळ करतो असे केल्याने दोष लागत नाही आणि तू एक पशु आहेस त्यामुळे तुझ्याशी युद्ध केल काय आणि नाही केल काय याचा प्रश्नच निर्माण होत नाही आणि तुला मारण्याचा मला अधिकार आहे वाली ला पशु म्हणून संबोधून रामाने आदिम जमातींची शुद्रांची निर्भित्सना करताना राम दिसतो आहे केवळ रामाने पशु म्हणून वालीला मारले सोबत वालीच्या  बायकोचा सुग्रीवाशी विवाह करून दिला मोठ्या भावाच्या बायकोला आईसमान मानले जाते रामाने आईसमान असणाऱ्या वालीच्या बायकोला  सुग्रीवाची बायको केली हा कोणता न्याय रामाने केला हा अधर्म नाही अजून शूर्पणखा हि रावणाची बहिण हि रावणाच्या राज्याची राज्यपाल होती दंडकारण्य अरण्य हे तिच्या देखरेखीखाली होते आणि ती देखरेख करताना आपल्या  राज्यात आलेल्या अनोळखी लोकांना पाहण्यास गेली असता ती रामाच्या सौंदर्यावर मोहित झाली  तिने रामाला सरळ लग्नाची मागणी  घातली कि माझ्याशी विवाह करशील का यात कोणतेही  जबरदस्ती नाही साधारण एक मुलगा किंवा मुलगी  हा प्रश्न विचारते तसा प्रश्न विचारला असता राम सांगतो कि  माझे तर लग्न झाले आहे परंतु माझ्या भावाचे लग्न झाले नाही तू  त्याचा स्वीकार कर  असे रामाने का सांगावे त्याला माहित होते कि लक्ष्मण हा विवाहित आहे तरीदेखील  तिला खोटे का  बोलावे
 आणि लक्ष्मण देखील तिला म्हणतो आहे कि  तू इअतकि सुंदर आहेत मग माझ्यासारख्या दासाची स्त्री का होत आहे शेवटी तू दासीच होशील त्या पेक्षा सीता कुरूप ओबडधोबड दिसणारी आहे तिचा त्याग करून तो तुझा स्वीकार करेल आता लक्ष्मण याने केले सीतेचे वर्णन लक्षात  घेता रामाची सीता हि सुंदर असल्याचे तर दिसत नाही कारण तसा उल्लेख आढळतो तारुण्य आहे पण सुंदरता नाही असा तिचा उल्लेख पाहण्यास मिळतो पण गम्मत अशी कि रामाने लक्ष्मणाला सांगितले हिचे नाक काप म्हणून आता नाक कापणे म्हणजे काय हे कोणाला सांगायची गरज नाही लक्ष्मणाने तिच्यावर जबरदस्ती करून तिची इज्जत लुटण्याचा प्रकार आहे नाक कापणे हा शब्द  इज्जत लुटल्यावर म्हटला जातो हे कोणाला सांगायची गरज नाही य्तरी देखील सांगताना ती एक राक्षस होती म्हणून तिला विद्रूप केले तरी देखील हा रामाचा अधर्मच आहे नव्हते लग्न करायचे तर स्पष्ट सांगता आले असते तिची मस्करी करण्याची काही गरज नव्हती असो पुढे हाच राम शंबूक याची हत्या करतो कारण इतकेच कि तो शुद्र होता आणि त्याने तपश्चर्या केली ते हि कोणाच्या सांगण्यावरून त्याच्या राज्यात एका ब्राह्मणाच्या मुलाचा अकाली मृत्यू झाला म्हणून त्याचे कारण नारद सांगतो  कि या राज्यात कोणी शुद्र तपस्या  करत आहे आणि ते पाप आहे म्हणून तुझ्या रजुअत हा ब्राह्मण मुलगा अकाली मृत्यू पावला आणि रामाने देखील क्षणाचा विचार न करता शंबुकाचा  खून करतो एकीकडे शंबुकाचे ज्ञान पाहून राम सुद्धा विचारात पडतो पण जेव्हा जात समजते तेव्हा त्याचा खून करतो हा राम राजा म्हणून शोधतो का हा रामाचा कोणता गुण आहे म्हणजे काय तर राम हा ब्राह्मण लोकांचा गुलाम होता त्याला केवळ ब्राह्मण सांगेल तो करणारा होता असे स्पष्ट दिसते त्याचे हे न्याय म्हणजे चोर सोडून संन्यासाला सुळी देणे हा प्रकार झाला  इतकेच काय हा राम रावनासोबत युद्ध जिंकल्यावर सीतेला परत आणते समयी तिला सांगतो मी तुला युद्धात जिंकली आहे माझा तुझ्यावर विश्वास नाही मला तू अप्रिय आहे जिच्यासाठी व्याकूळ झालेला राम सीतेला म्हणतो आहे कि तू मला आता अप्रिय वाटत आहेस कारण तुला रावणाने पळवले आहे तू शुद्ध राहिली नाहीस तुला परपुरुषाचा स्पर्श झाला आहे  इतकेच काय हा राम आपल्या स्वताच्या बायकोला सांगतो कि तू पाहिजे तर भरत लक्ष्मण यांच्यासोबत रहा पण माझ्यासोबत नको इतकेच काय तर बिभीषण सोबत सुद्धा रहा सांगण्यास मागे पुढे पहिले नाही शेवटी सीतेला असह्य झाले तिने अग्निप्रवेश केला त्यातून वाचल्यावर ती शुद्ध झाली म्हणून रामाने तीला असोबत घेतले पण राज्यात आल्यावर परत कुणा एका  धोब्याच्या सांगण्यावरून सीतेला वनवासात पाठवले ते हि गर्भवती असताना इतका कठोर राम आपल्याला इथे दिसतो शेवटी सीता आपल्या मुलाला जन्म दिल्यावर रामासोबत न जाता मरण पत्करते यावरून रामाने केलेले स्त्री वर अत्याचार आपल्याला खूप दिसतात आज राम लोकशाही मध्ये असता तर स्त्री अत्याचाराच्या कलमाखाली जेल मधी असता त्या रामाचे नशीब समजावे तो काल्पनिक दुनियेत जन्माला आला  नाही तर बाबासाहेबांच्या संविधानात आज फाशी च्या शिक्षेस पत्र ठरला असता 
असा हा राम कोणत्याही दृष्टीने योग्य वाटत नाही याला मर्यादा पुरुषोत्तम काय म्हणून म्हणावे तेच समजत नाही 
आता शिवरायांचे काम आणि रामाच्या व्यक्तिमत्वाचा विचार करता शिवराय हे रामाच्या पेक्षा कितीतरी पतीने उजवे ठरतात 
*******************************निष्कर्ष *************************************************
१} रामाचा आणि शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचा विचार करता शिवराय हे न्याय प्रिय राजे आहेत तर राम हा अन्याय करणारा दिसतो 
२} शिवाजी महाराज यांनी जातीभेद केला तर रामाने ब्राह्मण लोकांची सेवा केली गुलामी केली शिवरायांनी मात्र कोणत्याच ब्राह्मणांची गुलामी केली नाही 
३ } राम हा व्यसनी व्यभिचारी दिसतो तर शिवाजी  राजे हे निर्व्यसनी आणि कर्तव्य दक्ष दिसतात 
४ } शिवरायांनी सर्व जाती धर्माच्या लोकांचे पालन केले सर्व जातीधर्माच्या लोकांना स्वराज्यात एका छताखाली आणले तर रामाने नुसते ब्राह्मणवादी लोकांचा विचार केला त्यांच्या हितासाठी राज्य केले 
५ } राम हा अय्याशी राजा होता तर शिवाजी राजे हे कर्तुत्वान आणि कष्ट करणारे राजे होते 
६} गुणांची कदर करणारा राजा म्हणून शिवाजी  राजे यांचा उल्लेख होतो तर दुर्गुणांना वाव देणारा राजा म्हणून राम दिसतो रामाने चांगले काम केले दिसत नाही 

************************************************************************************************************
आता स्वराज्य कि रामराज्य यांच्या दोन्ही राज्याच्या राज्याचा विस्तार पुढील भागात  पाहू या

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्यशोध : भाग ३ 
स्वराज्य कि रामराज्य यावर अध्ययन करताना काही विशेष बाबी जनतेच्या लक्षात  याव्या म्हणून मांडण्याचा प्रयत्न आहे . शिवाजी महाराजाच्या  व्यक्तिमत्वाचा आणि रामाच्या व्यक्तिमत्वाचा मागील भागात अध्ययन केले आता आपल्याला  या दोन्ही राज्याच्या विस्तार पाहणे आवश्यक आहे पण सुरुवातीला त्यांचे सैन्य व्यवस्थापन कसे होते हे पाहणे अवश्याक  आहे
सैन्य व्यवस्थापन : १} छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाई मधील यशाच्या मागे कोणते कारण असेल तर ते म्हणजे महाराजांचे सैन्याचे व्यवस्थापन शिवाजी राजे हे जगातील व्यवस्थापनेचे जनक आहे असे म्हणायला काहीच  हरकत नाही कारण शिवाजी महाराजाच्या या कौशल्य बाबत आपण पुढे पाहणार आहोत पण इथे महाराजांचे सैन्य व्यवस्थापन कसे होते हे पाहणार आहोत आणि  त्यासाठी शिवरायांच्या सैन्याची रचना काय आहे हे पाहणे आवश्यक हे पाहू या काय आहे ते प्रथम शिवरायांच्या सैन्यात शिस्त हि महत्वाची होती आपले सैन्य लढाईच्या काळात विस्कळीत होता कामा नये  यासाठी महाराजांनी खूप मोठी दक्षता  घेतली  आहे त्यामुळे लढाईला जाताना सैन्याच्या मनात आपण  जिंकणार हा आत्मविश्वास असायचा महाराजांचे काम असे होते कि ते प्रत्येक सैन्याला जेवढे काम दिले जायचे तेवढेच काम त्याने करायचे हा महत्वाचा निर्णय महाराज यांचा होता आणि त्यामुळे  यश हे हमखास असायचे
आता शिवाजी महाराजाच्या सैन्याचे व्यवस्था  कशी होती हे पाहताना शिवाजी महाराजांच्या सैन्याचा साथ टक्के भाग हा घौडदल याच्यावर असे तर चाळीस टक्के भाग हा पायदळ यांच्यावर असे शत्रूवर आक्रमण करते समयी घौडदल हे विजेच्या वेगाने आक्रमण करायचे आणि पायदळ हे त्यावर जावून आपला अंमल प्रस्थापित करायचे असा त्यांचा नियम असायचा महाराजांच्या किल्ल्यावर कधीच ५०० पेक्षा जास्त सैनिक नसायचे असा त्यांच्या अगदी  मोठ्या किल्ल्यावर ५०० सैनिक असायचे लहान किल्ल्यावर अवघे २०० ते ३०० सैन्य असायचे किल्ल्याच्या आधारावर लढणारा एक एक मावळ तेव्हा १०० गनिमांना भारी पडायचा हि रणनीती शिवाजी महाराजांची होती शिवाय किल्ल्याला शत्रूने जास्त काळ वेढा दिला तर त्यांच्यावर बाहेरून घोडदल ने हल्ला करून त्यांना हैराण करायचे आणि शत्रूची कोंडी करायचे आणि त्यात किल्ल्यावर अधिक शिबंधी  पोहचवली जायची वर्षभर एक एक किल्ला सहज लढवू शकतो याचा महाराजांना अत्मिश्वास असायचा कारण त्यांचे लष्करी नियोजन तसे होते
शिवरायांच्या घोडदलात दोन प्रकारचे घोडेस्वार असत एक बारगीर आणि दुसरे शिलेदार बारगीर म्हणजे त्यांना घोडेस्वार चे प्रशिक्षण जीन समान आणि हत्यार सर्व सरकारी मधून द्यायचे आणि शिलेदार हा त्याचा स्वतःचा घोडा आणि प्रशिक्षित असायचा
सैन्याच्या मध्ये महाराज यांनी कायम स्वरूपी सैन्य असायचे त्यांना  पगारी वेतनावर ठेवले जायचे त्यांना सरकारी फौज म्हटली जायची विशेष म्हणजे   जेव्हा एखादी मोहीम असेल तर   त्यासाठी अनेक शिलेदार लागायचे आणि त्यांची जबाबदारी  हि तेथील  सुभेदार असेल त्यांच्यावर दिली जायची  संपूर्ण फौज एकत्र येवून लढाई  लढत असे व मोहीम फत्ते केली जायची मोहिम फत्ते झाल्यावर ज्यांनी  लढाईत पराक्रम केला असेल त्या त्या वीरांचा सन्मान हा राजदरबारी केला जायचा महाराजांच्या  घोडदळा मध्ये असे कायम फौज आणि राखीव  फौज असे दोन प्रकार असायचे कायम फौजेत बारगीर तर राखीव फौजेत शिलेदार असायचे हि सर्व बारगीर असि व शिलेदार या सर्वाना दसऱ्या पर्यंत  शेती करावी लागत असे सर्वानाच हा नियम होता राजांचा आणि मग शेतीची कामे झाल्या वर मगच मोहिम आखल्या जायच्या  असे का  तर महाराज प्रजादक्ष राजे म्हणून शिवाजी  महाराज  यांची इतिहासाला  ओळख आहे त्यामुळे शिवाजी महाराज यांनी आपल्या हक्काचे उदर निर्वाहाचे काम अगोदर करून मग मोहीम आखली जायची आणि मोहिमेवर जातेवेळी सैन्याच्या कुटुंबाची पूर्ण व्यवस्था करूनच सैन्याला मोहिमेत नेले जायचे कारण मोहीम किती महिन्याची व दिवसांची असेल हे सांगता  येत नसे शत्रू किती बलवान आहे आणी बुद्धिमान आहे यावर महाराजांच्या मोहिमेचा समय असायचा आणी आपल्या हेरांकडून ते ती माहिती मिळवीत असत म्हणून महाराजांच्या मोहिम ह्या नेहमीच विजयी ठरल्या आहेत कारण सैन्याला घराची चिंता नसणे त्यामुळे त्याचे पूर्ण मन हे  मोहिमेकडे असायचे  हे राजांचे मानसशास्त्र होते आणि  राजांचा हात यात कोणाला धरणे कधी जमलेच नाही ते आज पर्यंत कदाचित बुद्धानंतर मानसंशास्त्रातील शिवाजी राजे हे एकमेव भारतीय आहेत  आणि रयतेच्या सुखासाठी राजांच्या लढाया देखील  रयतेच्या घरापासून अगदी दूरवर असायच्या  जेणे  करून रयतेस कोणता त्रास नको शिवाय सैन्याला राजे चार ते पाच महिन्यांचा अगाऊ पगार दिला जायचा कारण घरातील  करता माणूस मोहिमेतून परत येईल कि नाही याचा शक्यता नसते साठी सैन्याची व्यवस्था केली  जायची राजा जेव्हा सैनिकावर अधिकार चालवतो तेव्हा राजाची कर्तव्ये हि घरातील वडीलधाऱ्या माणसासारखी पार पाडणे आवश्यक असते आणि शिवाजी राजे तर जाणता राजे होते त्यामुळे सर्व गुणामध्ये प्रवीण होते
सैन्यामध्ये रचना अशी कि २५ घोडेस्वार असे त्यावर एक नियंत्रक असे त्याला हवालदार हे पद होते आणी प्रत्येक पाच हवालदारावर एक जमादार असे तर अश्या दहा जमादार यांच्यावर एक अधिकारी असे  म्हणजे जवळपास १२५० सैनिकावरील अधिकारी असे त्याला एक हजारी मनसबदार म्हटले जायचे आता यातील २५० जे जास्त आहेत त्यापैकी काही रजेवर असू शकतात तर काही जायबंदी झाल्याने उपचार घेवू शकत असत त्यामुळे या १२५० च्या सैन्याच्या तुकडीला २५० जास्त सैनिक या साठी कि  त्या सैन्यातील सैन्याला रोटेशन वाइज रजा मिळण्याची व्यवस्था केली जात असे हि  शिवाजी राजांची पद्धत आज प्रत्येक कंपनीत आता वापरू लागलेत हे शिवाजी महाराजांनी ४०० वर्षापूर्वी  नियोजन करून कृती केली होती
आणि या एक हजारी मनसबदार असे पाच जनावर एक अधिकारी असेल त्याला पंच हजारी मनसबदार म्हटले जायचे आणि या सर्व पंचहजारी मनसबदार यांच्यावर जो एक अधिकारी असे त्याला सरनोबत हि पदवी होती
शिवाय या घोडेस्वार यांची रसद व्यवस्था केली जायची यासाठी एक पाणीपुरवठा करणारा तर एक जेवण खावन यांची व्यवस्था करणारा असायचा पाणी पुरवणाऱ्या ला भिस्ती असे पखालीने पाणी सैन्याला पुरवले जायचे शिवाय राखीव साठा म्हणून सैन्याच्या जीन सामनामध्ये चामड्याची  पाण्याची पिशवी असे
शिवाय आणीबाणी च्या काळी सर्वसाधारण पने चार दिवस पिण्याचे पाणी पुरू शकेल अशी पाण्याची पिशवी प्रत्येक सैन्याकडे असेल म्हणजे आज जे आम्ही आर्मी म्हणतो ना तिची रचना खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या सैन्य व्यवस्थापनेचा एक भाग आहे असे समजण्यास काहीच गैर नाही शिवाय त्यांच्या  घोडेस्वारामध्ये खाण्या ची व्यवस्था करण्यास नालबंदी म्हणत रात्रीच्या वेळी सैन्याचे झोपण्याची काळजी नसायची कारण प्रत्येक सैन्याला एक घोंगडी आणि एक कंबल सोबत असायची असा नियम होता आणि अनावश्यक कोणतीच वस्तू जड वस्तू सोबत घेतली जात नसे
अजून महत्वाचे म्हणजे काही वेळा सैन्यावर  अतिप्रसंग आला तर जेवणाचा अडचण निर्माण झाली तर त्यांना दोन दिवस तग धरून राहता येईल साठी सुक्या मेव्याची व्यवस्था केली जायची त्यामध्ये गुळ शेंगा आणि भाजलेले चणे असायचे जेणे अक्रुन चूल न पेटवता दोन दिवस मराठी फौज झाडाझुडपात दऱ्याखोऱ्यात दबा धरून  बसली तरी शत्रूला थांगपत्ता लागत नसायचा
शिवाजी महाराजांच्या सैन्याचे अजून एक खासियत म्हणजे शिवाजी महाराज यांनी त्यांच्या सैन्यात जातीपातीला थर नव्हता  त्यामुळे सैन्यामध्ये असणारा बंधुभाव हा महत्वाचा आणि मोहीम यशस्वी करण्यास कारणीभूत ठरणारा मुद्दा आहे
शिवाजी महाराजांचे सैनिकांची व्यवस्थापन आपण पहिले थोडक्यात त्यांची महितू पाहू या
सरसेनापती खुद्द महाराज असत मोहिमेला जाताना त्यामध्ये
 

अशी शिवाजी महाराजांची सैन्य व्यवस्थापन तक्ता  आपण पाहू शकतो पुढे महाराजांच्या प्रत्येक मोहीम यशस्वी होण्यास जितके घोडदल आणि पायदळ महत्वाचे होते तसेच शिवरायांचे गुप्तहेर खाते हि तितकेच महत्वाचे होते शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख  आपल्याला माहित आहे बहिर्जी नाईक  पण अजून त्यांच्या हाताखाली काही प्रमुख विभाग महाराज यांनी नेमले होते त्याचे प्रमुख रावजी , सुंदरजी , कर्माजी , विश्वास मोसेखोरे , विश्वासराव दिघे असे पाच गुप्तहेर खात्याच्या विभागांची माहिती आहे हे मुख्य विभाग हे लोक सांभाळत आहेत आणि महत्वाचे म्हणजे  यांच्या व्यतिरिक्त असणारे हेर आज पर्यंत इतिहासाला माहित नाहीत यावरून शिवरायांचे गुप्तहेर खाते किती दक्ष होते याचा अंदाज येतो आणि हे यश आहे स्वराज्याचे महाराजांची एक हि बातमी चुकीची अथवा खोटी मिलालि नाही आणी त्या हेरांनी कधी खोटी बातमी महाराज यांना दिलीच नाही कारण गुप्तहेर खात्यात इमानी लोकांची फौज होती इतके नक्की
महाराजांच्या सैन्यांचा पगार कधीच उशिरा झाला नाही आणि तशी कोणत्याच सैन्याने तक्रार दिल्याचे स्वराज्याच्या इतिहासात नोंद नाही स्वराज्याच्या मोहिमेत समजा सैन्याला काही दुखापत झाली तर सरकारी तिजोरीतून त्याचा खर्च व्हायचा आणि अपंगत्व आलेच तर आजीवन पेन्शन दिली जायची असि स्वराज्याची  बांधणी होती
सैन्याने पोटासाठी भ्रष्टाचार करू नये म्हणून त्याला चांगले आणि वेळेवर वेतन दिले जायचे आपल्या राज्यात भ्रष्टाचार जन्मच घेणार नाही याची काळजी  घेणारे  जगातील पहिले राज्य म्हणून स्वराज्याकडेच पाहावे लागते
शिवाजी महाराजांच्या सैन्यात असणारी शिस्त म्हणजे सैन्याच्या छावणीत कधी हि मद्यपानाला थारा नव्हता कोणत्याही प्रकारची अय्याशबाजी नव्हती नेहमी सतर्क राहणे हाच त्यांचा सैन्याला त्यांचा उपदेश असे आणि महत्वाचे म्हणजे राजे स्वतः मोहिमेला सोबत असत कोणा मावळ्याला एकटे नाही पाठवले अश्या या राजाची खरी तर तुलनाच कोणाशी होत नाही पण लोकांच्या मनातून रामराज्य काय हे सांगणे आवश्यक आहे म्हणून सांगावे लागते आहे हे शिवाजी महाराजांच्या सैन्याचे व्यवस्थापन होते
राम : रामाच्या सैन्य किती होते याचा अंदाज लागत नाही कारण मुळात कोणताच संदर्भ जुळत नाही एकीकडे रामाला १४ वर्षाचा वनवास आहे  त्यात सीतेचे अपहरण आहे शंका इथेच निर्माण होते ती अशी रावणाचे युद्ध संपताच राम त्याच्या राज्यात कसा जातो तो तर वनवासात आहे धरून बांधून या कथेला जुळवण्याचा प्रयत्न केला आहे तरी देखील आपण पाहू या
रामाच्या सैन्याचा कुठेही उल्लेख नाही त्यांच्या सैन्याचा उल्लेख येतो तो रावणाच्या युद्धाच्या वेळी पण ते हि सैनिक रामाचे नाही किष्किंधा नगरीच्या राजा वाली ला मारल्यावर त्याचा भाऊ सुग्रीव याच्या सहाय्याने राम सैन्य उभारतो ते हि चुकीच्या पद्धतीने कोणतेही  व्यवस्थापन नाही शिवाय किती सैंय मोहिमेला होते याचा हि थांगपत्ता नाही अचानक निघालेल्या  मोहिमेवर सैन्याचे राहण्याचे खाण्याचे पिण्याची काय व्यवस्था याबाबत रामायण काहीच सांगत नाही उलट काही चमत्कार च सांगितले जातात ते असे कि सेतू बांधण्यासाठी रामाने समुद्राचा आव्हान दिले असता समुद्र हि घाबरून जागा करून दिली म्हणून तरी देखील रामाच्या नाव लिहिलेले दगड पाण्यावर कसे काय तरंगले आणि ते लिहिले कसे मुळात त्या वेळी मानवाला लिहिण्याची  कला अवगत  नव्हती तर ते लिहिलेच कसे हा महत्वाचा मुद्दा आहे असो त्यात हि पहिले तर कोणतेच सैन्य व्यवस्थापन आपल्याला दिसत नाही
रामाच्या राज्याचा देखील असाच कोणता आधार नाही  सैन्याची गोष्ट निराळीच आहे त्याच्या सैन्यात किती महत्वाचे विभाग होते याची देखील रामायणात नोंद नाही रामाच्या राज्याचा आणि त्याच्या सैन्याचा इतिहासच मिळत नाही तरी देखील लोक रामराज्य चांगले होते मानतात हाच मूर्खपणा आहे  स्वराज्याच्या तुलनेत हे रामराज्य म्हणजे कल्पनेंचा फुगा आहे असे दिसते असा रामाचा सैन्याचा बोजवारा आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे लढाई च्या काळी वापरले जाणारे शस्त्र हे लोखंडी धातूंचे आहे आणी  मानवाला धातुयुग हे कधीचे आहे हे पहिले असता राम काल्पनिकच वाटतो  उर्वरित रामाचा तसा कोणताच सैन्य व्यवस्थापन दिसत नाही इतके मोठे महायुद्ध झाले पण त्याचा कोणताच लेखाजोखा नाही किती सैन्य होते रामाचे त्यांची रचना कशी होती किती दिवसांचे युद्ध होते मग त्यात सैन्याचे खाण्याचे पिण्याचे व्यवस्था काय होती  याचा काहीच पुरावा रामायणात सापडत नाही त्यामुळे आपण सहज सांगू शकतो कि रामाच्या तुलनेत शिवराय हे लाख पटीने पुढे आहेत
अश्या प्रकारे आपण पहिले कि सैन्य व्यवस्थापनात रामाचे काहीच योगदान दिसत नाही उलट शिवरायांचे अनेक पुरावे आज हि उपलब्ध आहेत तसा रामाचा कोणताच पुरावा सापडत नाही
 स्वराज्य कि रामराज्य याचा  असाच शोध पुढील भागात ……………………………

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्यशोध , भाग :४
मागील तीन भागात आपण या दोन राज्यांच्या स्थापणे पासून ते व्यक्तिमत्व ते सैन्य व्यवस्थापन पहिले आहे आता आपल्याला पहायचे आहे ते दोघांच्या  राज्यांच्या दौलतीचा हिशोब  आणि प्रथम आपण शिवरायांच्या स्वराज्याचा  हिशोब पाहू या
स्वराज्य : दौलतीचा हिशेब :  महाराजांच्या ताब्यात असणाऱ्या मुलुखाचे एकंदरीत १४ विभाग आहेत  याची चिटणीस यांच्या बखरीत त्याचा उल्लेख मिळतो आणि  महत्वाचे म्हणजे  शिवाजी महाराजांच्या राज्याचा मुख्य गाभा काय आहे हे हि समजते शिवरायांचे प्रथम धोरण काय असावे यासाठी पहिले तर स्वराज्य मजबूत व्हावे म्हणून गडकोट मजबूत केले आणि त्यांचा हिशेब पाहू या

शिवाजीमहाराजांच्या  ताब्यात असलेले(सध्याचे मावळ, सासवड, जुन्नर आणि खेड हे तालुके.)

(सध्याचे मावळ, सासवड, जुन्नर आणि खेड हे तालुके.) येथे त्यांचे एकूण १८ किल्ले होते.
  • १) रोहिडा किल्ला  २) सिंहगड किल्ला ३) नारायणगड किल्ला ४) कुंवारी किल्ला ५) केळना किल्ला ६) पुरंधर(पुरंदर) किल्ला ७) दौलदतमंगळ किल्ला ८) मोरगिरी किल्ला ९) लोहगड किल्ला १०) रुद्रमाळ किल्ला ११) राजगड किल्ला १२) तुंग किल्ला १३) तिकोना किल्ला १४) राजमाची किल्ला १५) तोरणा किल्ला १६) दातेगड किल्ला १७) विसापूर किल्ला १८) बासोटा किल्ला  १९) शिवनेरी किल्ला

शिवाजीमहाराजांच्या  ताब्यात असलेले सातारा व वाई प्रांतातील किल्ले  

               एकूण ११ किल्ले.

  • १) सातारा किल्ला २) वर्धनगड किल्ला ३) परळी (सज्जनगड) किल्ला ४) पांडवगड किल्ला ५) महिमानगड किल्ला ६) कमलगड किल्ला ७) वंदनगड किल्ला ८) ताथवडा किल्ला ९)चंदनगड किल्ला १०) नांदगिरी किल्ला ११) वैराटगड किल्ला

शिवाजीमहाराजांच्या  ताब्यात असलेले कऱ्हाड प्रांतातील किल्ले

यांत ४ किल्ले होते.
  • १) वसंतगड किल्ला
  • २) मच्छिंद्रगड किल्ला
  • ३) भूषणगड किल्ला
  • ४) कसबा कऱ्हाड किल्ला

शिवाजीमहाराजांच्या  ताब्यात असलेले पन्हाळा प्रांतातील किल्ले

एकूण १३ किल्ले
  • १) पन्हाळा किल्ला २) खेळणा किल्ला ३) विशाळगड किल्ला ४) पावनगड किल्ला ५) रांगणा किल्ला ६) भुदरगड किल्ला ७) गजेंद्रगड किल्ला ८) मदनगड किल्ला ९) भिवगड किल्ला १०) भूपाळगड किल्ला ११) गगनगड किल्ला १२) बावडा किल्ला १३) ?

शिवाजीमहाराजांच्या  ताब्यात असलेले कोकण, बंधारी व नलदुर्ग प्रांतांतील किल्ले

एकूण ५९ किल्ले आहेत.
  • १) मालवण  २) सिंधुदुर्ग  ३) विजयदुर्ग  ४) जयदुर्ग   ५) रत्नागिरी  ६) सुवर्णदुर्ग  ७) खांदेरी   ८) उंदेरी   ९) कुलाबा   १०) राजकोट  ११) अंजनवेल   १२) रेवदंडा  १३) रायगड १४) पाली   १५) कलानिधीगड  १६) आरनाळा   १७) सुरंगगड   १८) मानगड  १९) महिपतगड  २०) महिमंडन   २१) सुमारगड   २२) रसाळगड   २३) कर्नाळा  २४) भोरप  २५) बल्लाळगड   २६) सारंगगड  २७) माणिकगड  २८) सिंदगड   २९) मंडणगड   ३०) बाळगड  ३१) महिमंतगड  ३२) लिंगाणा  ३३) प्रचीतगड  ३४) समानगड  ३५) कांगोरी  ३६) प्रतापगड   ३७) तळागड  ३८) घोसाळगड   ३९) बिरवाडी  ४०) भैरवगड  ४१) प्रबळगड   ४२) अवचितगड   ४३) कुंभगड  ४४) सागरगड   ४५) मनोहरगड  ४६) सुभानगड  ४७) मित्रगड  ४८) प्रल्हादगड  ४९) मंडणगड  ५०) सहनगड  ५१) सिकेरागड ५२) वीरगड  ५३) महीधरगड ५४) रणगड ५५) सेटगागड  ५६) मकरंदगड ५७) भास्करगड ५८) माहुली ५९) कावन्ही

शिवाजीमहाराजांच्या  ताब्यात असलेले त्र्यंबक प्रांतातील किल्ले

  • १) त्र्यंबक  २) बाहुला  ३) मनोहरगड  ४) थळागड   ५) चावंडस  ६) मृगगड  ७) करोला  ८) राजपेहर  ९) रामसेज   १०) मासणागड  ११) हर्षण  १२) जवळागड   १३) चांदवड  १४) सबलगड  १५) आवढा   १६) कणकई  १७) गडगडा  १८) सिद्धगड  १९) मनरंजन  २०) जीवधन  २१) हडसर  २२) हरींद्रगड  २३) मार्कंडेयगड  २४) पटागड   २५) टणकई

शिवाजीमहाराजांच्या  ताब्यात असलेले बागलाण प्रांतातील किल्ले

  • १) सालेरी  २) नाहावा   ३) हरसळ  ४) मुलेरी  ५) कणेरा   ६) अहिवंतगड   ७) धोडप

शिवाजीमहाराजांच्या  ताब्यात असलेले बनगड प्रांतातील किल्ले

(धारवाड जिल्ह्यातील बराचसा भाग)
  • १) वनगड  २) गहनगड  ३) चिमदुर्ग  ४) नलदुर्ग  ५) मिरागड  ६) श्रीमंतदुर्ग  ७) श्रीगदनगड  ८) नरगुंद  ९) महंतगड  १०) कोपलगड  ११) बाहदूरबिंडा  १२) व्यंकटगड  १३) गंधर्वगड  १४) ढाकेगड  १५) सुपेगड  १६) पराक्रमगड   १७) कनकादिगड  १८) ब्रम्हगड  १९) चित्रदुर्ग  २०) प्रसन्नगड  २१) हडपसरगड  २२) कांचनगड  २३) अचलगिरीगड  २४) मंदनगड  २५)?

शिवाजीमहाराजांच्या ताब्यात असलेले फोंडे बिदनूर प्रांतातील किल्ले

  • १) कोडफोंडे  २) कोट काहूर  ३)कोट बकर  ४) कोट ब्रम्हनाळ  ५) कोट कडवळ   ६) कोट अकोले    ७) कोट कठर   ८) कोट कलबर्गे   ९) कोट शिवेश्वर  १०) कोट मंगरुळ   ११) कोट कडणार   १२) कोट कृष्णागिरी

शिवाजीमहाराजांच्या ताब्यात असलेले कोल्हापूर, बाळापूर प्रांतांतील किल्ले

  • १) कोल्हार   २) ब्रम्हगड   ३) वडन्नगड   ४) भास्करगड  ५) महीपाळगड   ६) मृगमदगड   ७) आंबेनिराईगड   ८) बुधला कोट  ९) माणिकगड   १०) नंदीगड  ११) गणेशगड   १२) खळगड  १३) हातमंगळगड  १४) मंचकगड   १५) प्रकाशगड  १६) भीमगड  १७) प्रेईवारगड  १८) सोमसेखरगड  १९) मेदगिरीचेनगड  २०) श्रीवर्धनगड  २१) बिदनूरकोट  २२) मलकोल्हारकोट २३) ठाकूरगड २४)सरसगड २५) मल्हारगड २६) भूमंडलगड २७) बिरुटकोट

शिवाजीमहाराजांच्या ताब्यात असलेले श्रीरंगपट्टण प्रांतातील किल्ले

  • १) कोटधर्मपुरी २) हरिहरगड ३) कोटगरुड ४) प्रमोदगड ५) मनोहरगड ६) भवानीदुर्ग ७) कोट अमरापूर ८) कोट कुसूर ९) कोट तळेगिरी १०) सुंदरगड ११) कोट तळगोंडा १२) कोट आटनूर १३) कोट त्रिपादपूरे १४) कोट दुटानेटी  १५) कोट लखनूर १६) कळपगड १७) महिनदीगड १८) रंजनगड १९) कोट आलूर २०) कोट शामल २१) कोट विराडे २२) कोट चंद्रमाल

शिवाजीमहाराजांच्या ताब्यात असलेले कर्नाटक प्रांतातील किल्ले

  • १) जगदेवगड २) सुदर्शनगड ३) रमणगड ४) नंदीगड ५) प्रबळगड ६) बहिरवगड ७) वारुणगड ८) महाराजगड  ९) सिद्धगड १०) जवादीगड ११) मार्तंडगड १२) मंगळगड १३) गगनगड १४) कृष्णगिरी १५) मल्लिकार्जुनगड १६) कस्तूरीगड १७) दीर्घपलीगड  १८) रामगड

शिवाजीमहाराजांच्या ताब्यात असलेले वेलूर प्रांतातील किल्ले

  • १) कोट आरकट २) कोट लखनूर ३) कोट पळणापट्टण४) कोट त्रिमल ५) कोट त्रिवादी ६) पाळे कोट ७) कोट त्रिकोनदुर्ग ८) कैलासगड ९) चंजिवरा कोट १०) कोट वृंदावन ११) चेतपाव्हली १२) कोलबाळगड १३) रसाळगड १४) कर्मटगड १५) यशवंतगड १६) मुख्यगड १७) गर्जनगड १८) मंडविडगड १९) महिमंडगड २०) प्राणगड २१) सामरगड  २२) साजरागड  २३) गोजरागड २४) दुभेगड २५) अनूरगड

शिवाजीमहाराजांच्या ताब्यात असलेले चंदी प्रांतातील किल्ले

  • १) राजगड  २) चेनगड ३) कृष्णागिरी ४) मदोन्मत्तगड ५) आखलुगड ६) काळा कोट

या किल्ल्यव्यतिरिक्त अजून काही किल्ले आपल्याला पाहायला भेटतात ते किल्ले असे आहेत 

१} घनगड २} कोट लावट ३} कोट केचर ४} वल्लभ गड ५} येलबर्गिगड  ६} सालोभागड ७} कोट कुष्टगी  ८} नौबत गड ९} कोट हरियाल १०} तानवाडा ११} ठकरीगड १२} हरुष गड १३} कुरडू उर्फ मंदर गड १४} केदारकोट १५} कोरागड १६} कासेगड १७} कोलजागड १८} कोहिम गड  १९} कोठार गड २०} कंकणी गड २१} कुलागड २२} कैहात गड २३} कुडाळ कोट २४ } कडवरीगड २५} कारडी गड २६} कोचना गड २७ } नागिरी गड २८ } तरुगड २९} देवगड ३०} गुणवंत गड ३१} ढाल गड ३२} चंद्र गड ३३} चतुर गड ३४}  रस्त्रगड ३५} राजहंस गड ३६} सुधाकर गड ३७} सुगानागड ३८} सामत्रागड  ३९} सेरगा गड ४०} व्येंद्र गड  ४१}  वरुप फड ४२} विंदाविंद गड ४३} विश्र्वासी ४४} ईश्वरकोट ४५} शरगा गड ४६} शेवलगड ४७} कांगरी गड ४८} महान गड ४९} मानाड गड ५०} मत्त गड ५१ } मृंग गड ५२} महोगड ५३} महीतली गड ५४} मकरंद गड ५५} भोरगिरी  ५६} भिलवडी ५७} भद्रगड  ५८} पाराश गड ५९} पहार गड ६०} विरकोट  ६१} बलराज कोट ६२} पताका कोट ६३ } पद्मागड ६४} कोथळा गड ६५} कमर गड  ६६} मयोरगड ६७} पट गड ६८} सोनगड ६९} कुंजर गड ७०} वारुगड ७१} सुबकरगड ७२} नाकगड ७३} लोण जागड ७४} काचना गड ७५} सिदिचागड ७६} खोलगड ७७} प्रोढगड  ७८} बालेराजा ७९} सरगड ८० } मुरगोड ८१} कोट येलूर ८२} नाचना गड ८३} वल्लभ गड ८४ } सेवडा गड ८५} सेवक गड ८६} कोहज गड ८७} कोठार गड ८८ } कोट बाटेगिरी ८९} कंबल गड ९०} स्वरूप गड ९१} ढोलागड ९२} बहुल गड ९३ } महिंद्र नाथ ९४} बळवंत गड ९५ } शृंगलवड गड ९६} पवित्रगड ९७} सुमन गड ९८} गंभीर गड ९९} मंदरगड १००} दहीगड १०१} मोहन गड १०२ } कपल गड १०३} हरिश्चंद्रगड १०४} वज्रगड १०५} पिपला उर्फ प्रकाश गड १०६} कोट ढकुर  १०७} कोट कोलार कदीम १०८ } दुर्गम गड १०९ } मरस गड ११०} अहिनिज्या दुर्ग १११} कट्टर गड ११२} मेजकोल्हार गड  ११३} महिपाल गड ११४} बुंदी कोट ११५} अर्जुनगड  ११६} पडवीर गड ११७} भंजन गड ११८} मुखन गड कोटवेल ११९} भातूर १२०} पतनगदनेगड १२१} केवलगड १२२ }  महाराज गड १२३} शिदगड १२४} मदगड १२५ } बिगेवालुंगगड १२६} बहिरगड १२७} कोट सुभा  १२८} मनगड १२९} वेट वळ उर्फ केमल १३०} लालगड चंदि १३१} कोट त्रीचंदी १३२ } कोटदेवानापाटी  १३३} चिंताहर कोट १३४} वृद्धाचल १३५} चवी कोट १३६} निलासाजितगड १६७} कर्नाटकगड १३८} चेलगड चंदी  १३९} गर्वगड  १४०} कोंडापरु कोट १४१} कानपूर १४२} कामकोट १४३} गोकाककोट १४४} भवानी दुर्ग १४५} धरापूर कोट १४६} त्रिचनापूर कोट १४७} मृगांक गड  १४८} बागल कोट १४९ } रायदुर्ग  १५०} विराट कोट १५१ } शिरोळ कोट
शी हि स्वराज्याची नुसती गड किल्ल्यांची मालमत्ता आहे आणि ह्यात शिवाजी महाराज यांनी १११ किल्ले हे नवीन स्वतः बांधले आहे आणि त्याची  नोंद अनेक ठिकाणी मिळते पाहण्यास
शिवाजी  महाराज यांच्या स्वराज्याचा हिशेब अगदी चोख होता शिवाय त्याच्या दौलती बाबत अनेकांच्या नजरा देखील विस्परल्या होत्या आता महत्वाचे म्हणजे जे महाशय म्हणतात कि शिवाजी महाराज हे साडे दिन जिल्ह्यांचे राजे होते त्याच्या तोंडावर हि एक चपराक आहे त्यांनी दौलतीचा हिशेब पाहावा त्यांना समजून येईल कोणता किल्ला कोणत्या जिल्ह्यात येतो ते दुसरी गोष्ट त्याच्या संपत्तीचा ताळेबंद आपण पाहू  या
सोन्याचे नाणे : गंबार  एक लक्ष , मोहरा दोन लक्ष , पुतळ्या तीन लक्ष , पातशाही होन सुमारे साडेतेरा लक्ष , सनगिरि  होन सुमारे पावनेतेरा लक्ष अच्युतराई होन सुमारे अडीच लाख देवराई होन सुमारे तीन लक्ष , रामचंद्र राई  होन सुमारे एक लक्ष गुती होन सुमारे एक लक्ष धारवाडी दोन होन लक्ष किरकोळ नाणे तीन लक्ष कावेरी होन पंधरा लक्ष प्रलकटी होन दोन लक्ष पामनाइतकि होन दोन लक्ष आडवणी होन तीन लक्ष  जड माल होन पाच लक्ष ताडपत्री  होन लक्ष चाळीस हजार तुती होन एक लक्ष सैल्या घटी  होन दोन लक्ष एलोरि होन पन्नास हजार निशाणी होन पाच लक्ष व साधे सोने नग एक लक्ष वजन साडेबारा खंडी
रुपयांची नाणी : रुपये पाच लक्ष   आसरपद्मा दहा लक्ष दाभोली कबरी पंचवीस लक्ष चुली कबरी दहा लक्ष बसरी बसरी पाच लक्ष साधे रुपये व रुप्याची भांडी नग दहा लक्ष वजन पन्नास खंडी
जडजवाहीर : एकूण दोन कोट होणांचे जवाहीर आहे त्यांची यादी अशी ; माणिक पाचू वैडूर्य नील पैराज मोती पोवळे पुष्कराज व हिरा तसेच नाना प्रकारचे कापड अजमासे एक कोट होन किमतीचे
आरमार यांचा  हिशेब : महाराजांनी सागरावर आरमार उभारले त्याचा ताळेबंद पाहू या
मोठ्या गुराबा तीस , गलबते शंभर जहागिऱ्या दीडशे लहान गुराबा  पन्नास तारवे साठ  पाल पंचीवीस मचवे पन्नास जुग पंधरा होड्या दहा व लहान होड्या दीडशे अशी एकंदर सहाशे चाळीस नाफांची यादी आढळते अजून काही तारवे लहान मोठी हजारांवर अशी त्यांच्या आरमारात होती त्यात दर्या सारंग मायनाक भंडारी इब्राहीम आणि दौलत खान महत्वाचे शिलेदार आरमारा चे होते आणि यात उल्लेख करावा तो म्हणजे दोघे हि एक महार तर एक मुस्लिम होते


स्वराज्याचा दौलतीचा हिशेब पाहिला  स्वराज्याच्या हा आलेख पाहता ज्यांनी ज्यांनी शिवाजी महाराज हे साडेतीन जिल्ह्यांचे राजे आहेत असा आरोप केला त्यांना समजून येईल कि हा राजा नेमका काय आहे इतिहासकार लोकांनी शिवाजी महाराजांचे काही महत्वाचे मुद्दे काही महत्वाचा भाग लोकांना का सांगितला नाही याचे आश्चर्य वाटते शिवाजी  महाराज यांना धर्मात गुंतवून अनेक लोकामध्ये गैरसमज  निर्माण केले खरे तर शिवाजी महाराज हिंदू नव्हतेच कारण जन्माने कोणी हिंदू  हिंदू वा मुस्लिम होत नसतो हे सत्य स्वतः अनेक जन कबुल करतात त्याप्रमाणे शिवाजी महाराज होते होते याला कोणातच प्रमाण नाही असा हा राजा आहे त्याच्या बाबतीत समोर उभा केलेला काल्पनिक राजा राम याच्याकडे   पाहू या

रामराज्य : रामाच्या राज्याचा हिशेब भेटच नाही तरी देखील काही उल्लेख पाहता रामाचा राजवाडा हा सर्व सुविधांनी सज्ज होता त्यामध्ये अत्यंत महत्वाचा असणारा जनान खाना होता त्यामध्ये केवळ मद्यपान करून अनेक स्त्रियांशी भोगविलास करणारा राजा म्हणजेराम रामाच्या तसा संपत्ती विषयी काही विशेष नाहीच त्याचे सैन्य किती त्याचा असणारा सोने नाणे किती कारण धातू त्याच्याकडे असणे शक्यच नाही कारण धातुयुग हे राम जन्माच्या वेळी नसावेच कारण रामाचा जन्म ५००० वर्षापूर्वीचा सांगितला जातो त्यामुळे मानवाला धातूचा शोध हा ३५०० हजार वर्षापूर्वीचा आहे त्यामुळे रामाची मालमत्ता हि नेमकी कशी असेल यावर विचार करावा लागतो त्याच्याकडे असणारी शस्त्रसाठा हा सुद्धा दगडी हत्यारांचा असणार कोणतेही वैशिष्ट पूर्ण असे काही रामाकडे नव्हते आता रामाने वापरलेला रथ हा रथ रामाच्या जन्मावली लाकडानाचा असणार कारण लोखंड असणे शक्य नाही त्याचे धनुष्य बाण भाला हे दगडी हत्याराचे असायला पाहिजे होते पण  भेटत नाहीत दुसरीकडे पहिले तर त्याच्याकडे असणारा खजिना सोन्याचा असू शकत नाही कारण सोने कधी शोधले ह्याचे माहिती घेणे आवश्यक आहे पुढे जावून पहिले तर हिरे मोती असले जडजवाहीर असणे शक्य नाही कारण तेव्हा यातले काहीच नव्हते नाणी पाहिली तर काही राजांची नाणी लोखंडी आहेत तर काहीची नाणी सोने चांदी पितळ तांबे  या धातूंची आहे रामाने कोणत्या धातूची नाणी तयार केली याचा कुठेच पुरावा नाही रामाच्या राजवाड्याचे अस्तित्व नाही त्या राजवाड्याचे बांधकाम कसे केले याचा सुद्धा काही उल्लेख कुठे सापडत नाही शिवाय रामाने आपले साम्राज्य वाढवले कि नाही किती किल्ले बांधले  याचा कुठेच उल्लेख नाही त्यामुळे रामाचे राज्य या ताळेबंद मध्ये बसत नाही त्यामुळे पुढे जावून स्वराज्याचा विचार जास्त करणे आवश्यक आहे

स्वराज्य कि रामराज्य : एक सत्यशोध भाग :५   
स्वराज्य कि रामराज्य या निर्बंधात अनेक महत्वाच्या गोष्टीवर आपण नजर टाकली आणि आता त्यांच्या जीवनपटावर नजर टाकणे आवश्यक आहे म्हणून हा महत्वाचा आणि अंतिम टप्पा मानला जावू शकतो असा भाग जिथे एका चे नाव कायमचे बंद होईल त्या भागाकडे पाहू या 
जीवनपट : छत्रपती शिवाजी महाराज 

१९ फेब्रुवारी १६३० : जिजाऊ मासाहेब यांच्या पोटी शिवनेरी गडावर शिवरायांचा जन्म झाला महत्वाचे म्हणजे हा किल्ला एका नागराजा याचा आहे किल्ल्यावर त्यासंबंधीचे पुरावे कोरलेले आहेत 
इसवी सन १६३७ : सात वर्षांनी जिजाऊ मासाहेब शिवरायांना घेवून पुण्यात आल्या 
इसवी सन १६३९ : जिजाऊ मासाहेब व शिवराय हे शहाजी राजे यांना भेटण्यासाठी बंगळूर इथे रवाना झाले 
इसवी सन १६ मे १६४० : शिवरायांचा सई बाई निंबाळकर यांच्याशी विवाह झाला 
इसवीसन १६४१ : जिजाऊ मासाहेब आणि शिवराय पुण्यात परत आले 
इसवी सन १६४५ ; शिवरायांचा आपल्या सोबत्यांच्या साथीने किल्ले रायरेश्वर येथे स्वराज्याची शपथ घेतली 
इसवी सन १६४५ : रांज्याच्या पाटलाला एका गरीबाच्या मुलीची अब्रू लुटली म्हणून त्याचे हातपाय कलम करून कडक शासन दिले 
इसवी सन १६४६ : अमावस्येच्या रात्री शिवरायांची कानंद खोऱ्यातील तोरणा गड जिंकला 
इसवी सन १६४६ शिवाजी राजे तुकाराम महाराज यांचे कीर्तन ऐकण्यासाठी पुणे इथे आले 
इसवी सन १६४७ : सिद्दी अंबर वहाव याची शिवरायांना कोंढाणा जिंकण्यास मदत 
इसवी सन १६४७ : शिवरायांनी मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याला राजगड नाव ठेवले 
इसवी सन १६४८ : शिवरायांनी पुरंदर किल्ला जिंकला 
इसवी सन १६४९ : आदिलशाही चा सरदार फत्तेखान हा मोठ्या फौजेनिशी स्वराज्यावर चालून आला 
इसवी सन १६४९ : जिंजी इथे नजरकैदेत असणाऱ्या शहाजी राजे आणि कान्होजी जेधे यांची सुटका 
इसवी सन १६५० : संत तुकाराम महाराज यांचा खून करण्यात आला व सदेह वैकुंठ गमन झाल्याचे सांगण्यात आले 
इसवी सन १६५२ : महाराजांनी खोपडे देशमुखांच्या भाऊ बंदकीचा निवडा केला 
इसवी सन १६५६ : शिवरायांचे जेष्ठ बंधू संभाजी राजे यांचे कनक गिरी इथे लढताना तोफेचा गोळा लागून मृत्यू झाला 
इसवी सन १६५७ : संभाजी राजे यांची शिवरायांनी नीरा नदीच्या उत्तरेला  मांडकी या गावी समाधी बांधून संभापूर नावाची पेठ वसवली 
इसवी सन ३० एप्रिल १६५७ : महाराजांनी मोघलांच्या जुन्नर ठाण्यावरती छापा घालून साडेदहा लाख रुपये हिरे मोती आणि सातशे घोडे हस्तगत 
इसवी सन १४ मे  १६५७ : गुरुवार सकाळी दहा वाजता किल्ले पुरंदर वर महाराणी सईबाई यांच्या पोटी शंभूराजांचा जन्म 
इसवी सन २४ ऑक्टोंबर १६५७ कल्याण भिवंडी स्वराज्यात महाराजांनी दुर्गाडी किल्ल्याची पायाभरणी केली आणि महाराज यांना अपार द्रव्य सापडले 
इसवी सन : १६५७ पुरंदर किल्ल्याचा किल्लेदार नेताजी पालकर यांची सरसेनापती पदावर नियुक्ती 
 इसवी सन १६५८ ; शहाजहान  आजारी पडला 
इसवी सन १६५८ : आदिलशाही कडील ७०० पठाणांची फौज महाराज यांच्याकडे आली 
इसवी सन ५ मार्च १६५९ : शिवरायांनी कुडाळ ला ३०० होन देवून पोर्तुगीज तलवार विकत घेतली 
इसवी सन ५ सप्टेंबर १६५९ : शिवरायांनी पत्नी महाराणी सईबाई यांचे निधन 
इसवी सन १० नोव्हेंबर १६५९ : शिवाजी महाराज आणि अफजलखान भेटीचा दिवस अफजलखान वध 
इसवी सन २ मार्च १६६० : सिद्धीने पन्हाळा गडास वेढा दिला 
इसवी सन ९ मे  १६६० :  शाहिस्तेखान याने पुण्यातील लाल महाल ताब्यात घेतला 
इसवी सन १२ जुलै १६६० : रात्री दहा वाजता महाराज पन्हाळगड मधून बाहेर पडले 
इसवी संन १३  जुलै १६६० सायंकाळी ६ वाजता महाराज विशालगडावर पोहचले 
इसवी सन १६६० : शाहिस्तेखान पुण्यात आला 
इसवी सन १६६० : शिवरायांनी सवाई बाजी पासलकर यांना सिद्दीच्या फौजेवर पाठवले 
इसवी सन १६६१ : पुण्यात शाहिस्तेखान याची नाकेबंदी 
इसवी सन १५ मार्च १६६१ : अस्पृश्य निवारणी चा ऐतिहासिक कार्यक्रम हाती घेतला 
इसवी सन १५ मार्च १६६१ ते १७ जानेवारी १६६३ पर्यंत : पन्हाळा गडावर तोफा डागनाऱ्या इंग्रजाना कैद  
इसवी सन ५ एप्रिल १६६३ : शिवरायांचा लाल महालावर छापा 
इसवी सन ६ डिसेंबर १६६३ : शिवरायांचे रायगडावरून सुरतेकडे प्रयाण 
इसवी सन १६६४ ; शहाजी राजे यांचे कर्नाटक येथील होदिगरे या ठिकाणी आकस्मित निधन 
इसवी सन ५ फेबुर्वारी १६६४ शिवराय रायगडावर पोहचले 
इसवी सन १४ एप्रिल १६६५ :  पुरंदर ची लढाई 
इसवी संन १३ जून १६६५ शिवरायांची आणि जयसिंग यांची भेट आणि पुरंदर चा तह 
इसवी सन ५ मार्च १६६६ : शिवराय आणि संभाजी राजे रायगडावरून औरंगजेब यांच्या भेटीसाठी  रवाना 
इसवी सन १७ ऑगस्ट १६६६ : बादशहाच्या हातावर तुरी देवून निघाले 
इसवी सन १२ सप्टेंबर १६६६ :  रायगडावर पोहचले 
इसवी सन ३ फेब्रुवारी १६७० :  तानाजी मालुसरे अवघ्या ३०० मावळ्यांना सोबत घेवून राजगडावरून खाली उतरले 
इसवी सन ४ फेब्रुवारी १६७० कोंडाणा गड मावळ्यांच्या ताब्यात आला 
इसवी सन २४ फेब्रुवारी १६७० राजाराम यांचा जन्म सोयराबाई यांच्या पोटी झाला 
इसवी सन १६७० शिवरायांनी धायरी गावाची पाटीलकी तानाजी पोकळे यांस दिली 
इसवी सन २८ जानेवारी १६७१ : पुरंदर मुक्कामी असताना महाराजांनी सोनाजी गुजर यांस रांझे गावाची पाटीलकी ची सनद दिली 
इसवी सन १६७१ : कानंद खोऱ्यात तील हैबतराव शिळमकर यांस महाराज यांनी स्वराज्यात बोलावले 
इसवी सन १६७२ : मोघलांच्या घोडदल मधील चार पथके महाराजांच्या सैन्यात दाखल 
इसवी सन १६७२ : कराड आणि सातारा हे स्वराज्यात दाखल 
इसवी सन ५ जून १६७२ ला  युवराज संभाजी राजे यांची पहिली स्वतंत्र लष्करी मोहीम जव्हार जिंकले 
इसवी सन ९ जून १६७२ : संभाजी  राजे  यांनी गुजरात सीमेवर रामनगर आणि खंबायत जिंकले 
इसवी सन १६७३ : आदिलशाही सरदार बेहलोल खानच्या फौजेवर झुंज देताना प्रतापराव गुजर सात मावळे  शहीद 
इसवी सन १६७३ : सर्व राजपरिवार रायगड व पाचाड यथे स्थायिक 
इसवी सन १ एप्रिल १६७३ परळीचा किल्ला स्वराज्यात आला 
इसवी सन ६ जून १६७४शिवरायांचा राज्याभिषेक झाला
इसवी सन १७ जून १६७४ मासाहेब जिजाऊ  यांचे निधन  
इसवी सन २४ सप्टेंबर १६७४ शिवरायांच्या दुसरा राज्याभिषेक पहिला राज्याभिषेक नाकारून दुसरा राज्याभिषेक 
इसवी सन २५ सप्टेंबर १६७५ : पाटील वतनाची सनद बकाजीस दिली 
इसवी सन १० आक्टोंबर १६७५ : सिंहगडावरील सुभा कचेरीत कारभारी  पाटलांची गोतसभा झाली 
इसवी सन १६७५ : शिवरायांना मियाजी यांस पुण्याजवळील कात्रज गावची पाटीलकी दिली 
इसवी सन १६ जून १९७६ नेताजी यांचे हिंदू धर्मात परत घेतले 
इसवी सन १३ जानेवारी १६८० : स्माभाजी राजे आणि शिवाजी महाराज यांची भेट 
इसवी सन ३ एप्रिल १६८० शिवरायांचे विष प्रयोगाने हत्या करण्यात आली व गपचूप अंत्यविधी करण्यात आले संभाजी राजांना न सांगता सर्व काही करण्यात आले 

शिवरायांचा अजून बराच भाग आहे जीवनात त्यांच्या लढायांच्या परंतु थोडक्यात शिवरायांचा जीवनपट सांगण्याचा प्रयत्न केला आहे अजून बऱ्याच गोष्टी आहेत  ज्यांची इतिहासाला देखील माहिती  नाही अश्या गोष्टींचा शोध घेवून शिवरायांचे खरे चरित्र पुढे आणले जावे  यासाठी प्रयत्न   करायचे आहेत 
आता पुढील भाग हा रामाच्या जीवनाचा आहे रामाच्या जीवनातील  काही गोष्टी पाहू या 
कोणतेही साल निश्चित नसल्याने साल सांगितले जात नाही आहे त्यामुळे फक्त त्यांचा जीवनपट कसा होता ते पहा 
प्रथम रामाचा जन्म : दशरथाला उतार वयापर्यंत कोणतेही अपत्य होत नसल्याने त्याने कैकयी ची लग्न केले होते परंतु तिला हि संतती झाली नाही अखेर त्याने पुत्रकामेष्टी  यज्ञ केला  आणि दशरथाला संतती निर्माण झाली हा पुत्रकामेष्टी यज्ञ नेमका काय याचा शोध घेतलात तर एक  भयानक सत्य आहे ते सांगितले जात नाही फक्त यज्ञात फळ दिले जाते असे सांगण्यात येत पण तसे शक्य नाही कारण फळापासून संतती जन्माला येत नाही हे सामान्य माणूस देखील सांगू शकतो त्यामुळे या यज्ञाच्या वेळी त्या ऋषींशी या  राण्याचा समागम होवून हि मुल जन्माला आली आहेत  आपल्या भाषेत यांना नाजयाज औलाद म्हणतात तसेच काही चे हे आहे पण त्याला लोकांच्या पुढे आणले जात नाही कारण हे पवित्र विष्णूचा अवतार मानले जाते रामाचा जन्म  या यज्ञातून झाला आहे 
रामाचे शिक्षण : रामाचे शिक्षण किती झाले हे नक्की सांगता येत नाही पण धनुष्यबाण चालवणे याच्याव्यतिरिक्त रामाला कोणती  युद्धकला  अवगत नसल्याचेच दिसते   संस्कृत चे ज्ञान सुद्धा रामाला नसल्याचे जाणवते शिवाय बालपणात रामाने काय काय केले याचा साधा उल्लेख देखील रामायणात सापडत नाही 
रामाचे स्वयंवर : रामाचे स्वयंवर हा एक मोठा विनोद आहे कारण राम आणि लक्ष्मण दोघे हि आपल्या गुरु विश्वामित्र यांच्या सोबत सीतेच्या स्वयंवराला गेले होते तिथे जाताना अहिल्येची शीला हि कथा  यथे इंद्राने अहिल्येवर केलेला बलात्कार आणि मग गौतम ऋषीने तिला दिलेंला शाप त्यानंतर रामाच्या पायाच्या स्पर्शाने तिला पूर्वरूप मिळाले मग गौतम ऋषीने तिला स्वीकारले  मग राम सीतेच्या स्वयंवरात पोहचले आणि मग रावणाला त्या शिवधनुष्याला काही पेलता आले नाही आणी तो पडला त्याचे हसे झाले पुढे रामाने त्याला दोरी लावून सीतेच्या गळ्यात   वरमाला घातली पुढे जावून रामाची इच्छा  होती का लग्नाला हा हि प्रश्न आहेच केवळ गुरूच्या आज्ञेवर रामाने लग्न केले होते त्यामुळे ती त्याची प्रियसखी असणे अश्यक्य आहे 
रामाचा वनवास : हे संपते ना संपते तोच रामाच्या वनवासाची कथा येथे येते ती कैकयी ला दशरथाने दिलेलं वचन कैकयी त्याच्याकडे मागते ते रामाला वनवासाला पाठवण्याचे आता काय कारण आहे तर लग्नाच्या वेळी दशरथाने तिला वचन दिलेले असते कि तुझ्या पुत्राला मी माझ्या नंतर या राज्याचा राजा करीन म्हणून पण तरी देखील रामाचा राज्याभिषेक होतो आणि मग रामाला वनवासात जावे लागते 
शूर्पणखेचे विद्रुपीकरण : राम ज्या पर्णकुटी मध्ये राहण्यास होता ती जागा रावणाच्या राज्याची असलेली सांगितली जाते आणि त्या दंडकारण्य  या भागाची राज्यपाल हि त्यावेळी शूर्पणखा होती ती आपल्या राज्यात कोण नवीन माणसे राहण्यास आली आहेत हे पाहण्यासाठी याते तेव्हा तिला रामाकडे पाहून त्याच्यावर मन  ओढवते ती त्याला रीतसर मागणी घालते पण राम तिच्याशी खोटे बोलतो कि लक्ष्मण अविवाहित आहे माझे लग्न झाले आहे तू त्याच्याबरोबर लग्न कर म्हणून लक्ष्मण हि तिच्याशी तसेच बोलतो सीतेला बाजूला केलेस तर रामाशी तू लग्न कर आणि त्यामानाने ती रामाला म्हणते कि मी सीतेला मारून टाकेन मग तू माझ्याशी लग्न कर सितेपेक्षा शूर्पणखा हि सुंदर असल्याचे  रामायणात पुरावे आहेत आणी मग राम लक्ष्मण याला सांगतो हिचे नाक कापून हाकलून दे म्हणून आता नाक कापणे याचा अर्थ सांगणे आपल्याला चांगलाच माहित आहे नाक कापणे म्हणजे इज्जत लुटणे असा होतो प्रत्यक्षात तिचे नाक नाही कापले तर तिची इज्जत लुटून तिला हाकलून दिले पण एक प्रश्न  निर्माण होतो त्राटिका ला मारले मग हिला का नाही मारले यावरून समजून येते लगेच कि हिची इज्जत लुटून तिला सोडले 
वालीचा खून : वाली हा वानरवंशीय किष्किंधा नगरीचा राजा होता आणि त्याचा लहान भाऊ सुग्रीव यांचे आणि वालीचे पटत नसे वालीचे राज्य सुग्रीवाला पाहिजे होते यासाठी त्याने  रामाची मदत घेतली सुग्रीव आणि  वालीचे युद्ध चालू असताना रामाने झाडाच्या मागे लपून वालीला बाण मारला आणि त्यावेळी वालीने देखील  रामाला विचारले तुझ्यात हिम्मत नव्हती का समोरून मारायची पाठीमागून का वार केलास त्यावर रामाने त्याला उत्तर दिले होते कि तू  एक पशु आहेस आणि पशुहत्या पाप नसते अश्या प्रकारचे रामाचे उत्तर आहे पुढे वालीच्या बायकोचे सुग्रीवाशी लग्न लावले किती  मूर्खपणा आहे हे आपण पाहू शकतो 
सीतेचे अपहरण : यामध्ये रावण वेषांतर करून सीतेचे हरण केले असे सांगितले जाते पण खरे पहिले तर रावण इतका सुंदर  होता कि त्याच्याकडे स्त्रिया आकर्षित व्हायच्या हे खुद्द रामायणात वाल्मिकी लिहतो आहे  त्यामुळे सीतेचे हरण करण्यास त्याला वेषांतर करण्याची आवश्यकता नव्हती कारण सीतेने रावणाला फक्त स्वयंवर मध्ये पहिले होते नंतर तिचा आणि रामाचा काहीच सबंध नाही आणि गंमत अशी कि जी सीता शिवधनुष्य अगदी सहज उचलत होती त्या सीतेला रावण सहज उचलतो ज्या  रावणाला ते शिवधनुष्य पेलता आले नाही त्यामुळे अतिशयोक्ती म्हणावी लागेल असा जा प्रवास आहे सीतेचा  रावण तिला घेवून आपल्या विमानात बसून लंकेकडे प्रयाण करते वेळी जटायू त्याला विरोध करतो व रावण जटायू ला जखमी करून निघून जातो पुढे सीतेला अशोक वाटिके मध्ये ठेवतो आता  इथे गम्मत अशी आहे कि  रामायण हे अशोकाच्या नंतर तर लिहिले नसेल ना कारण अशोकाच्या नावाचा उल्लेख शिवाय रावणाच्या राज्यात हनुमानाला चैत्य दिसणे यातून सिद्ध होते कि रामायण हे अशोकाच्या आधी लिखित नाहीच ते अशोकाच्या नंतर लिहिण्यात आले असावे 
राम रावण युद्ध ; रामाला सीतेला कोणी नेले याची माहिती भेटणे शक्य झाले नाही देव असून देखील राम अज्ञानी होता इथे त्यामुळे त्याला अनेकांना विचारावे लागले शेवटी जटायू ने त्याला रावणाने सीतेला पळविल्याचे सांगतो मग राम सुग्रीवाकडे सैन्य मागतो आणि रावणाच्या लंकेवर स्वारी करायला निघतो प्रथम हनुमान याला लंकेत पाठवतो हनुमान रामाचा दास तो रामाची आज्ञा घेवून लंकेत जातो खरा पण हा हनुमान त्या  लंकेच्या प्रेमात पडल्याचे दिसते ते मनमोहक दृश्य पाहून हनुमान आकर्षित होतो अशोक वाटिकेतील अनेक मनमोहक दृश्ये त्याला मोहित करतात तेथील असणाऱ्या फळांचा त्याला मोह होतोच आणि मग सीतेला भेटून हनुमान परत रामाकडे येतो मग सेतू ची निर्मिती करून राम लंकेत येतो तिथे रावणाशी युद्ध करताना सरळ युद्धात रावणाला जिंकले नाही कारण रावण हा योद्धा होता त्याच्या मानाने रामाचे युद्धकला कमीच होती रावण सर्व शस्त्रात निपुण होता राम थोड्याच शस्त्रांचा अभ्यासक होता त्यामुळे रामाचे आणि रावणाचे सरळ युद्ध न होता रामाने कपट  केले त्याने बिभीषण ला आमिष दाखवून आपल्याकडे वळवले आणि  रावणाची कमजोरी जाणून घेतली आणि मग रावणाचा खून केला आणी मग सीतेला राम तिथून घेवून आला परत आल्यावर सीतेची त्याने केलेली विटंबना आपण माग पहिली आहे 

रामाचा दिनक्रम : रामाने कधी सिंहासनावर बसून न्यायचे राज्य केल्याचे कुठेच दिसत नाही त्यामुळे त्याच्या जीवनाचा क्रम पाहता राम हा नेहमी जनान खाण्यात असून अनेक स्त्रियांचा भोग घेणे मादक पदार्थाचे सेवन करणे हा त्याचा नेहमीचा दिनक्रम आहे त्यानुसार तो आपला दिनक्रम करीत आहे हे खुद्द रामायण सांगते आम्ही आमचा शब्द सांगत नाही 

रामाचा शेवट : रामाचा शेवट हा सरयू नदीत रामाने आत्महत्या केल्याचे रामायण सांगते गंमत वाटते कि रामासारखा देव का बरे आत्महत्या करेल कशासाठी करेल तो आत्महत्या पण सत्य हेच कि रामाने आत्महत्या केली पुढे त्याच्या राज्याचा काय झाले कोणी त्याचे राज्य वाढवले याचा जराही थांगपत्ता लागत नाही असा हा राम याचा जीवनपट आहे

वरील सर्व घटना पहिल्या तर एकाला सबळ पुरावे आहेत तर एकाला केवळ कथेचा आधार आहे एकाचे जीवन हे संघर्ष मे आहे  तर एकाचे जीवन हे अय्याशी मध्ये गेलेले आहे असा या राजांचा जीवनाचा आलेख आहे 



    ******************** निष्कर्ष ********************

 १} राम आणि शिवराय यांच्या जीवनाचा अभ्यास करते समयी प्रमुख गोष्ट समोर येते ती म्हणजे रामं हे पात्र काल्पनिक असून त्याचा अस्तितवात असल्याचे कोणताच पुरावा सापडत नाही आणि शिवराय हे एक वास्तवरूपी  असून त्यांच्या अस्तित्वाचा अनेक ठिकाणी पुरावे आहेत आज गडकिल्ले त्यांच्या अस्तित्वाची साक्ष देत उभे आहेत 
२} राम हा राजा म्हणून त्याने कोणतेच कर्त्यव्य पूर्ण केल्याचे दिसत नाही राम हा वंशपरंपरेने मिळालेले राज्याचा राजा होता तर शिवाजी महाराज यांनी स्वताचे राज्य स्वतः निर्माण केले ते हि अतिशय बिकट अश्या परिस्थिती मध्ये 
३} रामाने आपल्या कुटुंबाप्रती कोणतीच जबाबदारी घेतलेली दिसत नाही पण शिवाजी महाराज यांनी सबंध रयेतेचि कुटुंबाप्रमाणे काळजी वाहिली आहे म्हणून त्यांना रयेतेचा राजा म्हटले आहे 
४ } रामाचे राज्य हे केवळ  ब्राह्मण हिताचे दिसते कारण केवळ  ब्राह्मण मुलाचा मृत्यू झाला म्हणून शंबूक याला जबाबदार धरून त्याचा खुन केला  तर  शिवाजी महाराज यांनी जातीपातीच्या भिंती छेदून समतेची नवी ओळख प्रस्थापित केली 
५} राम हा अय्याशी  व रंगेल होता त्याचे संपूर्ण दिवस जनान खाण्यात जात असे तर शिवराय हे  प्रजादक्षा होते  त्यांचे बहुतांश समय हा रयतेची काळजी वाहण्यात जात असे 
६ } रामाने युद्ध केले ते हि कपटाने छल कपट करून रावणाला मारले तर शिवाजी महाराज यांनी बलाढ्य शत्रूला देखील कधी कपटाने मारले नाही किंवा मेल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे राजकारण केले नाही  
७} राम हा स्त्रीच्या बाबतीत स्त्रीची उपेक्षा करणारा तिचा पदोपदी अपमान करणारा दिसतो तर शिवराय यांनी  स्त्रीला अधिकार देवून सत्ताधारी केले स्त्री चा सन्मान केला तिला राज्याची सूत्रे दिली स्वतंत्र दिले म्हणून शिवाजी महाराज हे एक आदर्श राजा म्हणून गणले जातात 
८} रामाच्या शेवट हा स्वतः आत्महत्या करून झाला कारण कदाचित रामाला राज्य कसे करावे याचे ज्ञान नसावे त्यामुळे याला कंटाळून रामाने आत्महत्या केली असू शकते कारण राम शिक्षित असल्याचे दिसत नाही कुठेच परंतु शिवरायांच्या बाबतीत  शिवरायांचा खून करण्यात आला त्यांच्यावर विषप्रयोग  करून त्यांना संपवले परंतु त्यांच्या विचारांचा आज हि कोणाला संपवता आले नाही शिवाय शिवाजी महाराज हे शिक्षित असल्याने त्यांचा पुत्र हा जगातील अद्वितीय सम्राट ठरला आहे 
९} रामराज्य हे कोणतेही ताळमेळ नसणारे राज्य आहे असे दिसते कारण यात कोणतेही योग्य काम दिसत नाही कोणतान्याय प्रक्रिया दिसत नाही आर्थिक धोरण दिसत नाही केवळ आभासी असा कारभार वाटतो म्हणून कि काय लोकांच्या मध्ये एक म्हण प्रचलित झाली काय रामभरोसे कारभार चालू आहे म्हणून पण शिवाजी महाराज यांचे काम यांचे राज्य  पाहता आदर्श राज्य कसे असावे याचे खरे रूप म्हणजे स्वराज्य त्यांचा कारभार त्यांची शिस्त शिवाय आर्थिक धोरण देखील आज हि कामी येईल असे आहे 
१०} स्वराज्याच्या तुलनेत रामराज्य हे अतिशय तोकडे आणि निष्क्रिय वाटते स्वराज्य हे उत्तुंग असून रामराज्य हे कणभर असल्याचे भासते त्यामुळे स्वराज्याशी यांची तुलना होत नाही म्हणून या भारतात स्वराज्य हेच सत्य आहे आणि रामराज्य हे  काल्पनिक आहे 


जय शिवराय जय भीमराय 



























  































टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बौद्ध धम्माबाबत विसंगती निर्माण करणाऱ्या तुकाराम चिंचीकर याच्या लेखाला चोख उत्तर

बळीराजा : एक काल्पनिक पात्र